- मुख्यपृष्ठ
- INDIA AT 2047
- IPL 2024
- क्रिकेट
- निवडणूक
- अयोध्या राम मंदिर
- भारत
- विश्व
- महापालिका निवडणूक 2022
- टेलिव्हिजन
- सिनेमा
- औरंगाबाद
- उस्मानाबाद
- मुंबई
- पुणे
- नाशिक
- नागपूर
- कोल्हापूर
- सोलापूर
- क्रीडा
- फोटो
- राशीभविष्य
- वेब स्टोरी
- वर वधू
- धार्मिक
- शिक्षण
- ट्रेंडिंग न्यूज
- आरोग्य
- लाईफस्टाईल
- क्राईम
- राजकारण
- शेत-शिवार
- व्यापार-उद्योग
- पर्सनल फायनान्स
- म्युच्युअल फंड्स
- आयपीओ
- जॅाब माझा
- ऑटो
- टेक-गॅजेट
- ब्लॉग
- उपयुक्तता
- संपर्क करा
- IDEAS OF INDIA
Maharashtra Breaking LIVE: देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर...
Maharashtra Breaking LIVE Updates: देश-विदेशासह राज्यातील क्रिडा, मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचा आढावा फक्त एका क्लिकवर...
पार्श्वभूमी
Maharashtra Breaking LIVE Updates: देश-विदेशासह राज्यातील क्रिडा, मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचा आढावा फक्त एका क्लिकवर...वैष्णवी हगवणे आत्महत्या (Vaishnavi Hagwane Case) प्रकरणात अटकेत असलेल्या हगवणे भावांच्या अडचणींमध्ये आणखी वाढ होणार असल्याचं दिसून...More
बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील अनेक गावात जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात एक अजब प्रकार उघडकीस आला होता. या परिसरातील जवळपास 20 ते 22 गावातील नागरिकांना अचानक केस गळतीचा व टक्कल पडण्याचा त्रास सुरू झाला. "एबीपी माझा"ने सर्वात प्रथम ही बातमी उजेडात आणल्यानंतर आरोग्य प्रशासन खळबळून जागं झालं. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी तात्काळ देशातील सर्वोच्च संशोधन संस्था असलेल्या आयसीएमआरच्या (ICMR) पथकाला या परिसरात संशोधन करण्यासाठी पाठवलं. लाखो रुपये खर्च करून आयसीएमआरच पथक या परिसरात आलंही. त्यांनी रुग्णांचे नमुने ही घेतले. मात्र अद्यापही आयसीएमआरचा अहवाल सार्वजनिक करण्यात आलेला नाही. यामुळे मात्र आयसीएमआर च पथक फक्त पर्यटनासाठी तर नाही आलं नव्हतं ना...? असा सवाल उपस्थित राहत आहे.
कोल्हापूर शहरातील सायबर चौक परिसरात राहणाऱ्या चाळीस वर्षीय अपंग महिलेला साखळदंडात डांबून ठेवल्याचा प्रकार उघडकीस आलाय...या महिलेला गेल्या महिनाभरापासून राहत्या घरातच साखळदंडात डांबून ठेवलं असून कोल्हापूर पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखा आणि राजारामपुरी पोलिसांच्या संयुक्त कारवाई करत हा सगळा प्रकार उघडकीस आलाय. सारिका साळी असे 40 वर्षीय डांबून ठेवलेल्या अपंग महिलेचे नाव आहे. पोलिसांनी कुलपाची चावी बनवणाऱ्या व्यक्तीला बोलवून साखर दंडातून मुक्त केलं... दरम्यान तिची तब्येत बरी नसल्याने तिला उपचारासाठी कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे...तर याप्रकरणी पोलिसांनी तिच्या कुटुंबीयांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे... दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उपनेते संजय पवार यांनी घटनास्थळी धाव घेत संबंधित महिलेच्या कुटुंबातील एका युवकाला मारण्याचा देखील प्रयत्न केल्यामुळे काही काळ वातावरण तणावपूर्ण बंद होतं.
