Vikhe Patil : अपुऱ्या पावसामुळं शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट, मदत करण्यासंदर्भात सरकारची चर्चा सुरु

राज्यात काही भागात दुबार पेरणीचं संकट, आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना मदत करण्यासंदर्भात चर्चा सुरु असल्याची माहिती मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

Minister Radhakrishna Vikhe Patil

Sponsored Links by Taboola