Nirmala Sitharaman: निर्मला सीतारमण यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
Nirmala Sitharaman: भारतात विकासाच्या मोठ्या संधी असून त्या संधी युवकांना आणि देशातील नागरिकांना उपलब्ध करून देण्यासाठी मोदी सरकार प्रयत्न करणार आहे (Photo credit: PTI)
Nirmala sitharam (Photo credit: PTI)
1/10
चार कोटी शेतकऱ्यांना पीक विम्याचा फायदा(Photo credit: PTI)
2/10
डीबीटी (DBT) च्या माध्यमातून देशातील 38 कोटी लोकांना थेट फायदा झाला.रूफटॉप सोलर प्लॅन अंतर्गत 1 कोटी घरांना 300 युनिट/महिना मोफत वीज (Photo credit: PTI)
3/10
स्किल इंडिया मिशन अंतर्गत 1.4 कोटी तरुणांना प्रशिक्षण(Photo credit: PTI)
4/10
पीएम मुद्रा योजनेंतर्गत 43 कोटी कर्ज दिले, पीएम मुद्रा योजनेंतर्गत 22.5 लाख कोटी रुपयांचे कर्ज वितरित केले(Photo credit: PTI)
5/10
तरुणांच्या सक्षमीकरणावर भर दिला जात आहे. 3 हजार नवीन आयआयटी उघडण्यात आल्या आहेत. 54 लाख तरुणांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. (Photo credit: PTI)
6/10
आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय तरुणांनी घवघवीत यश संपादन केले आहे. (Photo credit: PTI)
7/10
तिहेरी तलाक बेकायदेशीर घोषित करण्यात आला आहे. संसदेत महिलांना आरक्षण देण्यासाठी कायदा आणला आहे.(Photo credit: PTI)
8/10
पंतप्रधान जन धन योजनेअंतर्गत आदिवासी समाजापर्यंत पोहोचले पाहिजे. खास जमातींसाठी खास योजना आणली आहे. पायाभूत सुविधांच्या विकासाला गती मिळाली आहे. सरकारी योजना लोकांपर्यंत पोहोचत आहेत. सरकार गरिबी हटवण्याचे काम करत आहे. सरकारने आव्हानांचा धैर्याने सामना केला आहे. ग्रामीण विकासाच्या योजना राबविण्यात आल्या आहेत. (Photo credit: PTI)
9/10
शेतकऱ्यांना सक्षम करण्यावर भर देण्यात आला आहे. 4 कोटी शेतकऱ्यांना पीएम पीक विमा योजनेचा लाभ देण्यात आला आहे. 11.8 कोटी लोकांना पंतप्रधान किसान योजनेतून आर्थिक मदत मिळाली आहे.(Photo credit: PTI)
10/10
गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगासाठी लसीकरण वाढवले जाईल, नॅनो डीएपीचा वापर सर्व क्षेत्रांमध्ये वाढवला जाईल.(Photo credit: PTI)
Published at : 01 Feb 2024 11:59 AM (IST)