Prataprao Jadhav on COVID-19 Cases in Maharashtra : राज्यासह देशात काही ठिकाणी कोरोना रुग्ण वाढत आहेत. त्या अनुषंगाने आरोग्य विभाग, आयुष विभाग यासाठी तयार आहे. लोकांची प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आयुष मंत्रालयाने मोठं काम केलं आहे. आरोग्य विभागाने सर्व राज्याचे आरोग्यमंत्री, सचिव यांना अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. मागच्या वेळीसारखा त्रास लोकांना यावेळी होऊ नये, यासाठी आमचं विभाग पूर्ण तयार आहे, अशी माहिती अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांनी दिली आहे.
अंकिता भंडारी हत्या प्रकरणात कोटद्वारच्या अपर जिल्हा आणि सत्र न्यायालयाने आज निकाल दिला.
तिन्ही आरोपी - रिसॉर्ट मालक पुलकित आर्य, सौरभ भास्कर आणि अंकित गुप्ता - यांना हत्येच्या आरोपाखाली दोषी ठरवण्यात आले. त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
पुलकित आर्यवर भारतीय दंड संहितेच्या कलम 302 (हत्या), 201 (पुरावे नष्ट करणे), 354 ए (छेडछाड) आणि अनैतिक देह व्यापार प्रतिबंधक कायद्यांतर्गत आरोप ठेवण्यात आले होते. या खटल्यात 97 साक्षीदार नोंदवले गेले, त्यापैकी 47 साक्षीदार कोर्टात हजर झाले.
हा खटला उत्तराखंडमधील बहुचर्चित प्रकरणांपैकी एक होता, कारण यात राजकीय प्रभावशाली व्यक्तींचा सहभाग असल्याचा आरोप होता. अंकिताच्या कुटुंबीयांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या प्रकरणात न्यायासाठी लढा दिला, तसेच काहींनी सीबीआय चौकशीची मागणी केली होती.
कोल्हापूरच्या राजारामपुरी इथं महिलेला साखळ दंडाने बांधून ठेवल्याचा प्रकार उघडकिस
कोल्हापूर पोलिसांचे क्राइम ब्रांच आणि राजारामपुरी पोलीस घटनास्थळी दाखल
सारिका साळी या ४० महिलेला बांधून ठेवलं...
पोलिसांनी कुलूप ठेवणाऱ्या व्यक्तीला बोलावलं
NEET-PG परीक्षा एकाच शिफ्टमध्ये होणार
सुप्रीम कोर्टाचा महत्वाचा आदेश
दोन शिफ्टच्या प्रश्नपत्रिका कधीही एकाच काठिण्य पातळीच्या असू शकत नाहीत, कोर्टाची महत्वाची टिप्पणी
एका शिफ्टमध्ये परीक्षा घेण्यासाठी पुरेशी केंद्रे उपलब्ध नसतील हा राष्ट्रीय परीक्षा मंडळाचा युक्तिवाद आम्ही स्वीकारू शकत नाही - कोर्ट
NEET PG परीक्षा १५ जून रोजी होणार आहे
गोकुळ अध्यक्ष पदासाठी हसन मुश्रीफ बँकेचे चिरंजीव नविद मुश्रीफ यांचे नाव जवळपास निश्चित
परदेशात असलेले नविद काल संध्याकाळी तातडीने कोल्हापुरात दाखल
मुलाला गोकुळचे अध्यक्ष पद देण्यासाठी हसन मुश्रीफ उत्सुक नाहीत
जिल्हा बँकेचे अध्यक्ष पद आणि गोकुळचे अध्यक्ष पद एकाच घरात नको अशी मुश्रीफ यांची भावना
Chandrapur News : चंद्रपूर जिल्ह्यातील भगवानपूर परिसरात दोन दिवसांपूर्वी म्हणजेच 27 मे ला एकाच ठिकाणी वाघाच्या हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यानंतर वन विभागाने या घटनेसाठी जबाबदार असलेल्या वाघाला पकडण्यासाठी जोरदार मोहीम हातात घेतली आहे. ज्या ठिकाणी हा हल्ला झाला त्या ठिकाणी दहा ते अकरा कॅमेरे बसवण्यात आले असून या कॅमेऱ्यांच्या मदतीने वाघाचा शोध घेण्यात येत आहे. सोबतच गावातील लोकांच्या मदतीने तयार करण्यात आलेल्या पी आर टी म्हणजेच प्रायमरी रिस्पॉन्स टीम च्या मदतीने या परिसरात गस्त घालण्यात येत आहे. सध्या तरी या हल्ल्यांसाठी जबाबदार असलेल्या वाघाचा शोध लागला नसला तरी या वाघाचा शोध युद्ध पातळीवर घेण्यात येत आहे.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या अध्यक्षतेखाली महिला आयोग आपल्या दारी उपक्रमाला सुरवात
नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात रुपाली चाकणकर यांच्यां उपस्थितीत जन सूनवणी
महिलांना थेट तक्रार मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यात आले आहे
पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरण उघडकीस आल्यानंतर रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे त्या पार्श्वभूमीवर आजच्या महिला आयोग आपल्या दारी या उपक्रमाला महत्त्व
बीड जिल्ह्यात साडेतीन वर्षात 57 विवाहितांनी जीवन संपविले आहे
पुण्यातील हुंडाबळी प्रकरणानंतर बीड जिल्ह्यातील माहिती घेतली असता 2022 ते 25 या साडेतीन वर्षात 57 विवाहितांनी जीवन संपविल्याची माहिती समोर आली
2022 मध्ये 19 विवाहितांनी आत्महत्या केली
2023 मध्ये 19
2024 मध्ये 17
तर 2025 मार्च अखेरपर्यंत दोघींनी जीवन संपविल्याची पोलीस ठाण्यात नोंद आहे
सासरच्या मंडळींकडून हुंडा नाही मात्र वस्तू स्वरूपात मागणी केली जाते
आणि यालाच कंटाळून आत्महत्या सारखं टोकाचे पाऊल विवाहितांकडून उचलण्यात आले आहे
बीड जिल्ह्यात साडेतीन वर्षात 57 विवाहितांनी जीवन संपविले आहे
पुण्यातील हुंडाबळी प्रकरणानंतर बीड जिल्ह्यातील माहिती घेतली असता 2022 ते 25 या साडेतीन वर्षात 57 विवाहितांनी जीवन संपविल्याची माहिती समोर आली
2022 मध्ये 19 विवाहितांनी आत्महत्या केली
2023 मध्ये 19
2024 मध्ये 17
तर 2025 मार्च अखेरपर्यंत दोघींनी जीवन संपविल्याची पोलीस ठाण्यात नोंद आहे
सासरच्या मंडळींकडून हुंडा नाही मात्र वस्तू स्वरूपात मागणी केली जाते
आणि यालाच कंटाळून आत्महत्या सारखं टोकाचे पाऊल विवाहितांकडून उचलण्यात आले आहे
बीड जिल्ह्यात साडेतीन वर्षात 57 विवाहितांनी जीवन संपविले आहे
पुण्यातील हुंडाबळी प्रकरणानंतर बीड जिल्ह्यातील माहिती घेतली असता 2022 ते 25 या साडेतीन वर्षात 57 विवाहितांनी जीवन संपविल्याची माहिती समोर आली
2022 मध्ये 19 विवाहितांनी आत्महत्या केली
2023 मध्ये 19
2024 मध्ये 17
तर 2025 मार्च अखेरपर्यंत दोघींनी जीवन संपविल्याची पोलीस ठाण्यात नोंद आहे
सासरच्या मंडळींकडून हुंडा नाही मात्र वस्तू स्वरूपात मागणी केली जाते
आणि यालाच कंटाळून आत्महत्या सारखं टोकाचे पाऊल विवाहितांकडून उचलण्यात आले आहे
वर्ध्याच्या देवळी तालुक्यातील डिगडोह शिवारात यशोदा नदी परिसरात असलेल्या विहिरीमध्ये पोहण्यास गेलेल्या रोशन राजू टोंग या 17 वर्षीय मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू झाला आहे. या विहिरीमध्ये अनेक जण पोहण्यासाठी जात असतात, सतरा वर्षीय युवक हा त्याच्या भावासह पोहण्यासाठी गेला व विहिरीत बुडून त्याचा मृत्यू झालाय. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे, मृतदेह बाहेर काढताना नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. देवळी पोलिसांनी पंचनामा करीत मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवलाय.
