Rain UPDATES | पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ, नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावे, कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन
Rain UPDATE | मुंबई शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरात सलग दुसऱ्या मुसळधार पाऊस सुरुच आहे. पालघर जिल्ह्याला पावसाने झोडपून काढलं असून कोकणातही दमदार पाऊस सुरु आहे. याशिवाय कोल्हापुरातही पावसाचा जोर वाढला आहे.
एबीपी माझा वेब टीम Last Updated: 05 Aug 2020 04:21 PM
पार्श्वभूमी
मुंबई : मुंबई शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरात सलग दुसऱ्या मुसळधार पाऊस सुरुच आहे. याशिवाय ठाणे आणि पालघर जिल्ह्यालाही पावसाने अक्षरश: झोडपून काढलं आहे. हवामान विभागाने मुंबई परिसरात 3 आणि...More
मुंबई : मुंबई शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरात सलग दुसऱ्या मुसळधार पाऊस सुरुच आहे. याशिवाय ठाणे आणि पालघर जिल्ह्यालाही पावसाने अक्षरश: झोडपून काढलं आहे. हवामान विभागाने मुंबई परिसरात 3 आणि 5 ऑगस्ट रोजी रेड अलर्ट जारी केला आहे. सोमवारी रात्रीपासून सुरु झालेला पाऊस अद्यापही कायम आहे. पावसामुळे काही सखल भागात पाणी साचलं आहे. तर पालघरमध्ये रेल्वे रुळावर पाणी साचल्याने लोकल वाहतूक बंद झाली आहे.तिकडे कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यात दमदार पाऊस सुरु आहे. नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून काही ठिकाणी बाजारपेठांमध्ये पाणी शिरलं आहे. रत्नागिरीत काही भागात वाऱ्यासह जोरदार पाऊस झाल्याने झाडं, विजेचे खांब कोसळून पडल्यामुळे विजेचा लपंडाव सुरु आहे.तर कोल्हापुरातही जोरदार पाऊस कायम आहे. पंचगंगा नदीने यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच पात्र सोडलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सलग दोन दिवस पावसाचा धुमाकूळ सुर असून धरणक्षेत्रातही पावसाचा जोर वाढला आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
बेळगाव- पावसाने शहर परिसरात चांगली हजेरी लावली असून दिवस रात्र पावसाचा जोर असल्यामुळे नद्या,नाले,ओढे ओसंडून वाहत आहेत.शेतकऱ्यांना हा पाऊस वरदान ठरला आहे.दोन दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू असून रात्रीपासून पावसाने चांगला जोर धरला आहे.सोसाट्याचा वारा वाहत असून पाऊसही मुसळधार सुरू आहे.मार्कंडेय नदीचे पावसामुळे पात्र विस्तारले असून नदीकाठच्या जमिनीतील पिके पाण्याखाली गेली आहेत.शहरातील सखल भागात रस्त्यावर पाणी आले होते.खानापूरच्या मलप्रभा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे.मलप्रभा नदीवरील पुलावरून पाणी वाहू लागले आहे.गेल्या चोवीस तासात 72 मिमी पाऊस झाला आहे.तालुक्यातील अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी आल्यामुळे संपर्क तुटला आहे.शास्त्रीनगर,महात्मा गांधी कॉलनी या भागात घरात पावसाचे पाणी शिरले आहे.पावसामुळे बेळगाव शहरात अनेक ठिकाणी झाडे पडल्याच्या आणि घराच्या भिंती पडण्याच्या
घटना घडल्या आहेत.पावसामुळे शहर आणि परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे
घटना घडल्या आहेत.पावसामुळे शहर आणि परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
मिरा भाईंदर :- मिरा भाईंदर मध्ये ही आज पावसाचा जोर बघायला मिळाला. रात्री पासून मुसळधार पाऊस पडत असल्याने मीरा भाईंदर परिसरातील अनेक सकल भागत पाणी साचलेले दिसले
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
