Majha Vishesh | राज्याच्या आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे का निघाले? कोरोनाने टांगली व्यवस्थेची लक्तरं?
एबीपी माझा वेब टीम | 03 Sep 2020 07:36 PM (IST)

कोरोनाबाबत राज्यात अनेक ठिकाणी अनेक अडचणीना रुग्णांना सामोरं जावं लागतंय, महाराष्ट्रात कोरोनाचा प्रदुर्भाव फार मोठ्या प्रमाणात आहे, त्यातच काल टीव्ही 9 मराठीचे पुणे प्रतिनिधी पांडुरंग रायकर यांचं कोरोना झाला आणि योग्. वेळी रुग्णवाहिका न मिळाल्याने त्यांचं निधन झालं. ते 42 वर्षांचे होते. पुण्यासारख्या शहरात आपल्या शांत आणि संयमी पत्रकारितेने त्यांनी आपली विशेष ओळख निर्माण केली होती. त्यांच्या निधनाने पत्रकारिता क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. अशा मृत्यूंना जबाबदार कोणा हा सवाल सध्या उपस्थित होतो.