धाराशिव: धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील भांडगाव येथील विश्वरुपा नदिवरील बार्शीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पर्यायी पुल वाहुन गेला त्यामुळे बार्शीकडे जाण्याचा संपर्क तुटला,दुध उत्पादक शेतकऱ्यांना दुध नेण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागली. जेसीबी मशीनवर बसुन दुध उत्पादकांचा डेअरीवर दुध घालण्यासाठी प्रवास करावा लागला. प्रशासनाने तात्काळ याची दखल घेऊन रस्त्याची सोय करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली.
Nashik News: आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला सुरुवात झालेली असताना ज्यांच्या जमिनीवर हा महत्त्वाचा धार्मिक सोहळा होतो त्या शेतकऱ्यांनी आपल्या हक्कासाठी आवाज उठवला आहे. सिंहस्थ कुंभमेळा नियोजनाच्या प्रत्येक बैठकीत आम्हालाही सहभागी करून घ्यावे अशी मागणी करत शेतकऱ्यांना विश्वासात न घेता नियोजन केल्यास पुन्हा विसंवादाच्या पार्श्वभूमीवर समस्या निर्माण होऊ शकते असा इशारा शेतकरी प्रतिनिधींनी दिलाय. तर,साधू-संत आणि विविध आखाड्यांचे प्रतिनिधी कुंभच्या बैठकीत सहभागी होत असतात मात्र, ज्यांच्या जमिनीवर हा सिंहस्थ कुंभमेळा होतो, त्या शेतकऱ्यांना बैठकीपासून दूर ठेवले जाते. हे अत्यंत अन्यायकारक असल्याचं ही शेतकरी प्रतिनिधींनी म्हटलंय.
विधानसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाकडून दक्षिण सोलापूरचे उमेदवार राहिलेल्या अमर पाटील यांनी काही दिवसापूर्वी पक्षाला सोडचिट्टी दिली होती. अमर पाटील यांनी ठाकरे गटातून एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांच्यावर जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. सोलापूर दक्षिण आणि अक्कलकोट विधानसभा मतदार संघासाठी जिल्हाप्रमुख म्हणून अमर पाटील यांची निवड करण्यात आलीय. त्यांच्या निवडीनंतर सोलापुरात कार्यकर्त्यांनी जल्लोष करतं त्यांच्या सत्कार केला. यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकात शिवसेनेचा झेंडा फडकवू असा विश्वास अमर पाटील यांनी व्यक्त केला.
