MNS Padyatra : मुंबई-गोवा महामार्गासाठी मनसेचा 'जागर', अमित ठाकरेंच्या नेतृत्वाखाली पळस्पे ते खारपाडा पदयात्रेला सुरुवात
तब्बल 15 हजार कोटी रुपये खर्चुन अपूर्ण राहिलेल्या आणि 12 ते 13 वर्षांपासून संथगतीने सुरू असलेल्या या महामार्गाचं काम जलदगतीनं पूर्ण करावं, यासाठी मनसेनं जागर यात्रा सुरू केलीय.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपनवेलमधील पळस्पे फाट्यापासून सुरुवात झाली.
अमित ठाकरेंच्या नेतृत्वाखाली सुरू झालेली जागर यात्रेला रायगड आणि रत्नागिरीतून पाठबळ मिळतंय
मनसेचे नेते दोन्ही जिल्ह्यांतून 84 किलोमीटरची पदयात्रा करून कोलाडमध्ये येतील.
मनसे नेत्यांच्या नेतृत्वात रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांतील आठ वेगवेगळ्या मार्गांवरून पदयात्रा निघाली आहे.
अमित ठाकरे पळस्पे फाटा ते खारफाटा पदयात्रा करणार आहे.
बाळा नांदगावकर तरणखोप ते कासू पदयात्रा करणार आहे.
संदीप देशपांडे निवळी ते वांद्री पदयात्रा करणार आहे.
राजू पाटील नागोठणे ते खांब पदयात्रा करणार आहे.
कोलाडमध्ये राज ठाकरेंच्या उपस्थितीत पदयात्रेचा समोराप होणार आहे