पंचगंगेच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे, नागरिकांनी स्थलांतरित होण्यासाठी प्रशासनाला मदत करावी. कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांचे नागरिकांना आवाहन. पाण्याच्या पातळीत वाढ होत असल्याने सतेज पाटील तातडीने मुंबईतून कोल्हापूरकडे रवाना.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
रत्नागिरी जिल्ह्यात मागील 40 तासांपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे आता नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून अनेक नद्या दूथडी भरून वाहत आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील प्रमुख नद्यांसह सर्वच नद्यांना पूर आला आहे. मुसळधार पावसामुळे आता मुंबई - गोवा महामार्गावरील वाहतूक पूर्णता ठप्प झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात मागील 24 तासात 180 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मुंबई - गोवा महामार्गावरील बावनदी, काजळी नदी, अर्जुना नदी यांना पूर आल्यानं आता महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. या नद्यांवरील ब्रिज हे ब्रिटीशकालीन असल्यानं खबरदारीचा उपाय म्हणून हे पाऊल उचललं गेल्याचं संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. शिवाय, मुंबई - गोवा महामार्गावर सध्या काम सुरू असून लॅन्डस्लाईडचा धोेका देखील होऊ शकतो. अशी माहिती देखील संबंधित अधिकाऱ्यांनी दिलीय...मुंबई - गोवा महामार्गावरील वाहतूक केव्हा सुरू होईल याबाबत मात्र अद्याप तरी अनिश्चितता आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
मुंबईत पश्चिम उपनगरात मुसळधार पावसाची सुरुवात झाली आहे.अंधेरी,सांताक्रुज,वांद्रे,गोरेगाव, मालाड,कांदिवली,बोरिवली,दहिसर या सर्व परिसरामध्ये सध्या जोरदार पाऊस सुरू आहे.. मुंबईत अंधेरी सबवे सखल भाग असल्यामुळे या ठिकाणी सबवे खाली दोन ते तीन फूट पाणी साठल्यामुळे अंधेरी सबवे पूर्णपणे बंद करण्यात आला आहे...सध्या मुंबई पालिकेच्या माध्यमातून पाणी काढण्याचे प्रयत्न युद्धस्तरावर सुरू आहेत
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
दक्षिण मुंबई फोर्ट परिसरात मुंबई विद्यापीठासमोर पाणी साचायला सुरुवात. गेल्या काही तासंपासून सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
दक्षिण मुंबई फोर्ट परिसरात मुंबई विद्यापीठासमोर पाणी साचायला सुरुवात. गेल्या काही तासंपासून सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा येथे 145 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. तालुक्यातील सर्वच नद्या सध्या दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून अंजनारी पुलावरून जाणारी मुंबई - गोवा महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. हा ब्रिज ब्रिटीशकालीन असल्यानं असा निर्णय घेतला गेलाय....दरम्यान, लांजा तालुक्यातील मठ गावातील प्रसिद्ध दत्त मंदिर देखील पाण्याखाली गेले असून मंदिराचा केवळ कळसच दिसत असल्याचं चित्र सध्या पाहायाला मिळत आहे. पावसाचा जोर अद्याप देखील कायम असून नागरिकांना सतर्कतेचं आवाहन प्रशासनानं केले आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
कोल्हापूर : पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ, नदीकाठच्या गावाने सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावे, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांचे आवाहन, पंचगंगा नदी आज रात्री इशारा पातळी ओलांडण्याची शक्यता,
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
