बर्मिंघममध्ये इतिहास लिहिणाऱ्या टीम इंडियाचे 5 हिरो, शुभमन गिल ते आकाश दीप, विजयाचं शिल्पकार कोण कोण ठरलं?

भारतानं एजबेस्टन कसोटीत इंग्लंडला 336 धावांनी पराभूत केलं. भारतानं इंग्लंडसमोर 608 धावांचं आव्हान ठेवलं होतं. इंग्लंडचा संघ 271 धावांवर बाद झाला.

भारताच्या विजयाचे शिल्पकार

Sponsored Links by Taboola