- मुख्यपृष्ठ
- INDIA AT 2047
- IPL 2024
- क्रिकेट
- निवडणूक
- अयोध्या राम मंदिर
- भारत
- विश्व
- महापालिका निवडणूक 2022
- टेलिव्हिजन
- सिनेमा
- औरंगाबाद
- उस्मानाबाद
- मुंबई
- पुणे
- नाशिक
- नागपूर
- कोल्हापूर
- सोलापूर
- क्रीडा
- फोटो
- राशीभविष्य
- वेब स्टोरी
- वर वधू
- धार्मिक
- शिक्षण
- ट्रेंडिंग न्यूज
- आरोग्य
- लाईफस्टाईल
- क्राईम
- राजकारण
- शेत-शिवार
- व्यापार-उद्योग
- पर्सनल फायनान्स
- म्युच्युअल फंड्स
- आयपीओ
- जॅाब माझा
- ऑटो
- टेक-गॅजेट
- ब्लॉग
- उपयुक्तता
- संपर्क करा
- IDEAS OF INDIA
Maharashtra Live: पालघरमध्ये पावसाचा रेड अलर्ट, शाळांना सुट्टी जाहीर
Maharashtra Live blog: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि घटनांचे लाईव्ह अपडेट्स पाहण्यासाठी क्लिक करा. राज्यात पावसाची जोरदार बॅटिंग, पालघरमध्ये रेड अलर्ट
पार्श्वभूमी
Maharashtra Live blog: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि घटनांचे लाईव्ह अपडेट्स पाहण्यासाठी क्लिक करा. राज्यात पावसाची जोरदार बॅटिंग, पालघरमध्ये रेड अलर्ट. दोन आठवड्यानंतर पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित...More
अजित पवार BYTE
ऑन लाडकी बहीण
या महिन्यातील लाडक्या बहिणीचे पैसे रिलीज केले आहेत,चांगल्या भावनांनी ही योजना तयार केली होती,पुरुष लोकांची लोक येण्याचे कारण नाही जर आले असतील तर ही योजना पुरुषांची नाही ती दुरुस्त करून चुकले असतील तर बोलू नको ना घर मार्गांनी पुरुषांनी पैसे घेतले असतील तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, त्यांच्याकडून ते पैसे वसूल केले जातील
कुस्ती संघटनेतील वाद थांबले पाहिजे हेच मी सांगितलं कुठल्याही क्रीडा संघटनेत दोन संघटना असा वाद नको, स्पर्धा भरवल्यानंतर खेळाडूंना त्रास होतो
ऑन मुंडे
धनंजय मुंडे यांना वंचित मिळाले आहे इतर बाबतीमध्ये अजून न्यायालयात जे काय चौकशीचा अहवाल आला नाही जर होऊ द्या हे सगळे अहवाल पॉझिटिव्ह आले तर त्याबद्दलचा विचार करू असं मी म्हटलं,जर एखाद्या व्यक्तीला दोषी ठरवले असेल तुला मुक्त केलं तर म्हटले मी
माझा काम करताना वेगळा स्वार्थ नसतो, मी प्रामाणिकपणे काम करत आहे
तुला पण हीच जागा मिळाली का,मी माहिती घेऊन बोलेन न क्रीडा धोरणात तू बसत असेल तर शंभर टक्के काम केलं जाईल तुला कळविण्यात येईल(एका खेळाडू मुलाने बाईट सुरू असताना मला नोकरी द्या अशी मागणी केली)
माणिकराव कोकाटेंबाबत मी अगोदर बोललो आहे,मी कोकाटे सोबत चर्चा करणार, त्यानंतर राज्याच्या प्रमुखांशी चर्चा करून त्याबाबतचा निर्णय घेणार
नाशिक शहरात वैश्य व्यवसाय करणाऱ्या महिला आणि तृतीयपंथीचा धुडगूस
हातात कोयता घेऊन तरुणांवर हल्ला करणारा आणि तरुणाकडून दगडफेक करण्याचा प्रयत्न करणारा व्हिडिओ वायरल
शहरांच्या मध्यवस्तीत असणाऱ्या त्रंबकनाका परिसरातील घटना
*जवळच असणाऱ्या आदिवासी विकास विभागाच्या कार्यालया समोर सुरू असणाऱ्या आंदोलनाच्या बंदोबस्त मधील पोलिसांनी धाव घेतल्यानं अनर्थ टळला
गेल्या अनेक महिन्यापासून नाशिक शहरातील cbs चौक, त्रंबकनाका परिसरात रोजरात्री असतो वेश्याचा सुळसुळाट
इथेच ग्राहकां बोलवून सुरू अनैतिक व्यवसाय असल्याने सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहेत
पोलिसांकडे तक्रार देऊन पोलीस कानाडोळा करत असल्याने कोयता ने मारहाण करण्यापर्यंत गेली मजल
पोलीस काही कारवाई करणार का याकडे लक्ष
कोल्हापूर
श्रीकांत शिंदे भाषण मुद्दे
एकनाथ शिंदे साहेबानी केलेल्या कामामुळे कोल्हापुरात 10 पैकी 10 आमदार महायुतीचे निवडून आले
10 पैकी 5 आमदार हे शिवसेनेचे आमदार म्हणून निवडून आले
एकनाथ शिंदे हे कॉमन मॅन म्हणून काम करत होते
विधानसभा निवडणुकीत 70 पैकी 60 जागा निवडून आल्या
जास्त जागा लढल्या असत्या तर आणखी जागा निवडणून आल्या असत्या
काही जणांनी 110 जागा लढल्या आणि निवडून आल्या 20
दररोज उठ सूट शिव्या शाप देण्याचं काम करतात, पण शिंदे साहेबांनी करून दाखवलं
उठाव करण्यासाठी जे शिंदे साहेबांच्या सोबत होते त्यांना वाऱ्यावर सोडलं नाही
अजितदादा तुम्ही धनंजय मुंडेंना परत मंत्रीपद देण्याची गोष्टकरताय
तुम्ही एक लक्षात ठेवा तु्म्ही जनप्रतिनिधी आहात, धनंजय मुंडे फक्त स्वतचा विचार करतात
महादेव मुंडे ज्ञानेश्वरी मुंडे ... तुम्ही बीडचे पालकमंत्री आहात
संतोष देशमुख हत्याप्रकरणा आहे, शासनाचा गैरवापर करुन त्यांनी कसं साम्राज्य निर्माण केलंय हे दिसलंय तुम्हाला
