Agriculture : पुरंदरच्या शेतकऱ्यानं माळरानावर फुलवले नंदनवन

पुणे जिल्ह्यातील पुरंदर (Purandar) तालुक्यातील सटलवाडी येथील गोपाळ कदम यांनी माळरानावर शेतीचे नंदनवन फुलवले आहे.

Agriculture News Pune

1/10
प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शेतकरी (Farmers) आपल्या शेतात नवनवीन प्रयोग करत आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन चांगल उत्पादन घेत आहेत.
2/10
पुणे जिल्ह्यातील पुरंदर (Purandar) तालुक्यातील सटलवाडी येथील गोपाळ कदम यांनी माळरानावर शेतीचे नंदनवन फुलवले आहे.
3/10
गोपाळ कदम (Gopal Kadam) यांनी डाळींबासह सीताफळ आणि तरकारी शेतीचा यशस्वी प्रयोग केला आहे. या शेतीतून त्यांना चांगला नफा मिळत आहे.
4/10
गोपाळ कदम हे 1986 साली पदवीधर झाले. त्यानंतर त्यांनी बँकेत काम करण्याची संधी मिळाली होती पण नोकरी न करता वडिलोपार्जित शेती करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
5/10
गोपाळ कदम यांनी 16 एकर माळरानावर शेतीचे नंदनवन फुलवले आहे. त्यांनी खडकाळ माळरानावर डाळींब, सीताफळाचे उत्पन्न घेतलं आहे.
6/10
तरकारी मालामध्ये कारले, घेवडा, कांदा आदी पिकांचे उत्पादन देखील त्यांनी घेतलं आहे.
7/10
शेतीची आवड असल्यामुळं त्यांनी नोकरी न करण्याचा निर्णय घेतला. गोपाळ कदम यांनी शेती करताना सरकारी योजनांचा लाभ घेतला.
8/10
शेतीचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी कदम यांनी सेंद्रीय शेती करण्यास सुरुवात केली. शेतीचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी कदम हे घरीच सेंद्रिय निविष्ठा तयार करतात.
9/10
गोपाळ कदम यांनी डाळींबासह सीताफळ आणि तरकारी शेतीचा यशस्वी प्रयोग केला आहे. या शेतीतून त्यांना चांगला नफा मिळत आहे.
10/10
गोपाळ कदम यांनी 16 एकर माळरानावर शेतीचे नंदनवन फुलवले आहे. त्यांनी खडकाळ माळरानावर डाळींब, सीताफळाचे उत्पन्न घेतलं आहे.
Sponsored Links by Taboola