धक्कादायक! अक्कलकोटमध्ये कोणत्याही सुरक्षेविना दहावीचा गणिताच्या उत्तरपत्रिका चक्क रिक्षातून आणल्या, प्रशासनाचा ढिसाळपणा, पहा Photos

अक्कलकोटमध्ये दहावी बोर्डाच्या विद्यार्थ्यांच्या गणिताच्या पेपर लिहून तब्बल ८ तासांनी स्ट्राँगरुममध्ये कोणत्याही सुरक्षेविना रिक्षातून आणण्यात आला. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

अक्कलकोटमध्ये दहावी बोर्डाच्या विद्यार्थ्यांच्या गणिताच्या पेपर लिहून तब्बल ८ तासांनी स्ट्राँगरुममध्ये कोणत्याही सुरक्षेविना रिक्षातून आणण्यात आला. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

10th board

Sponsored Links by Taboola