तरीही तुम्ही अशा घाणेरड्या व्यक्तीला मंत्रिपद देण्याची गोष्ट करताय
तुम्हाला येथील जनतेची दुख दिसत नाही
माझ्या मुलाबाळांची अवस्था काय करुन ठेवलेय त्यांनी ते येऊन बघा, हे महाराष्ट्रातील जनता सहन करणार नाही
संतोष देशमुख आणि ज्ञानेश्वरी मुंडेंच्या परिवाराला विष पाजा मग धनंजय मुंडेंना मंत्री करा
तुम्ही चांगल्या व्यक्तीला मंत्रीपद द्या, धनंजय मुंडेंना देऊन नका
तुम्हाला पुरावे हवे असतील तर मी येते तुमच्याकडे
त्यांचे कार्यकर्ते अजूनही माजलेले आहेत
मनसेच्या नव्या नियुक्त्या
- महेश फरकासे- कांदिवली पूर्व विधानसभा विभाग अध्यक्ष
- पांडुरंग राणे - दहिसर विधानसभा विभाग अध्यक्ष
- विजय पवार - दहिसर विधानसभा विभाग सचिव
- विश्वास मोरे - बोरीवली विधानसभा विभाग अध्यक्ष
- भरत आर्य - जोगेश्वरी पूर्व विधानसभा विभाग अध्यक्ष
- प्रदिप वाघमारे - कुर्ला विधानसभा विभाग अध्यक्ष
- दिनेश पुंडे - मलबार हिल विधानसभा विभाग अध्यक्ष
- रविंद्र शेलार - अणुशक्ती नगर विधानसभा विभाग अध्यक्ष
- अनिल राजभोज - भांडुप पश्चिम विधानसभा विभाग अध्यक्ष
संदीप देशपांडे बाईट
ऑन नियुक्त्या
७ विभाग अध्यक्ष यांची नियुक्ती झाली आहे.. आधीचे विभाग अध्यक्ष आहेत त्यांना नवीन जबाबदाऱ्या दिल्या जातील
बैठका सध्या चालूच आहेत ... पुढच्या आठवड्यापासून शहराध्यक्ष मी स्वतः आणि उप शहराध्यक्ष आणि विभाग अध्यक्ष, गटाध्यक्ष यांच्या बद्दल चालू होणार आहेत..
ऑन केतकी
मला फक्त चितळ्यांची भाकरवडी माहित आहे
ऑन शिरसाट मिसाळ वाद
महायुती सरकारमध्ये काय चाललंय हा संशोधनाचा विषय
कोणी उठतय काही करतात पत्ते खेळतात
आमदार माजले आहेत असे लोकांना वाटत आहे तशी भावना आहे असं फडणवीस म्हणाले होते यातून आमदारांनी समजलं पाहिजे
ऑन टेंडर
येणाऱ्या सोमवारी टेलर कोणाला मिळणारी याची यादी आणि जाहीर करणार आहोत तेव्हाच बघा
ऑन सिनेमा
कलाकार कोणी रिऍक्ट करत नाही हे दुर्दैव आहे..
सर्व कलाकाराच्या मागे मनसे उभी राहिली आहे
वेळ येते तेव्हा कलाकार उभे राहत नाही
ऑन दोन्ही शिवसेना सिनेमासाठी एक
मराठी माणूस एकत्र येत आहे याचा आनंद जास्त आहेeu
ब्रेक
उद्या होणारा मनसेचा मेळावा पुढे ढकलला
२७ जुलै रोजी रंग शारदा येथे होणार होता महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाचा मेळावा
काही पक्षीय कारणास्तव मेळावा पुढे ढकलण्यात आला आहे
पक्षातील बदल प्रक्रियेमुळे हा मेळावा पुढे ढकलण्यात आला असल्याची सूत्रांची माहिती
पुणे
अमित साळुंखे याला झारखंड पोलिसांनी मध्यविक्री प्रकरणे अटक केली. त्यांची सुमित फॅसिलिटीज कंपनी ही पिंपरी चिंचवड मधील MIDC परिसरात आहे.
काही वर्षांमध्ये या कंपनीला महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर मोठी कंत्राट दिल्याचा दिसून येते. ज्यात राज्यात 108 क्रमांकाच्या ॲम्बुलन्सच्या मार्फत आरोग्य सुविधा पुरवली जाते त्याच ॲम्बुलन्स तब्बल 800 कोटींचा कंत्राट याच कंपनीला देण्यात आला आहे. यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मुलगा श्रीकांत शिंदे याचा देखील समावेश असल्याचं आरोप विरोधक करत आहेत. त्यासोबतच राज्यातील अनेक महापालिकेतील स्वच्छतेची कंत्राट याच कंपनीला मिळाली आणि राज्याच्या बाहेर देखील आणि कंत्राट या कंपनीला मिळाल्याचे दिसून येते.
छत्रपती संभाजीनगर.
विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्या पत्रकार परिषद पॉइंटर
ऑन संजय शिरसाठ - माधुरी मिसाळ वाद.
- त्याच खात्याचे मंत्री बैठक घेऊ शकतात. एवढेच नाही काम असेल तर दुसऱ्या खात्याचे मंत्री देखील बैठक घेऊ शकतात.. जनतेच्या कामासाठी राज्यमंत्री असे बैठक घेऊ शकता. मात्र धोरण काय ते माहिती नाही. ही लोकशाहीमधील यंत्रणा आहे. याला स्वीकारली पाहिजे.
- सिस्टीम आहे याला स्वीकारले पाहिजे, दोघांनी पत्र लिहिणे ही चूक आहे. फोन करून किंवा भेटून बोलले पाहिजे होते. रेकॉर्डवर पत्र लिहिणे हे योग्य नाही.
- कॅबिनेट मंत्र्यांना आपले अधिकार राज्यमंत्री कडे असावे असे वाटत नाही.
- संजय शिरसाठ यांनी आपल्या विभागाच्या सचिवाला सांगायला पाहिजे होत..
ऑन मुंडे.
कृषिविभागत नैतिकदृष्य घोटाळा झालेला आहे.
- आताही वाल्मीक कराड जेलमधून सर्व काही करीत आहे.माझ्या समोर बसलेल्या एका व्यक्तीला जेलमधून वाल्मीक कराडचा फोन आला होता..
मी हे तीन महिन्यापूर्वी सांगितले होते.चौकशी झाली पाहिजे.
