शिवाय कोकणात मान्सून येण्यास अनुकूल स्थिती असल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात बांदा, सावंतवाडी, आंबोलीमध्ये पावसाची संततधार सुरू आहे.
तळकोकणात पडणारा पाऊस ही मान्सूनचा चिन्हं असल्याचं समजतंय.
दरम्यान पुढच्या 24 तासात मान्सूनचे वारे महाराष्ट्रात दाखल होतील. मान्सूनच्या वाऱ्यांची हालचाल वेगानं असल्यानं आता राज्यातील बळीराजा सुखावला आहे.