20 नोव्हेंबरला 10 लाख शेतकरी दिल्लीला चाल करुन जाणार आहोत आणि शेतकरी प्रश्नावर गंभीर नसलेल्या सरकारला जाब विचारणार आहोत, असेही यावेळी राजू शेट्टी यांनी सांगितले.
नागपूर जिल्ह्यातील धान उत्पादक शोतकऱ्यांचा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रातील मोठे मंत्री नितीन गडकरी सोडवू शकले नाही यांचे मला आर्श्चय, असे म्हणत खासदार शेट्टींनी महायुतीतल्या नेत्यांनाच घरचा आहेर दिला आहे.