ऑन रुग्णवाहिका घोटाळा.
- असे काही झाल्यास माहिती घेतो.
ऑन फोन टॅप
- मी रोहित पवाराना सल्ला देईल फोन टॅप केला तर होऊ द्या, आपण काही करीतच नाही.
पुरुषांनी लाभ घेतला.
- निवडणुकीच्या काळात ,निवडणुकीसाठी ही योजना करण्यात आली आहे. आता समोर येत आहे पुरुषांनी लाभ घेतला... हा सर्व प्रकार गंभीर आहे, याची चौकशी झालीच पाहिजे.
ऑन संजय राऊत. दरोडेखोर मंत्री वक्तव्य.
- राज्यातील मंत्र्यांना काही महत्व नाही सर्व कारभार मुख्यमंत्री घेत आहे. आताचे सर्व मंत्री पुतळ्यासारखे फक्त मुखावटे आहे.
ऑन मराठी चित्रपट
- जर मराठी चित्रपटाला स्क्रीन मिळत नसेल तर आम्हाला संपर्क करावे आम्ही मिळवून देऊ, आणि कुणी मराठी चित्रपट नाकारत असेल तर त्याला दणका देऊ..
ऑन क्लीनचिट
- या सरकारने परमवीर सिंह यांना पुरावा नसताना कारवाई केली. सरकारला एवढी साथ दिली. आता त्यानं क्लिनचिट मिळणे ही काही बातमी होऊ शकत नाही...
ऑन विवादित मंत्री
- राज्याच्या मंत्रिमंडळात असे विवादित मंत्री असल्यावर काय आदर्श घ्यावे.
ऑन महिला मारहाण.
महिलेचे फोटो पाहिले अतिशय वेदनादायक आहे. एखाद्या महिलेला ह्या पद्धतीने मारहाण करणे गंभीर आहे. जर पोलिसांनी कारवाई केली नाही तर पोलिसाविरोधात आम्ही तक्रार देऊ.
ऑन राहुल गांधी वक्तव्य.
- या देशात 11वर्षापासून शोबाजी सुरू आहे. राहुल गांधी सत्य बोलले. शो बाजी नाहीतर दुसरे काय सुरू आहे देशात?
ब्रेकिंग :
गुहागर विधानसभा मतदार संघात शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांना मोठा धक्का.
जिल्हा परिषद मध्ये सलग दोन टर्म निवडून आलेल्या वेळणेश्वर गटातील जिल्हापरिषद सदस्या नेत्रा ठाकूर सोडणार भास्कर जाधव यांची साथ....
उद्योग मंत्री उदय सामंत आणि विपुल कदम यांच्या उपस्थिती उद्या गुहागर मध्ये करणार पक्ष प्रवेश.
दोन टर्म निवडणून येऊनही महत्वाच्या पदावर न घेतल्यामुळे नेत्रा ठाकूर यांच्या नाराजीच्या चर्चा.
शिवसेनेचे नेते आमदार भास्कर जाधव यांची राजकीय कोंडी करण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून मोर्चे बांधणी.
मच्छीमार नेते आणि माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष महेश नाटेकर हे देखील नाराज असल्याच्या चर्चा
गुहागर विधानसभा मतदार संघात शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांना मोठा धक्का.
जिल्हा परिषद मध्ये सलग दोन टर्म निवडून आलेल्या वेळणेश्वर गटातील जिल्हापरिषद सदस्या नेत्रा ठाकूर सोडणार भास्कर जाधव यांची साथ....
उद्योग मंत्री उदय सामंत आणि विपुल कदम यांच्या उपस्थिती उद्या गुहागर मध्ये करणार पक्ष प्रवेश.
दोन टर्म निवडणून येऊनही महत्वाच्या पदावर न घेतल्यामुळे नेत्रा ठाकूर यांच्या नाराजीच्या चर्चा.
शिवसेनेचे नेते आमदार भास्कर जाधव यांची राजकीय कोंडी करण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून मोर्चे बांधणी.
मच्छीमार नेते आणि माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष महेश नाटेकर हे देखील नाराज असल्याच्या चर्चा
ब्रेकिंग
संजय राऊतला हे मंत्रिमंडळ जाऊन त्यांचं मंत्रिमंडळ यावा असं वाटत आहे त्याचा तो धंदा झाला आहे त्याला कोण विचारते रोज काहीतरी वायफळ बडबड करायची रेठून बोलायचं खोटं बोलायचं तुम्ही त्याला एवढा गंभीर का घेता त्यांच्या म्हणण्यावर होणार आहे का सगळं मुख्यमंत्री पूर्वनियोजित कार्यक्रमासाठी दिल्लीला गेले होते त्याचाच फायदा उठवून ते बडबड करत आहेत अशी सडकून टीका गिरीश महाजन यांनी संजय राऊत यांच्यावर केली........
वादग्रस्त मंत्र्यांवर निर्णय पक्षश्रेष्ठ ठरवतील.......
वादग्रस्त मंत्र्यांबद्दल त्यांच्या पक्षांचे नेतेच ठरवतील काय निर्णय घ्यायचा ते...
मात्र वादग्रस्त मंत्र्यांबद्दल बोलताना काही गोष्टी चुकत असतील काही त्यांच्या बरोबर असतील काहींचे म्हणणे वेगळे आहे......
दादांनीही सांगितलं आहे की त्यांच्या मंत्र्याबद्दल मंगळवारी निर्णय घेणार त्यामुळे थोडं वाट बघावी असे मला वाटते.........
सुधीर भाऊंना प्रमोशन बाबत विचारले असता ते माझे जुने सहकारी आहेत संधी मिळाली तर चांगलेच आहे.......
सगळ्याच पक्षाचे लोक आमच्याकडे येत आहेत असे सांगताना वाकडे बोट करून माझ्याकडून काही काढून घेऊ नका असे म्हणत बोट वाकडे करून दाखवले.......
सगळ्याच पक्षाची लोक आमच्याकडे येत आहेत त्यात उभाताचे लोक जास्त आहेत निवडणुका आल्यावर आपल्याला दिसेल........
काही जणांचे चार काहींचे दोन असे खासदार सोबत आहेत मात्र तांत्रिक अडचणी मुळे सध्या ते थांबले आहे पण ही सर्वच मंडळी आमच्याकडे येण्याच्या मार्गावर असून ते तिथे राहण्यात इच्छुक नाहीत.........
