प्रत्येकाकडे 'हा' एक विमा असायलाच हवा, मृत्यूनंतर मुलं, जोडीदाराचा आर्थिक प्रश्न मिटून जाईल!
टर्म इन्शुरन्स हा अनेक अर्थांनी फार महत्त्वावचा आहे. आयुष्यात कधी काय होईल, हे सांगता येत नाही त्यामुळे टर्म इन्शुरन्स असणे फार गरजेचे आहे.

term insurance importance (फोटो सौजन्य- एबीपी नेटवर्क)
1/9
आणसाचं आयुष्यात कधी काय होईल, हे सांगता येत नाही. अनिश्चित असलेल्या या मानवी आयुष्यात पैशांच्या बाबतीत मात्र स्थिरता फार आवश्यक असते.
2/9
बहुसंख्य कुटुंबांत घरातील पुरुष हाच कमवणारी प्रमुख व्यक्ती असते. या पुरुषाच्या आयुष्यात काही अघटीत घडल्यास संपूर्ण कुटुंब मोडकळीस येते. त्यामुळे घारातील प्रमुख व्यक्ती हयात नसल्यावर आबाळ होऊ नये यासाठी अगोदरच आर्थिक नियोजन करणे फार गरजेचे आहे.
3/9
त्यासाठी जीवन विमान म्हणजे टर्म लाईफ इन्शुरन्स हा फआर महत्त्वाचा आणि सर्वोत्तम पर्याय ठरतो.
4/9
आपल्या मुलांचे, जोडीदाराचे आयुष्य आपल्या पश्चात अडचणीत येऊ नये, त्यांना आर्थिक चणचण भासू नये यासाठी टर्म इन्शुरन्स हा फार चांगला पर्याय आहे.
5/9
एखाद्या व्यक्तीचा दुर्दैवाने मृत्यू झाल्यास त्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना टर्म इन्शुरन्सच्या माध्यमातून मिळणारे पैसे फार फार महत्त्वाचे ठरतात.
6/9
टर्म इन्शुरनसच्या माध्यमातून मिळणाऱ्या पैशांमुळे संबंधित व्यक्तीच्या कुटुंबीयांच्या अनेक अडचणी सुटतात. टर्म इन्शुरन्सच्या माध्यमातून विमाधारकाच्या मृत्यूनंतर संबंधित व्यक्तीच्या कुटुंबीयांना एकरकमी रक्कम मिळते.
7/9
या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या टर्म इन्शुरन्स हा वर्षिक कमाईच्या दहा पट असणे गरजेचे आहे.
8/9
उदाहरणादाखल सांगायचे झाल्यास तुम्ही एका वर्षाला पाच लाख रुपये कमवत असाल तर तुम्ही कमीत कमी पाच कोटी रुपयांचा टर्म इन्शुरन्स काढायला हवा. यामुळे तुमच्या जोडीदार, मुलांचे आयुष्य सुरक्षित राहील.
9/9
आजघडीला अनेक खासगी कंपन्या टर्म इन्शुरन्स देतात. अगदी कमी प्रिमियममध्ये लाखो रुपयांचा टर्म इन्शुरन्स काढता येतो.
Published at : 19 Jun 2024 03:09 PM (IST)