MNS Padyatra :मुंबई-गोवा महामार्गासाठी मनसे आक्रमक; रायगड आणि रत्नागिरीत मनसेची पदयात्रा, यात्रेचे प्रत्येक अपडेट एका क्लिकवर

मनसेच्या आठ नेत्यांची रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांतून पदयात्रा असून असून या पदयात्रेचा समारोप कोलाडमध्ये होणार आहे.

एबीपी माझा ब्युरो Last Updated: 27 Aug 2023 11:51 PM

पार्श्वभूमी

रत्नागिरी: अनेक वर्षांपासून रखडलेल्या आणि तब्बल 15 हजार कोटी रुपये खर्चुन अपूर्ण राहिलेल्या मुंबई-गोवा महामार्गासाठी (Mumbai Goa Highway) आता मनसे आक्रमक झाली. या मार्गाचं काम वेगाने पूर्ण करावं, यासाठी मनसेच्या...More

जत तालुक्यातील समता आश्रम शाळेतील 80 विद्यार्थ्यांना विषबाधा, मुलांवर तातडीनं उपचार सुरु

जत तालुक्यातील उमदीमधील समता आश्रम शाळेतील 80 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचा प्रकार 


मुलाना दिलेल्या बासुंदीतून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज


 उलटी, मळमळचा त्रास सुरु झाल्यानंतर  मुलांना
माडग्याळ मधील प्राथमिक आरोग्य केंद्रात तातडीने केले दाखल


जास्त त्रास होत असलेल्या 10 मुलांना मिरज सिव्हील कडे उपचारासाठी हलवले