राज्यातील जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याची गंभीर दखल
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची तहसीलदारांना डेडलाईन
सरकारने आतापर्यंत रद्द केलेले ४२,१८९ जन्म प्रमाणपत्रे परत मागवा
१५ ऑगस्टपर्यंत रद्द प्रमाणपत्र ताब्यात घेण्याचे आदेश
आतापर्यंत ११,०५३ मूळ जन्म प्रमाणपत्रे शासनाने परत मिळवली
३१ हजार १३६ रद्द प्रमाणपत्र ताब्यात घेण्याचे शासनासमोर आव्हान
मंत्री बावनकुळे १६ ऑगस्टला घेणार आढावा बैठक
मोठी बातमी
उद्या शरद पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याची शक्यता
विधिमंडळातील नितीन देशमुख मारहाण प्रकरण, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे वादग्रस्त वक्तव्य यासह विविध विषयांवर चर्चा होण्याची शक्यता
सूत्रांची माहिती
संसदरत्न पुरस्कारात महाराष्ट्राची बाजी
महाराष्ट्रातील ७ खासदार संसदरत्न
उत्कृष्ट आणि सातत्यपूर्ण योगदानासाठी
सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे यांच्यासह भर्तूहरी महताब आणि एन के प्रेमचंद्रन यांना पुरस्कार
अरविंद सावंत, नरेश म्हस्के, स्मिता वाघ , मेधा कुलकर्णी, वर्षा गायकवाड यांना संसदरत्न पुरस्कार
लोकसभा आणि राज्यसभा सचिवालयाच्या आकडेवारीवरून प्राइम पॉइंट फाउंडेशन या संस्थेकडून हे पुरस्कार दरवर्षी प्रदान केले जातात
संसदरत्न पुरस्कारात महाराष्ट्राची बाजी
महाराष्ट्रातील ७ खासदार संसदरत्न
उत्कृष्ट आणि सातत्यपूर्ण योगदानासाठी
सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे यांच्यासह भर्तूहरी महताब आणि एन के प्रेमचंद्रन यांना पुरस्कार
अरविंद सावंत, नरेश म्हस्के, स्मिता वाघ , मेधा कुलकर्णी, वर्षा गायकवाड यांना संसदरत्न पुरस्कार
लोकसभा आणि राज्यसभा सचिवालयाच्या आकडेवारीवरून प्राइम पॉइंट फाउंडेशन या संस्थेकडून हे पुरस्कार दरवर्षी प्रदान केले जातात
संसदरत्न पुरस्कारात महाराष्ट्राची बाजी
महाराष्ट्रातील ७ खासदार संसदरत्न
उत्कृष्ट आणि सातत्यपूर्ण योगदानासाठी
सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे यांच्यासह भर्तूहरी महताब आणि एन के प्रेमचंद्रन यांना पुरस्कार
अरविंद सावंत, नरेश म्हस्के, स्मिता वाघ , मेधा कुलकर्णी, वर्षा गायकवाड यांना संसदरत्न पुरस्कार
लोकसभा आणि राज्यसभा सचिवालयाच्या आकडेवारीवरून प्राइम पॉइंट फाउंडेशन या संस्थेकडून हे पुरस्कार दरवर्षी प्रदान केले जातात
गडचिरोली : तीन दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन पूर्णता विस्कळीत झाल्याचे बघायला मिळत आहे. सिरोंचा-जगदलपूर हा राष्ट्रीय महामार्ग कालपासून बंदच असून अहेरी-वटरा आणि कढोली ते उराडी हे दोन मार्गही बंद आहेत. दरम्यान भामरागड लगतच्या पर्लकोटा नदीच्या पुलावर पाणी चढल्याने काल तालुक्यातील शंभरहून अधिक गावांचा संपर्क तुटला होता. आज सकाळी हा मार्ग सुरू झाला आहे. काल गडचिरोली जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट होता. तर आज ऑरेंज अलर्ट आहे.
कोकणी मतदारांकडे भाजपचे विशेष लक्ष
कोकणातील आमदारांचे प्रश्न सोडवले जाणार
कोकणातील सर्व आमदारांनी कोकणातील जनतेचे प्रश्न सोडवण्याकडे लक्ष द्या
कोकणात पक्ष संघटन वाढीसाठी अधिक भर द्या
कोकणी मतदार महायुतीच्या पाठीशी राहिल्याने भाजप आता विशेष लक्ष देणार
कोकणाचा आलेख कायम ठेवण्यासाठी जोमाने काम करा
मुख्यमंत्र्यांच्या कोकणातील भाजप आमदारांना सूचना
Beed News : बीडच्या आष्टी तालुक्यातील शृंगेरी गडावर धुक्याची चादर पसरलीय.. बालाघाटच्या डोंगर रांगेमध्ये पावसामुळे हिरवा शालू पांघरलाय. हे नयनरम्य वातावरण पर्यटकांना भुरळ घालत असून वातावरणात गारवा निर्माण झालाय.. जिल्ह्यातील अनेक भागात महिनाभरापासून पावसाचा खंड होता. परंतु दोन दिवसांपासून हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार पावसाच्या सरी कोसळतायत. या पावसाने खरिपातील पिकांना जीवदान मिळाले असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय. परंतु पाणी प्रकल्प पूर्ण भरण्यासाठी आणखी दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.
रायगड जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय रायगड जिल्ह्यातल्या महाड आणि पोलादपूर तालुक्यातल्या सर्व शाळांना जिल्हा प्रशासनाकडून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे महाड पोलादपूर मधून वाहणारी सावित्री नदी इशारा पातळी ओलांडल्यामुळे जिल्हा प्रशासनाने ही खबरदारी घेतली आहे. महाबळेश्वरच्या खोऱ्यामध्ये रात्री झालेल्या मुसळधार पावसाचा फटका सावित्री नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्यास कारणीभूत ठरल्यामुळे आज सावित्री नदीने इशारा पातळी ओलांडलेली आहे तर तिकडे रोहा शहरातील कुंडलिका नदी देखील इशारा पातळीपर्यंत पोहोचली आहे.सध्या सावित्री नदी ओसंडून वाहताना पाहायला मिळते .येत्या काही तासांमध्ये पावसाचा जोर वाढला तर ही सावित्री नदी पूर परिस्थिती निर्माण करण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे.. रायगड जिल्ह्यात मागील 24 तासांत सकाळपासून 82.28mm पावसाची नोंद करण्यात आली आहे
चंद्रपूर जिल्ह्याला आज सलग दुसऱ्या दिवशी हवामान खात्याने पावसाचा रेड अलर्ट दिलाय. काल देखील हवामान खात्याने चंद्रपूर जिल्ह्याला रेड अलर्ट दिला होता मात्र पावसाने हुलकावणी दिली असून केवळ रिमझिम ते मध्यम स्वरूपाचा पाऊस जिल्ह्यात बरसत असल्याचे चित्र दिसून येत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या 51 टक्के एवढा पाऊस पडलाय. हवामान खात्याने आणखी दोन दिवस शहर जिल्ह्यात पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. मात्र या पावसाने चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी सुखावला आहे. गेल्या दहा ते बारा दिवस पाऊस न झाल्याने पीक करपण्याची भीती व्यक्त होत होती, मात्र गेल्या तीन दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे घाण सोयाबीन आणि कापूस यासारख्या पिकांना संजीवनी मिळाली आहे.