तळकोकणाला मुसळधार पावसाने झोडपून काढले असून कालपासून जिल्ह्यात सतत मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालेला आहे. जिल्ह्यातील सर्वच नद्यांना पूरस्थिती प्राप्त झाली असून अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पडत असलेल्या पावसामुळे झाडे उन्मळून पडून विद्युत पुरवठा खंडित झालेला आहे. कुडाळ येथील भंगसाळ नदीला मोठा पुर आल्यामुळे पुराचे पाणी वस्तीमधे घूसून तळ्याचे स्वरूप आले आहे. कुडाळ लक्ष्मीवाडी काळप नाका येथील घराला पाण्याने वेढा घातला. यावेळी घरात अडकलेल्या कांबळी कुटूंबातील पाच जनांना कुडाळ पोलीसांच्या रेस्क्यू टीमने बोटीच्या सहाय्याने सुखरूप बाहेर काढले. यावेळी तीन श्वानही या घरात अडकले होते त्यांनाही बाहेर काढण्यात यश आले आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
मुंबई -
दादर, हिंदमाता परिसरात पावसाचा जोर वाढल्यामुळे रस्त्यावर पाणी साठायला सुरुवात,
दादर ते लालबाग जाणा-या रस्त्यावरील वाहने अन्य मार्गाने वळवली
दादर, हिंदमाता परिसरात पावसाचा जोर वाढल्यामुळे रस्त्यावर पाणी साठायला सुरुवात,
दादर ते लालबाग जाणा-या रस्त्यावरील वाहने अन्य मार्गाने वळवली
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
कोल्हापूर शहरामध्ये पावसाचा जोर वाढला असून सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. कोल्हापुरातील शाहूपुरी या ठिकाणी अवघ्या दोन तासात पाणी साचलं. त्यामुळे नागरिकांना गेल्या वर्षीच्या पुराची आठवण झाली आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
कोल्हापूर शहरामध्ये पावसाचा जोर वाढला असून सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. कोल्हापुरातील शाहूपुरी या ठिकाणी अवघ्या दोन तासात पाणी साचलं. त्यामुळे नागरिकांना गेल्या वर्षीच्या पुराची आठवण झाली आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
विरार : विरार हद्दीतील तानसा नदीला पूर आला आहे. भाताने-पांढरतारा पूल हा पाण्याखाली गेल्याने दहापेक्षा जास्त गावपाड्यांचा संपर्क तुटला आहे. भाताने, नवसाई, तळ्याचा पाडा, आडणे, जांभुलपाडा यासह अन्य गावातील नागरिकांचा संपर्क तुटला आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
पालघर जिल्ह्यात रात्री आलेल्या वादळी आणि ढगांच्या कडकडाटासह अति मुसळधार पावसाने हाहाकार माजविला .
याचा मोठा फटका पश्चिम किनारपट्टी लगत असलेल्या भागाला आणि परिसराला बसलाय . मुसळधार पडणाऱ्या पावसाने जील्ह्यातील पालघर ,डहाणू,तलासरी ,वाडा विक्रमगड तालुक्यांना चांगलंच झोडपून काढलय .
मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या या अतिवृष्टी मुळे जिल्ह्यातील ग्रामीण सह शहरी भागातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले असून याचा परिणाम वाहतुकीवर झालेला पाहायला मिळाला . तर पालघर ,केळवे,सफाळे,बोईसर,तारापूर ,चिंचणी,वाणगाव,डहाणू भागातील अनेक सकळ भागात पाणी साचले आहे . तर नदी नाले ओसंडून वाहत असल्याने रस्त्यावरील अनेक छोटी मोठी ब्रिज पाण्याखाली गेली होती . त्यामुळे अनेक गावांचा मुख्य बाजारपेठांसोबत संपर्क तुटला होता .
याचा मोठा फटका पश्चिम किनारपट्टी लगत असलेल्या भागाला आणि परिसराला बसलाय . मुसळधार पडणाऱ्या पावसाने जील्ह्यातील पालघर ,डहाणू,तलासरी ,वाडा विक्रमगड तालुक्यांना चांगलंच झोडपून काढलय .
मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या या अतिवृष्टी मुळे जिल्ह्यातील ग्रामीण सह शहरी भागातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले असून याचा परिणाम वाहतुकीवर झालेला पाहायला मिळाला . तर पालघर ,केळवे,सफाळे,बोईसर,तारापूर ,चिंचणी,वाणगाव,डहाणू भागातील अनेक सकळ भागात पाणी साचले आहे . तर नदी नाले ओसंडून वाहत असल्याने रस्त्यावरील अनेक छोटी मोठी ब्रिज पाण्याखाली गेली होती . त्यामुळे अनेक गावांचा मुख्य बाजारपेठांसोबत संपर्क तुटला होता .
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
पालघर जिल्ह्यात रात्री आलेल्या वादळी आणि ढगांच्या कडकडाटासह अति मुसळधार पावसाने हाहाकार माजविला .
याचा मोठा फटका पश्चिम किनारपट्टी लगत असलेल्या भागाला आणि परिसराला बसलाय . मुसळधार पडणाऱ्या पावसाने जील्ह्यातील पालघर ,डहाणू,तलासरी ,वाडा विक्रमगड तालुक्यांना चांगलंच झोडपून काढलय .
मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या या अतिवृष्टी मुळे जिल्ह्यातील ग्रामीण सह शहरी भागातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले असून याचा परिणाम वाहतुकीवर झालेला पाहायला मिळाला . तर पालघर ,केळवे,सफाळे,बोईसर,तारापूर ,चिंचणी,वाणगाव,डहाणू भागातील अनेक सकळ भागात पाणी साचले आहे . तर नदी नाले ओसंडून वाहत असल्याने रस्त्यावरील अनेक छोटी मोठी ब्रिज पाण्याखाली गेली होती . त्यामुळे अनेक गावांचा मुख्य बाजारपेठांसोबत संपर्क तुटला होता .
याचा मोठा फटका पश्चिम किनारपट्टी लगत असलेल्या भागाला आणि परिसराला बसलाय . मुसळधार पडणाऱ्या पावसाने जील्ह्यातील पालघर ,डहाणू,तलासरी ,वाडा विक्रमगड तालुक्यांना चांगलंच झोडपून काढलय .
मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या या अतिवृष्टी मुळे जिल्ह्यातील ग्रामीण सह शहरी भागातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले असून याचा परिणाम वाहतुकीवर झालेला पाहायला मिळाला . तर पालघर ,केळवे,सफाळे,बोईसर,तारापूर ,चिंचणी,वाणगाव,डहाणू भागातील अनेक सकळ भागात पाणी साचले आहे . तर नदी नाले ओसंडून वाहत असल्याने रस्त्यावरील अनेक छोटी मोठी ब्रिज पाण्याखाली गेली होती . त्यामुळे अनेक गावांचा मुख्य बाजारपेठांसोबत संपर्क तुटला होता .
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
रत्नागिरी जिल्ह्यात मागील 40 तासांपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे आता नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून अनेक नद्या दूथडी भरून वाहत आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील प्रमुख नद्यांसह सर्वच नद्यांना पूर आला आहे. मुसळधार पावसामुळे आता मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक पूर्णत: ठप्प झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात मागील 24 तासात 180 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील बावनदी, काजळी नदी, अर्जुना नदी यांना पूर आल्याने आता महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. या नद्यांवरील ब्रीज हे ब्रिटीशकालीन असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून हे पाऊल उचललं गेल्याचं संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. शिवाय, मुंबई-गोवा महामार्गावर सध्या काम सुरु असून दरडीचा धोकाही होऊ शकतो, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक केव्हा सुरु होईल याबाबत मात्र अद्याप तरी अनिश्चितता आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
रायगड : मुंबई-गोवा हायवेवरील माणगावनजीक वाहतूक रोखली, माणगावजवळ असलेल्या घोड नदीला पूर, पुलावर पाणी आल्याने वाहतूक कोलाडमार्गे वळवली
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
रायगड : मुंबई-गोवा हायवेवरील माणगावनजीक वाहतूक रोखली, माणगावजवळ असलेल्या घोड नदीला पूर, पुलावर पाणी आल्याने वाहतूक कोलाडमार्गे वळवली
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
पालघर - सफाळे टेम्भीखोडावे रस्त्यावरील मांडे येथील नाल्याला पूर आला असताना पितापुत्र आपल्या बाईकवरुन धोकादायक प्रवास करत होतं. यावेळी ते पुरात वाहून जात होते. परंतु त्याचवेळी रात्रपाळी करुन आलेले स्थानिक स्वप्नील राऊत, कौशल पाटील, प्रदीप भोईर यांनी त्यांना पाहिलं आणि एका दोरखंडाने पाण्याबाहेर काढून त्यांचे प्राण वाचवले.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
पालघर - सफाळे टेम्भीखोडावे रस्त्यावरील मांडे येथील नाल्याला पूर आला असताना पितापुत्र आपल्या बाईकवरुन धोकादायक प्रवास करत होतं. यावेळी ते पुरात वाहून जात होते. परंतु त्याचवेळी रात्रपाळी करुन आलेले स्थानिक स्वप्नील राऊत, कौशल पाटील, प्रदीप भोईर यांनी त्यांना पाहिलं आणि एका दोरखंडाने पाण्याबाहेर काढून त्यांचे प्राण वाचवले.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
पालघर - सफाळे टेम्भीखोडावे रस्त्यावरील मांडे येथील नाल्याला पूर आला असताना पितापुत्र आपल्या बाईकवरुन धोकादायक प्रवास करत होतं. यावेळी ते पुरात वाहून जात होते. परंतु त्याचवेळी रात्रपाळी करुन आलेले स्थानिक स्वप्नील राऊत, कौशल पाटील, प्रदीप भोईर यांनी त्यांना पाहिलं आणि एका दोरखंडाने पाण्याबाहेर काढून त्यांचे प्राण वाचवले.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
कोल्हापुरात जोतिबा-केर्ली हा मार्ग गेल्या वर्षी ज्या ठिकाणी खचला होता त्याच ठिकाणी पुन्हा खचला आहे. हा मार्ग आता वाहतुकीसाठी बंद केला आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
रत्नागिरी जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपले; नद्यांच्या पाणी पातळीत वाढ तर काही ठिकाणी बाजारपेठांमध्ये पाणी शिरलं आहे. जिल्ह्यातील काही भागात वाऱ्यासह जोरदार पाऊस; झाडे, विजेचे खांब कोसळून पडल्यामुळे विजेचा लपंडाव सुरु आहे. मुसळधार पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील राजापूर येथील अर्जुना नदीवरील ब्रिटीशकालीन पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
कोल्हापुरातील पंचगंगा नदी यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच पात्राच्या बाहेर आली आहे. पंचगंगेची सध्याची पाणी पातळी 29 फूट 7 इंच इतकी आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सलग दोन दिवस पावसाचा धुमाकूळ सुरु आहे. तसंच धरणक्षेत्रातही पावसाचा जोर वाढला आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
कोल्हापुरातील पंचगंगा नदी यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच पात्राच्या बाहेर आली आहे. पंचगंगेची सध्याची पाणी पातळी 29 फूट 7 इंच इतकी आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सलग दोन दिवस पावसाचा धुमाकूळ सुरु आहे. तसंच धरणक्षेत्रातही पावसाचा जोर वाढला आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
वसई विरार नालासोपाऱ्यात रात्रभर जोरदार पाऊस सुरु आहे. शहरातील सखल भागातील मुख्य रस्ते जलमय झाले असून, रस्त्यांना नदीचे स्वरुप आले आहे. नालासोपारा पूर्व सेंट्रल पार्क, नागीनदास पाडा, तुलिंज, आचोले, विरार पूर्व चंदनसार, पश्चिम विवा कॉलेज रोड, एम बी इस्टेट, वसई पश्चिम समता नगर, पार्वती क्रॉस रोड, सागरशेत, वसई पूर्व नवजीवन, सातीवली परिसरातील मुख्य रस्ते जलमय झाले आहेत. रात्रभर पडणाऱ्या पावसामुळे विजेचाही लपंडाव सुरु आहे. पावसाचा जोर अजूनही कायम आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
वसई विरार नालासोपाऱ्यात रात्रभर जोरदार पाऊस सुरु आहे. शहरातील सखल भागातील मुख्य रस्ते जलमय झाले असून, रस्त्यांना नदीचे स्वरुप आले आहे. नालासोपारा पूर्व सेंट्रल पार्क, नागीनदास पाडा, तुलिंज, आचोले, विरार पूर्व चंदनसार, पश्चिम विवा कॉलेज रोड, एम बी इस्टेट, वसई पश्चिम समता नगर, पार्वती क्रॉस रोड, सागरशेत, वसई पूर्व नवजीवन, सातीवली परिसरातील मुख्य रस्ते जलमय झाले आहेत. रात्रभर पडणाऱ्या पावसामुळे विजेचाही लपंडाव सुरु आहे. पावसाचा जोर अजूनही कायम आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु असून सफाळे, केळवे, पालघर, बोईसर, वाणगाव, डहाणू, तलासरी, वाडा, विक्रमगड भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. तर जिल्ह्यातील अनेक रस्ते बंद झाले असून संपर्क तुटला आहे. केळवे पालघर येथे रेल्वे रुळांवर पाणी आल्याने रेल्वे सेवेवर परिणाम झाला आहे. अजूनही जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरात आजही मुसळधार पाऊस, अनेक भागात पाणी साचलं असून दृश्यमानता कमी झाली आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील हिंदमाता परिसरात जाऊन पाहणी केली. 2005 नंतर आज सर्वाधिक अतिवृष्टी झाली आहे. महापालिकेचे कर्मचारी रस्त्यावर असून त्यांचं काम सुरु आहे, असं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं. तसंच गरजेशिवाय बाहेर पडू नका, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
मुंबईतील अतिवृष्टीचा हायकोर्टाच्या कामकाजावरही परिणाम,
मुंबई उच्च न्यायालयातील आजची सर्व प्रकरणं उद्यापर्यंत तहकूब, मुंबई उच्च न्यायालयातील सुशांत सिंह राजपूत प्रकरणावर आता बुधवारी सुनावणीची शक्यता
मुंबई उच्च न्यायालयातील आजची सर्व प्रकरणं उद्यापर्यंत तहकूब, मुंबई उच्च न्यायालयातील सुशांत सिंह राजपूत प्रकरणावर आता बुधवारी सुनावणीची शक्यता
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
मुंबईतील अतिवृष्टीचा हायकोर्टाच्या कामकाजावरही परिणाम,
मुंबई उच्च न्यायालयातील आजची सर्व प्रकरणं उद्यापर्यंत तहकूब, मुंबई उच्च न्यायालयातील सुशांत सिंह राजपूत प्रकरणावर आता बुधवारी सुनावणीची शक्यता
मुंबई उच्च न्यायालयातील आजची सर्व प्रकरणं उद्यापर्यंत तहकूब, मुंबई उच्च न्यायालयातील सुशांत सिंह राजपूत प्रकरणावर आता बुधवारी सुनावणीची शक्यता
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यात संततधार पावसामुळे सावित्री नदी तुडुंब भरुन वाहू लागली.
यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच सावित्री नदीने दुथडी भरुन वाहण्यास सुरुवात केली आहे. रविवारी रात्रीपासून पोलादपूर तालुक्यात पावसाची संततधार सुरु आहे. तर रोहा तालुक्यातील कुंडलिका नदी सुद्धा तुडुंब भरुन वाहत आहे. याशिवाय रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथील मुंबई-गोवा महामार्गावरील जगबुडी नदी इशारा पातळीच्या वर सध्या वाहत आहे. इशारा पातळी 6 मीटर असून सध्या 6.50 मीटर वाहत आहे तर धोका पातळी 7 मीटर इतकी आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे मंडणगड तालुक्यातील तुळशी, साखरपा आणि संगमेश्वर येथील छोटी धरणे भरली आहेत.
यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच सावित्री नदीने दुथडी भरुन वाहण्यास सुरुवात केली आहे. रविवारी रात्रीपासून पोलादपूर तालुक्यात पावसाची संततधार सुरु आहे. तर रोहा तालुक्यातील कुंडलिका नदी सुद्धा तुडुंब भरुन वाहत आहे. याशिवाय रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथील मुंबई-गोवा महामार्गावरील जगबुडी नदी इशारा पातळीच्या वर सध्या वाहत आहे. इशारा पातळी 6 मीटर असून सध्या 6.50 मीटर वाहत आहे तर धोका पातळी 7 मीटर इतकी आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे मंडणगड तालुक्यातील तुळशी, साखरपा आणि संगमेश्वर येथील छोटी धरणे भरली आहेत.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
मुसळधार पावसामुळे मंत्रालयाला सुट्टी, मुंबई आणि उपनगरातील इतर शासकीय कार्यालयांना सुट्टी जाहीर
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस, चांदेराई बाजारपेठेत पाणी शिरलं, पावसामुळे लांजा-काजरघाटी रस्ता बंद, खेडमधील जगबुडी नदीलाही पूर
जिल्ह्यातील नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
जिल्ह्यातील नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस, चांदेराई बाजारपेठेत पाणी शिरलं, पावसामुळे लांजा-काजरघाटी रस्ता बंद, खेडमधील जगबुडी नदीलाही पूर
जिल्ह्यातील नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
जिल्ह्यातील नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
पालघर जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पालघरमधील ग्रामीण भागात मागील 24 तासांपासून पावसाची हजेरी कायम आहे. अनेक दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे. शिवाय भात शेतीच्या कामाचा वेगही वाढला आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
पालघर जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पालघरमधील ग्रामीण भागात मागील 24 तासांपासून पावसाची हजेरी कायम आहे. अनेक दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे. शिवाय भात शेतीच्या कामाचा वेगही वाढला आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
वसई, विरार, नालासोपारा क्षेत्रात रात्रभर चांगला पाऊस कोसळत होता. आज सकाळपासूनही पावसाने आपली दमदार इनिंग कायम ठेवली आहे. वसई विरार नालासोपारामधील बहुतेक सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी होत आहे. नालासोपाराकडील स्टेशन रोड, सेंट्रल पार्क, अचोले रोड, गाला नगर, नागिनदास पाडा इथे रस्त्यावर पाणी साचलं आहे. पाऊस असाच कोसळत राहिला तर सखल भागातील सोसायटीतही पाणी साचून, तळ मजल्यावरील नागरिकांच्या घरात पाणी साचू लागेल.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
मुंबईत मुसळधार पाऊस, काही ठिकाणी 300 मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद, सकाळी साडेसहा वाजेपर्यंत कुलाबा-220 मिमी, दादर-301 मिमी, सांताक्रूझ-251 मिमी, ठाणे-126 मिमी पाऊस पडला
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Mumbai Local Update Western Railway - माटुंगा, दादर, प्रभादेवी स्टेशनवर ट्रकच्यावर पाणी आल्याने लोकल वाहतूक बंद, दोन लोकल दादर स्थानकात उभ्या आहेत, तर गोल्डन टेम्पल एक्सप्रेस देखील दादर स्थानकात उभी आहे,
सध्या अंधेरी ते विरार वाहतूक सुरु, मात्र पुढे चर्चगेटपर्यंत बंद
सध्या अंधेरी ते विरार वाहतूक सुरु, मात्र पुढे चर्चगेटपर्यंत बंद
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
काल रात्रीपासून सुरु असलेल्या संततधार पाऊस आणि अतिवृष्टीच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईतील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व कार्यालये, आस्थापना इत्यादी बंद ठेवा, मुंबई महापालिकेचे आवाहन
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Mumbai Local Update Central Railway - परेल आणि सायन स्थानकात पाणी साचल्याने मध्य रेल्वे ठप्प, सीएसएमटी ते ठाणे वाहतूक बंद, ठाणे ते कल्याण, कर्जत कसारा वाहतूक सुरु
हार्बर मार्गावर वडाळा स्थानकात पाणी भरल्याने सीएसएमटी ते वाशी वाहतूक ठप्प, वाशी ते पनवेल वाहतूक सुरु
हार्बर मार्गावर वडाळा स्थानकात पाणी भरल्याने सीएसएमटी ते वाशी वाहतूक ठप्प, वाशी ते पनवेल वाहतूक सुरु
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- मुंबई
- Rain UPDATES | पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ, नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावे, कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन