श्रीजेशनं पाचव्या पेनल्टीवर दक्षिण कोरियाचा गोल रोखून भारताच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला. त्याआधी निर्धारीत वेळेत दोन्ही संघांमधला सामना 2-2 असा बरोबरीत सुटला होता.
निर्धारीत वेळेत भारताकडून तलविंदर सिंगनं 15व्या तर रमणदीप सिंगनं 55 व्या मिनिटाला गोल केले होते.