यवतमाळ: विधानसभेत रम्मी खेळणाऱ्या वाचाळवीर कृषिमंत्र्याचा राजीनामा घ्या अशा मागणी यवतमाळच्या पुसद येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने केली आहे. याबाबत उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवण्यात आले. विधानसभेचे कामकाज चालू असताना कृषिमंत्री माणिकराव कोकाटे ऑनलाईन रम्मी जुगार खेळात दंग होते. शेतकरी फाशी घेऊन मरतोय आणि कृषिमंत्री रम्मी खेळतोय हा प्रकार महाराष्ट्राला भूषणावह नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी करण्यात आली.
बीड: या पावसाळ्यात बिंदुसरा धरण सलग दुसऱ्यांदा पूर्ण क्षमतेने भरले; सांडव्यावरून वाहणाऱ्या पाण्यात तरुणांचे अनाठायी धाडस
बीड शहराला पाणीपुरवठा करणारे बिंदुसरा धरण यावर्षी सलग दुसऱ्यांदा पूर्ण क्षमतेने भरले आहे. धरण क्षेत्रासह पाटोदा परिसरात झालेल्या पावसाने बिंदुसरा धरणात पाण्याची आवक वाढलीय. मागील 20 दिवसात पावसाचा खंड पडला. त्यामुळे धरणातील पाणीसाठा कमी झाला होता. मात्र सलग दोन दिवस सुरू असलेल्या पावसाने धरण ओसंडून वाहत आहे.
तर दुसरीकडे सांडव्यावरून वाहणाऱ्या पाण्याखाली तरुणांचे अनाठाई धाडस दिसून येत आहे. दोन दिवस सुट्टीचे असल्याने धरण परिसरात पर्यटकांची गर्दी होते. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने सुरक्षा व्यवस्था असणे आवश्यक आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षात होणार मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने नवे बदल
आज नव्या विभागाध्यक्षांच्या नियुक्त्या मनसे पक्षाकडून जाहीर होणार - सूत्रांची माहिती
राज ठाकरे यांच्या आदेशावरून जे कोणी काम नाही करत त्यांच्या जागी पर्याय सुचवा अश्या सूचना नव्या केंद्रीय समितीला देण्यात आल्या होत्या
याच मुद्द्यावर केंद्रीय समितीने विभागवार आढावा घेऊन पक्षाची परिस्थिती, काम करणारे पदाधिकारी यांचा आढावा घेऊन अहवाल दाखल केला आहे
या अहवालात जुन्या नियुक्त्या रद्द करत नव्या नियुक्त्यांवर आज शिक्कामोर्तब केले जाणार असल्याचे बोलले जात आहे
नंदुरबार : अनेक दिवसापासून पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे तक्रार करूनही दारूबंदी होत नसल्याने महिलाआक्रमक....
शहादा पोलीस स्टेशन हद्दीतील फेस येथे दारू पिऊन त्रास देणाऱ्या मद्यपीला महिलांनी चोपल....
शहादा तालुक्यातील फेस गावातील मद्यपींचा महिलांना प्रचंड त्रास....
दारू पिऊन धिंगाणा करणाऱ्यांना गावातील महिलांनी शिकवला धडा....
दारूच्या व्यसनातत वाढ झाल्याने गावातील महिला आक्रमक....
गावात दारूबंदी होत नसल्याने महिला संतप्त...
दिवसा हातात हातभट्टीच्या दारूच्या पिशव्या घेऊन धिंगाणा करणाऱ्या मद्यपी व्यक्तीला महिलांनी घडवली आद्दल
मद्यपीला मारताना महिलांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल.
नंदुरबार : अनेक दिवसापासून पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे तक्रार करूनही दारूबंदी होत नसल्याने महिलाआक्रमक....
शहादा पोलीस स्टेशन हद्दीतील फेस येथे दारू पिऊन त्रास देणाऱ्या मद्यपीला महिलांनी चोपल....
शहादा तालुक्यातील फेस गावातील मद्यपींचा महिलांना प्रचंड त्रास....
दारू पिऊन धिंगाणा करणाऱ्यांना गावातील महिलांनी शिकवला धडा....
दारूच्या व्यसनातत वाढ झाल्याने गावातील महिला आक्रमक....
गावात दारूबंदी होत नसल्याने महिला संतप्त...
दिवसा हातात हातभट्टीच्या दारूच्या पिशव्या घेऊन धिंगाणा करणाऱ्या मद्यपी व्यक्तीला महिलांनी घडवली आद्दल
मद्यपीला मारताना महिलांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल.
नंदुरबार : अनेक दिवसापासून पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे तक्रार करूनही दारूबंदी होत नसल्याने महिलाआक्रमक....
शहादा पोलीस स्टेशन हद्दीतील फेस येथे दारू पिऊन त्रास देणाऱ्या मद्यपीला महिलांनी चोपल....
शहादा तालुक्यातील फेस गावातील मद्यपींचा महिलांना प्रचंड त्रास....
दारू पिऊन धिंगाणा करणाऱ्यांना गावातील महिलांनी शिकवला धडा....
दारूच्या व्यसनातत वाढ झाल्याने गावातील महिला आक्रमक....
गावात दारूबंदी होत नसल्याने महिला संतप्त...
