Reality check | कोरोनाला रोखण्यासाठी मुंबईकर नियम पाळतात का?
एबीपी माझा वेब टीम | 20 Feb 2021 10:30 PM (IST)

कोरोना विषाणूच्या संसर्गाला नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनानं काही महत्त्वाच्या नियमांची आखणी करुन देत त्याचं सक्तीनं पालन करावं असे निर्देशही दिले आहेत. पण, अनेकदा मायानगरी मुंबईमध्ये मात्र या प्रतिबंधात्म उपाययोजना आणि नियमांचं पालनक करण्यात येत नसल्याचं धक्कादायक चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळं ता, मुंबई पुन्हा एकदा कोरोनाच्या गडद छायेखाली असतानातरी किमान शहरातील नागरिक मास्कचा वापर करणं, सोशल डिस्टन्सिंग पाळणं या साऱ्या नियमांचं गांभीर्यानं पालन करतात का, याचाच हा Reality check