Be Positive : 30 हजारांपासून सुरु केलेला व्यवसाय झाला 3 कोटींचा
पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी | 07 Jul 2021 02:30 PM (IST)

जिद्दीपुढं आकाश ठेंगणे का म्हणतात हेच सिद्ध केलंय हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील सातेफळच्या शेतकऱ्यांनी.१७ वर्षापुर्वी ३० हजारांपासुन सुरु केलेला शेतकरी बचत गट आज डिजिटल इंडियाच्या माध्यमातुन कोटींची उड्डाण घेतोय.खुद्द प्रधानमंत्र्यांनी या शेतकरी गटाची दखल घेतलीय.पाहुयात सुर्या फार्मर्स ग्रुपच्या यशस्वीतेवर एबीपी माझाचा खास रिपोर्ट