दिवसा हातात हातभट्टीच्या दारूच्या पिशव्या घेऊन धिंगाणा करणाऱ्या मद्यपी व्यक्तीला महिलांनी घडवली आद्दल
मद्यपीला मारताना महिलांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परम बीर सिंग यांना खंडणी प्रकरणी क्लीन चीट
बुकी केतन टन्ना याच्याकडून १ कोटींच्या खंडणी प्रकरणी परमबीर सिंह यांना दिलासा
टन्ना सह इतर बुकींना खोट्या प्रकरणात अडकवून पैसे उकळल्याच होता आरोप
केंद्रीय अन्वेषण विभागाने आरोपपत्र दाखल करताना सिंह यांचं नाव वगळल
सिंह यांच्याविरोधात पुरावे न सापडल्याची माहिती
सीबीआय तपास करत असलेल्या पाच पैकी तीन प्रकरणात सिंह यांना आत्तापर्यंत दिलासा
बुलढाणा जिल्ह्यात काही तालुक्यात जोरदार पाऊस तर घाटाखालील तालुक्यात रिमझिम पावसाची हजेरी.
अनेक तालुक्यात पाऊस कमी चिंता जास्त.
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार काल सायंकाळपासून बुलढाणा जिल्ह्यातील काही तालुक्यात जोरदार तर काही तालुक्यात रिमझिम पाऊस सुरू आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील घाटावरील तालुक्यात जोरदार पावसाने काल रात्रीपासून हजेरी लावली तर घाटाखालील अनेक तालुक्यात अद्यापही जोरदार पावसाची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे. जिल्ह्यातील जलाशयात अद्यापही पाणीसाठा अत्यल्प असल्याने जोरदार पावसाची प्रतीक्षा सर्वदूर आहे.
धाराशिव : जिल्ह्यात गेली दोन दिवसापासून पावसाला पुन्हा एखदा सुरूवात झाली आहे. रात्रीपासुन जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असुन पहाटे पासुन पावसाचा जोर वाढला आहे.त्यामुळे खरीप पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.धारशिव जिल्ह्यात अपवाद वगळता महीनाभर पावसाने उघडीप दिली होती धाराशिव, कळंब भागात पिक माना टाकण्याची परिस्थिती निर्माण झाली होती त्यामूळे शेतकऱ्यांना पिक कशी जगवायची याची काळजी लागली होती त्यामूळे स्पिंकलर च्या साह्याने खरीप पिकांना पाणी देण्याची वेळ आली होती.परंतु गेली दोन दिवसापासून जिल्ह्यातील सर्वच भागात कमी अधिक प्रमाणात पुन्हा पाऊस सुरू झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.
कोल्हापूरच्या राधानगरी धरणाचे ४ स्वयंचलित दरवाजे उघडले
राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजा क्रमांक 3, 4, 5 व 6 उघडले
स्वयंचलित दरवाजा क्रमांक 3, 4 5 व 6 मधून 5712 क्युसेक व BOT पॉवर हाऊस मधून 1500 क्युसेक असा एकूण 7212 cusec इतका विसर्ग नदी पात्रात सुरु
भोगावती आणि पंचगंगा नदी काठच्या नागरिकांनी दक्षता घेण्याचा आवाहन
स्वयंचलित दरवाजे कधी उघडले
1.दरवाजा क्रमांक 3 - वेळ रात्री १० वाजून १ मिनिट
2.दरवाजा क्रमांक 6 - वेळ रात्री १० वाजून ३ मिनिट
3.दरवाजा क्रमांक 5 - वेळ रात्री ११ वाजून ११ मिनिट
4.दरवाजा क्रमांक 4 - वेळ पहाटे ४ वाजून ३६ मिनिट
बीड: बीड मधील श्रीक्षेत्र नारायण गडावरील महंत शिवाजी महाराज यांनी घोषित केलेल्या उत्तराधिकाऱ्या वरून आणि विश्वस्त मंडळातील सदस्यांनी केलेल्या आर्थिक गैरव्यवहारातून नारायणगडाचा वाद चव्हाट्यावर आला. या वादामुळे नारायणगड चर्चेत आला. याची खंत स्वतः महंत शिवाजी महाराजांनी बोलून दाखवली होती..
दरम्यान आज याच अनुषंगाने भाविक आणि परिसरातील ग्रामस्थांनी बैठक घेतली. आणि या बैठकीतून महंतांनी घोषित केलेल्या उत्तराधिकाऱ्याला एकमुखी संमती दर्शविण्यात आली.. महंतांनी घेतलेला निर्णय आम्हाला मान्य आहे. ज्यांना कोणाला या निर्णयाला विरोध असेल त्यांनी गडाच्या विश्वस्त मंडळातून बाहेर पडावं अशी भूमिका घेण्यात आली.
तर मनोज जरांगे पाटील यांनी नारायण गडावर दसरा मेळावा घेतला आणि गडाला राजकीय किनार दिसून आली. मात्र जरांगे पाटील यांनी नव्याने दसरा मेळावा घेतला नाही. तर ती परंपरा कायम ठेवली. या दसरा मेळाव्याला कुणाची तरी दृष्ट लागली.. नारायणगडाचा वाद चव्हाट्यावर यायला नको होता. हा वाद बसून मिटवला पाहिजे होता.. अशी भावना व्यक्त करण्यात आली..
नारायण गड श्रद्धेचे ठिकाण आहे. राजकीय आखाडा नाही.. विश्वस्त मंडळातील काही लोक गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत.. त्यांच्यापासून महंतांच्या जीविताला धोका आहे. पैशांमुळे महंतांचा घात होऊ शकतो असा थेट आरोप देखील यावेळी करण्यात आला..
सांगली : आत्महत्या केलेल्या हर्षल पाटीलच्या बाबतीत सांगली जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने केलेला खुलासा हा माणुसकीला काळीमा फासणारा आहे अशा शब्दात आमदार सदाभाऊ खोत यांनी जिल्हा परिषदेवर टीकेची जोडी उठवलीय. हर्षल पाटील हा जिल्हा परिषदेकडे नोंदणीकृत ठेकेदार नव्हता आणि त्याच्याकडे जलजीवन मिशन अंतर्गत कोणतेही कंत्राट नव्हते हा असा जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने खुलासा केला होता.हर्षलने सब कॉन्ट्रॅक्टरचा करार करून त्याने जल जीवन मिशनची वाळवा तालुक्यातील तांदळवाडी, कनेगाव , माळेवाडी, अहिरवाडी आणि शिराळा तालुक्यातील या ठिकाणची कामे चांगल्या पध्दतीने पूर्ण केली होती. या कामासाठी खरेदी केलेले साहित्य असेल किंवा मूळ ठेकेदारांना त्यांनी जीएसटी सह दिलेली असताना जर एका बाजूला तो कॉन्ट्रॅक्टर आमच्या रेकॉर्ड वरतीच नाही हे म्हणणं कितपत योग्य आहे असा सवाल सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केलाय.
