✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Aurangabad : औरंगाबादमध्ये कोविडमुक्त गावात शाळेची घंटा वाजली, दीड वर्षांनी विद्यार्थी शाळेत

कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद  |  15 Jul 2021 08:04 PM (IST)
ABP News

औरंगाबाद जिल्ह्यात आठवी ते बारावीच्या शाळा आजपासून सुरू होत आहेत. आजपासून केवळ ग्रामीण भागातल्या शाळेची घंटा वाजेल. ज्या गावांमध्ये 16 जून नंतर कोरोनाचे रुग्ण नाही,त्याच गावातील शाळा सुरू करण्याची परवानगी आहे आणि त्यासाठी ग्रामपंचायतीचे ना हरकत प्रमाणपत्र देखील घेणे गरजेचे आहे.आठवी ते बारावीचे ग्रामीण भागात वर्ग असलेल्या शाळांची संख्या 852 आहे.- आठवी ते बारावीचे वर्ग असलेल्या गावांची संख्या 595 असून 16 जून नंतर कोविड रुग्ण नसलेल्या गावांची संख्या 446 आहे. याच गावांमध्ये कोरोना  प्रतिबंधक नियमांमध्ये शाळा सुरू झाल्या आहेत. 


 

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Aurangabad : औरंगाबादमध्ये कोविडमुक्त गावात शाळेची घंटा वाजली, दीड वर्षांनी विद्यार्थी शाळेत

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand2 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.