दरम्यान अमर पाटील यांच्या निवडीनंतर ठाकरे गटाचे माजी चंद्रकांत खैरे यांनी टीका केलीय.‘ही मंडळी स्वार्थासाठी आमच्याकडे आली होती. त्यांना आता कोणती किंमत नाही. ते जिथे गेलेत एक महिन्यात तिथं काय होईल हे तुम्ही पाहा’ अशी टीका चंद्रकांत खैरे यांनी केली.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जयंत पाटील यांच्या विरोधात नाराजीचा सूर
जयंत पाटील यांनी आपल्या जवळच्या लोकांना संघटनात्मक पदावर नियुक्ती देत असल्यामुळे ही नाराजी
अनेक युवा आमदारांची ही नाराजी असल्याचं समजत आहे
नाराज आमदारांकडून ही नाराजी शरद पवार यांच्यापर्यंत पोहचवणार असल्याची माहिती
नुकतीच शरद पवारांच्या निवासस्थानी शरद पवारांच्या उपस्थितीत नाराजी दूर करण्यासाठी जयंत पाटील, रोहित पवार, सुप्रिया सुळे यांची बैठक पार पडली. या बैठकीत १० जून वर्धापनदिनापूर्वी पक्षात अंतर्गत बदल होण्याची शक्यता- सूत्रांची माहिती
सूत्रांची माहिती
छत्रपती संभाजीनगर पाणी पुरवठ्यात कुठलीही हयगय चालणार नाही
कॅबिनेट मंत्री अतुल सावेंचे निर्देश
कामे पूर्ण झालेल्या टाक्या त्वरित सुरु करा, मंत्री सावेंचे निर्देश
महानगरपालिकेने 'नो नेटवर्क' भागात पाणी पुरवठा करण्याचे नियोजन करावे
ज्या ठिकाणी गळती आहे, त्या ठिकाणी तातडीने दुरूस्तीची कामे हाती घ्यावीत
ज्या टाक्याचे काम पूर्ण झाले आहे, त्या टाक्या सुरू करण्याच्या सूचना
बार्शी शहरात हातात कोयता घेऊन फिरणाऱ्या एका युवकाने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण केले होते. नागरिकांच्या तक्रारीनंतर बार्शी शहर पोलिसांनी या युवकास अटक करण्यात यश आले आहे. युन्नूस रज्जाक सय्यद असे आरोपी तरुणाचे नाव आहे. हातात कोयता घेऊन दहशत निर्माण करण्याचा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
विदेशी मद्य विक्री करणाऱ्या तिघांना राज्य उत्पादन शुल्क कल्याण विभागाने केली अटक
१८ लाख ६३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
उल्हासनगरमध्ये तिकिटांचे व्यवहार करणाऱ्या एजंटच्या डायमंड हॉलीडेज ऑफिसवर कल्याण उत्पादन शुल्क विभागाचा छापा
दिल्लीहून उच्च प्रतीचे विदेशी मद्य स्कॉचची तस्करी करत हायप्रोफाईल सोसायट्यांमध्ये विक्री करत होता
उल्हासनगर मध्ये तिकिटांचा व्यवहार करणाऱ्या व्यापाऱ्यासह तीन जणांना कल्याण राज्य उत्पादन शुल्क विभागाने अटक केली आहे त्यांच्याकडून कल्याण,उल्हासनगर आणि अंबरनाथ येथून एकूण १८ लाख ६३ हजारांचा उच्च प्रतीचे विदेशी मद्य स्कॉचचा मुद्देमाल हस्तगत करत तिकिट एजंट अरुण पोपटानी सह अन्य दोन जणाला उत्पादन शुल्क पथकाने ठोकल्या बेड्या
पुढील तपास सुरू
Yavatmal: यवतमाळ जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्यामुळे ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून कणसे भरलेल्या ज्वारीचे दाणे अक्षरशः काळे पडल्याने उत्पादनात घट आली आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ताबडतोब नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे. जिल्ह्यात दोन हजार हेक्टर वर उन्हाळी ज्वारीची लागवड करण्यात आली असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
Marathwada Rain Update : मराठवाड्यात गेल्या 6 मेपासून मान्सूनपूर्व पाऊस पडत आहे. 27 ते 28 मे सकाळी 8 वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत आठही जिल्ह्यांत जोरदार पाऊस बरसला. विभागात सरासरी 23.6 मिमी पावसाची नोंद झाली. सर्वाधिक 44 मिमी पाