मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी  मुंबईसह राज्यभरात युती तुटल्याची घोषणा केली. यावेळी शिवसेनेनं भाजपवर चौफेर टीका केली. दरम्यान, शिवसेननं स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला असला तरीही केंद्र आणि राज्य सरकारमधून बाहेर पडण्याबाबत कोणतंही वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलेलं नाही.


दरम्यान, शिवेसेना-भाजपमधील या घडामोडींबद्दल जनतेला नेमकं काय वाटतं, हे जाणून घेण्याचा प्रयत्न एबीपी माझा सर्व्हेच्या माध्यमातून करत आहोत. हा सर्व्हे सर्वांसाठी खुला

तुम्ही निवडलेल्या पर्यायावर क्लिक केल्यानंतर VOTE यावरही क्लिक करा.

http://poll.fm/5qsk1

http://poll.fm/5qsk4

http://poll.fm/5qsk6

http://poll.fm/5qsk9

http://poll.fm/5qska