Maharashtra Konkan Rain PHOTO : रत्नागिरीतील वाटूळ धरणाचं नैसर्गिक सौंदर्य
Ratnagiri_Vatul_Dam_8
1/6
समाधानकारक पावसामुळे आता सर्वच धबधबे फेसाळत कोसळत आहेत. धरणं देखील ओसंडून वाहताना दिसत आहेत. पावसाळ्यात निसर्ग सौंदर्य पाहण्याचा मोह आपणा कुणालाच आवरत नाही.
2/6
यावेळी कोकणात आल्यास सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधून डोळ्यांचं पारणं फिटेल अशी रितीने सारा परिसर नटलेल्या आपल्या दृष्टीस पडतो.
3/6
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील वाटूळ गावचे धरणे देखील सध्या ओसंडून वाहत आहे.
4/6
मुंबई-गोवा हायवेपासून साधारण पाच किमी अंतरावर हे धरण आहे. धरणाच्या पाण्याचा कानांना हवाहवासा वाटणारा आवाज आणि आसपासच्या परिसरातील पक्षांचा किलबिलाट आणखी सुखावतो.
5/6
तुलनेने याबाबत अनेकांना कमी माहिती आहे. त्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात वर्दळ दिसून येत नाही.
6/6
त्यात यंदा देखील लॉकडाऊनचे नियम रत्नागिरी जिल्ह्यात कायम असल्यानं पर्यटकांना इथे येता येणार नाही.
Published at : 21 Jun 2021 10:46 AM (IST)