Satara Water Crisis : धड मान्सून नाही अन् परतीचा पाऊस सुद्धा नाही; साताऱ्यात पाणी संघर्षाची ठिणगी पडली

Satara Water Crisis : यंदा मान्सूनचा पावसाने सरासरीही गाठली नसल्याने सातारा जिल्ह्यात चिंताजनक स्थिती निर्माण झालेली आहे. कारण, एकाही धरणात 100 टक्के पाणीसाठा झालेला नाही.

Continues below advertisement

Satara Water Crisis

Continues below advertisement
1/8
सातारा जिल्ह्यातील सहा प्रकल्पामध्ये 117 टीएमसीच पाणीसाठा आहे.
2/8
गतवर्षीच्या तुलनेत 25 टीएमसी पाणी कमी आहे.
3/8
प्रमुख धरणेही 100 टक्के भरलेली नाहीत.
4/8
त्यामुळे सातारा जिल्ह्यातील धरणातील पाणी सोडण्यावरुन संघर्ष पेटू लागला आहे.
5/8
यंदा मान्सूनच्या पावसाने साफ निराशा केलेली आहे.
Continues below advertisement
6/8
पूर्व भागात दुष्काळी परिस्थिती उद्भवली आहे.
7/8
पाझर तलाव कोरडे पडले असून ओढ्यात ठणठणाट आहे.
8/8
यामुळे रब्बी हंगाम घेण्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Sponsored Links by Taboola