- सोमवारी वर्ध्यात भाजपाची विदर्भस्तरीय संघटनात्मक बैठक
- बैठकीत ठरणार स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीची रणनीती
- सेवाग्राम इथल्या चरखा भवनात सोमवारी 28 तारखेला होत आहेत बैठक
- भाजपाची वर्ध्यात पहिल्यांदाच होत आहे विभागीय बैठक
- वर्ध्यात ठरणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीचा भाजपचा अजेंडा
- बैठकीला विदर्भातील खासदार, आमदार, जिल्हाध्यक्षांसह मुख्य पदाधिकारी राहणार उपस्थित
- बैठकीत 763 पदाधिकाऱ्यांचा राहणार सहभाग
- बैठकीचा समारोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार
जिल्ह्यात काही तालुक्यात जोरदार पाऊस तर घाटाखालील तालुक्यात रिमझिम पावसाची हजेरी. अनेक तालुक्यात पाऊस कमी चिंता जास्त. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार काल सायंकाळपासून बुलढाणा जिल्ह्यातील काही तालुक्यात जोरदार तर काही तालुक्यात रिमझिम पाऊस सुरू आहे. बुलढाणा जिल्ह्यातील घाटावरील तालुक्यात जोरदार पावसाने काल रात्रीपासून हजेरी लावली तर घाटाखालील अनेक तालुक्यात अद्यापही जोरदार पावसाची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे. जिल्ह्यातील जलाशयात अद्यापही पाणीसाठा अत्यल्प असल्याने जोरदार पावसाची प्रतीक्षा सर्वदूर आहे.
मुंबई, ठाणे, रायगडसाठी पुढील चार तास महत्त्वाचे, मुसळधार पावसाचा अंदाज; पालघरमध्ये रेड अलर्ट, शाळांना सुट्टी जाहीर. सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा.
कोणीही कामात आडवं आलं तर त्याच्यावर 353...', अजित पवारांनी हिंजवडीतील घेतली अधिकाऱ्यांची शाळा, पहाटेच ऑन फिल्ड, नेमकं काय घडलं? सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा.
गोंदियाच्या अर्जुनी मोरगाव ते सानगडी मार्गावरील बोंडगावदेवी गावाजवळ एका भरधाव ट्रकने मोटारसायकलस्वारास धडक दिल्याने युवक ठार झाल्याची घटना घडली. सुमेध रामटेके रा. बोंडगावदेवी असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. सुमेध रामटेके हा त्याच्या मोटारसायकल ने अर्जुनी मोरगाव येथे गेला होता. काल सायंकाळी तो गावाला परत येत होता. दरम्यान बोंडगावदेवीजवळ मिनी ट्रक ने त्याच्या मोटारसायकल जोरदार धडक दिली. यात सुमेध गंभीर जखमी झाला. तो जखमी अवस्थेत रस्त्यावरच पडून होता. या मार्गावरून जाणाऱ्या नागरिकांच्या लक्षात येताच 108 क्रमांकावरून रुग्णवाहिकेला पाचारण केले. यानंतर जखमी सुमेधवर स्थानिक ग्रामीण रुग्णालयात दाखल करून प्राथमिक उपचार करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्याला गोंदिया येथील रुग्णालयात रेफर करण्यात आले. पण गोंदियाला आणत असतानाच सुमेधचा वाटेतच मृत्यू झाला. याप्रकरणी अर्जुनी मोरगाव पोलिसांनी गुन्हा नोंद केला असुन मिनी ट्रकसह चालकाला ताब्यात घेतले आहे.
* विदर्भातील चंद्रपूर आणि गोंदिया या दोन जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे..
* तर नागपूर, भंडारा, वर्धा, गडचिरोली आणि अमरावती या पाच जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे..
* विदर्भातील उर्वरित सर्व जिल्ह्यांसाठी पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे...
* काल दिवसभर झालेल्या पावसामुळे गडचिरोली जिल्ह्यातील अनेक गावांचा संपर्क जवळच्या तालुक्यांशी किंवा जिल्हा मुख्यालयाशी तुटलेला असून आज पुन्हा दमदार पाऊस झाल्यास स्थिती आणखी बिघडण्याची शक्यता आहे...
* भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणातूनही सतत पाण्याचा विसर्ग सुरू असून त्यामुळेही वैनगंगा नदीची पाण्याची पातळी वाढली आहे..
* नागपुरात आज सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू असून हलक्या स्वरूपाचा पाऊस सतत होत आहे...
हवामान खात्याच्या वतीने गोंदिया जिल्ह्याला सलग दुसऱ्या दिवशी पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. रात्रीपासून सर्वदूर मुसळधार पाऊस सुरू झाला असून गोंदिया जिल्ह्यातील बेवारटोला प्रकल्प झाला आहे. तर इतर धरणांमधून देखील मोठ्या प्रमाणात पाण्याच्या विसर्ग सुरू आहे.
मुंबईमध्ये आज मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. ढगाळ आकाश आणि समुद्रात उंच लाटांचा इशारा दिला आहे. दुपारनंतर शहरात जोरदार पावसाच्या सरी पडू शकतात असा अंदाज ही हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. मुंबईतील पूर्व उपनगरात ढगाळ धूसर वातावरण झाले आहे, तर पावसाची रिमझिम सुरू आहे
निसर्गाच्या कुशीत वसलेलं..जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेले माथेरान आता ऐतिहासिक बदलाच्या उंबरठ्यावर उभा आहे. कारण काल सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार, माथेरानमध्ये हात रिक्षा ओढण्याची अमानवीय प्रथा बंद करण्याची दिशा स्पष्ट झाली आहे. गुजरातच्या केवडिया मॉडेलवर पुनर्वसन करता येईल का, याबाबत महाराष्ट्र सरकारने दोन आठवड्यांत अहवाल सादर करावा असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.माथेरानमध्ये अजूनही अनेक हात रिक्षा चालक आजही शारीरिक मेहनतीवर पर्यटकांची वाहतूक करत आहेत. मानवाला मानवाने ओढण्याची ही प्रथा अनेक वर्षांपासून टिकून आहे. मात्र या प्रथेला आता पूर्णविराम मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.कारण सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने यावर कठोर भूमिका घेतली असून, सर्व हात रिक्षा चालकांचे पुनर्वसन ई-रिक्षा स्वरूपात करता येईल का याची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत.. त्यामुळे या निर्णयाचे माथेरान करांनी जल्लोषात स्वागत केलं आहे.
