Photo : पावसामुळं फुलोऱ्यातील द्राक्ष बागांना धोका

सांगली जिल्ह्यातील चार तालुक्यांमध्ये पावसानं हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळं द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत.

Sangli News

1/9
मिरजेसह चार तालुक्यांना अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. त्यामुळं द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत.
2/9
सांगली जिल्ह्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. त्यामुळं द्राक्ष बागांना धोका निर्माण झाला आहे.
3/9
फुलोऱ्यात आलेल्या द्राक्ष बागांना धोका निर्माण झाला आहे. कारण सांगली जिल्ह्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे.
4/9
अवकाळी पावसामुळं हरभरा उत्पादक शेतकरीही चिंतेत आहेत. मोठ्या प्रमाणावर पिकांना फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
5/9
पावसाचा फुलोऱ्यात असणाऱ्या द्राक्ष बागांना तडाखा बसण्याची शक्यता आहे. त्यामुळं शेतकरी चांगलेच धास्तावले आहेत.
6/9
सांगली जिल्ह्यातील चार तालुक्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे.
7/9
द्राक्ष बागा आणि हरभरा पिकांसह अन्य पिकांसाठी देखील हा पाऊस धोकादायक ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
8/9
पावसामुळं द्राक्ष बागांसह हरभऱ्यावरही घाटेअळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.
9/9
सांगलीसह मिरज परिसरात जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहे. या पावसामुळं पिकांना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
Sponsored Links by Taboola