आपल्या मुलीचं मध्यरात्री अपहरण झालं असल्याची तक्रार या मुलीच्या वडिलांनी पोलिसात दिली होती. यानंतर राहुरी पोलिसांनी मुलीचा शोध घेतला. आणि पारनेर तालुक्यातल्या भाळवणीमधून मुलीला प्रियकरासह ताब्यात घेतलं.
घरात झोपलेल्या तरुणीचं मध्यरात्री वडिलांसमोरच अपहरण
यानंतर या मुलीच्या चौकशीत तिचं अपहरण झालं नसून ती पळून गेल्याचं उघडं झालं आहे.