मुंबईत कालपासून मुसळधार पाऊस पडत आहे. काल मुंबईत दिवसभर जोरदार पाऊस बरसला होता. हवामान खात्याने शनिवारी मुंबईला पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. आजही मुंबईतील आकाशात काळ्या ढगांची गर्दी. पहाटेपासून रिमझिम पाऊस सुरु.
बकर्यांसाठी चारा आणायला गेलेल्या युवकाचा गोसेखुर्द धरणाच्या उजव्या कालव्याच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आलीय. ही घटना गोसेखुर्द धरणाच्या उजवा कालवा सिमा गेट कंपनी जवळ उघडकीस आलीय. सत्यपाल सलामे (२६) असं मृतकाचं नावं असून तो पवनी तालुक्यातील कोरंभी येथील रहिवासी आहे. मृत सत्यपाल सलामे हा बकरी पालनासह मजूरीचं काम करीत होता. याप्रकरणी पवनी पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे.
पालघर जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून पावसाची संततधार कायम असून काल ही मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे जिल्ह्यातील नदी-नाले ओसंडून वाहत आहेत. जिल्ह्यातील सूर्या, वैतरणा, पिंजाळ, या प्रमुख नद्यांना सध्या पूर आलेला पाहायला मिळतो. ह्या पावसामुळे जिल्ह्यातील प्रमुख धरणांची पाणी पातळी पूर्ण झाली असून सूर्या प्रकल्पाच्या धामणी धरणाचे तीन दरवाजे 50 सेंटिमीटरने उघडण्यात आले आहेत. त्यामुळे या धामणी आणि कवडास या दोन्ही धरणा मिळून सूर्या नदीमध्ये 10400 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सध्या सूर्या नदीमध्ये सुरू आहे. तर आज हवामान खात्याकडून पालघर जिल्ह्याला रेड अलर्ट घोषित असल्याने मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे ठिकठिकाणी पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनाही जिल्हा प्रशासनाकडून सतर्क राहण्याचा आवाहन करण्यात आला आहे.
शुक्रवारी रात्री बदलापूर स्थानकापासून दोन ते अडीच किमी आधीच बदलापूर लोकल रुळावर थांबली. तांत्रिक बिघाड असल्याने कर्जत बदलापूर जाणाऱ्या गाड्या मध्येच थांबविण्यात आल्या होत्या. ट्रेन नंबर ११०२९ मुंबई कोल्हापूर एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाला असल्या कारणाने प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर ही एक्सप्रेस थांबविण्यात आली होती. यामुळे कर्जत आणि मुंबईच्या दिशेनेही जाणाऱ्या गाड्या जागीच थांबविण्यात आल्या आहेत. याचा फटका प्रवशांना बसला असून प्रवाशी मध्यरात्री रुळावर उतरून चालत घराकडे जावे लागले. सध्या मध्य रेल्वेची वाहतूक सुरळीत.
खामगाव शहरातील सुरज देवी मोहता महिला महाविद्यालयात फिल्म स्टाईलने येत तीन ते चार गुंडांकडून प्राचार्यांसमोरच महाविद्यालयाच्या लिपिका गुंडांनी चोप दिला. या घटनेने मात्र महाविद्यालयात चांगलीच दहशत पसरली आहे. शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या सुरज देवी मोहता महिला महाविद्यालयात सेवानिवृत्त झालेल्या महिला कर्मचाऱ्यांच्या कागदपत्रावरून काही वाद निर्माण झाला होता . मात्र, या महिला कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांनी चक्क गुंड घेऊन महाविद्यालयात प्रवेश केला व फिल्मी स्टाईल प्राचार्यांसमोरच लिपिकाला मारहाण केली. या प्रकरणी खामगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र महाविद्यालयातील कर्मचारी व विद्यार्थिनी दहशतीत आहेत.
रायगड जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तर दुसरीकडे महाबळेश्वर परिसरात काल रात्री जास्त पाऊस झाल्याने सावित्री नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून पावसाचा जोर वाढल्यास सावित्री नदी इशारा पातळी ओलांडण्याची शक्यता आहे. त्यामुळे रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी महाड पोलादपूर तालुक्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. अतिवृष्टीच्या कारणास्तव हा निर्णय जिल्हाधिकारी यांनी घेतला असून महाड व पोलादपूर तालुक्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे.
मुंबई, ठाणे, रायगड, पुणे आणि सातारा परिसरात आज जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवविला आहे. पुढील तीन ते चार तासांमध्ये या भागात मुसळधार पाऊस होऊ शकतो.
दोन आठवड्यानंतर पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज पुन्हा एकदा हिंजवडीत पाहणी दौरा करत आहेत. दोन आठवड्यापूर्वी अधिकाऱ्यांना दिलेल्या सूचनांचा पालन करत त्यांनी विकास कामांना सुरुवात केली की नाही याची ते पाहणी करतील हिंजवडी परिसरातील वाहतूक कोंडी रस्ते आणि इतर नागरी समस्या बाबत अजित पवार आक्रमक झाल्याचं बघायला मिळतंय. त्यांनी सुचवलेल्या कामांपैकी मागील दोन आठवड्यात हिंजवडीतील वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरणारे 166 बांधकामे जमीन दोस्त करत प्रशासन देखील कामाला लागल्याचे बघायला मिळते.
उपमुख्यमंत्री अजित पवार पहाटेच हिंजवडीत पहाणी करणार आहे. मेट्रो लाइन थ्री ची पाहणी करणार आणि सोबतच बाकी मेट्रोच्या कामाचीदेखील पाहणी करणार आहे. काही दिवसांपूर्वी अजित पवारांनी हिंजवडीतील याच बांधकामांची पाहणी केली होती. त्यावेळी मेट्रो प्रशासन आणि पीएमआरडीए प्रशासनाला सुधारणा करण्याचे आदेश दिले होते. त्या सुधारणा करण्यात आल्या आहेत का ? हे पाहण्यासाठी अजित पवार पुन्हा आले आहेत
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र
- Maharashtra Live: पालघरमध्ये पावसाचा रेड अलर्ट, शाळांना सुट्टी जाहीर