तुम्हाला आयुष्मान कार्डचे 'हे' नियम माहीत असायलाच हवे; नाहीतर अडचणी वाढतील...
Ayushman Card Rules: आयुष्मान योजनेत ठरवलेली पात्रता आणि नियमांतर्गत काही लोकांचं आयुष्मान कार्ड बनवलं जात नाही, जाणून घेऊयात महत्त्वाचे नियम..
Continues below advertisement
Ayushman Bharat Yojana Card Rules
Continues below advertisement
1/8
केंद्र सरकारकडून देशातील लोकांसाठी अनेक प्रकारच्या योजना राबवतं. ज्यामध्ये बहुतांश योजना लोकांच्या गरजा लक्षात घेऊन राबवल्या जातात.
2/8
आरोग्य हा प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा भाग आहे. त्यामुळे प्रकृती अस्वास्थ्यामुळे होणारा खर्च टाळण्यासाठी लोक आरोग्य विमा उतरवतात.
3/8
परंतु प्रत्येकाकडे आरोग्य विमा उतरवण्यासाठी पुरेसे पैसे नसतात. केंद्र सरकार अशा लोकांना मदत करतं. यासाठी शासन मोफत उपचार योजना राबवतं.
4/8
2018 मध्ये, केंद्र सरकारनं प्रधानमंत्री आयुष्मान योजना सुरू केली. या योजनेंतर्गत सरकार गरजू लोकांना 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार देते.
5/8
मात्र, या योजनेसाठी काही नियम आणि पात्रता निश्चित करण्यात आली आहे. त्या आधारे लोकांचं आयुष्मान कार्ड बनवलं जातं.
Continues below advertisement
6/8
योजनेचे नियम जाणून घेणं तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. यापैकी एक नियम म्हणजे, अर्जदाराच्या घरात फ्रीज असेल तर...
7/8
जर अर्जदारांच्या घरात फ्रिज असेल तर त्याचं आयुष्मान कार्ड बनलं जात नाही.
8/8
ज्यांच्या घरी लँडलाईन फोन आहे, त्यांनाही आयुष्मान कार्ड मिळत नाही. त्यामुळे ज्यांच्याकडे कार, बाईक आणि रिक्षा आहे, त्यांनाही आयुष्मान कार्ड मिळणार नाही.
Published at : 04 Oct 2024 06:42 AM (IST)