“सामान्य माणसाचा सरकारला विसर पडला आहे, तर राज्य आणि केंद्रातील सरकार श्रीमंतासाठी काम करीत असून सत्तेवर राहण्यासाठी हे ‘काबिल’ नसल्याचं विखेंनी म्हटलं. तर, “राज्यात भाजपा-शिवसेनेची ‘दंगल’ सुरू असून, त्यांच्या पक्षातील नेत्यांना ‘व्हेंटिलेटर’वर पाठवण्याची वेळ आली आहे.”, असेही विखे म्हणाले.
आगामी जिल्हा परिषद आणि महानगरपालिका निवडणुकीत जनता सरकारला ‘व्हेंटिलेटर’वर पाठवेल, अशी टीका विखे यांनी केली आहे.