कोहलीने चेंडू कुरतडला का? कुंबळेचं उत्तर
एबीपी माझा वेब टीम | 24 Nov 2016 11:58 AM (IST)
राजकोट: भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहलीनं राजकोट कसोटीत नियमबाह्य पद्धतीनं चेंडू हाताळल्याचा ब्रिटिश टॅब्लॉईड डेली मेलनं केलेला आरोप प्रशिक्षक अनिल कुंबळेनं धुडकावून लावला आहे. अशा बातम्यांना आपण अवाजवी महत्त्व देत नसल्याचं वक्तव्यही कुंबळेनं केलं. संबंधित बातम्या अनुभवामुळे पार्थिव पटेलची निवड : अनिल कुंबळे 'एकटा माणूस परिवर्तन घडवतो, पण...' नोटाबंदीवर सेहवागचे षटकार तब्बल 8 वर्षांनी पार्थिव पटेल भारतीय संघात ! कसोटी कर्णधार विराट कोहलीवर मोठा आरोप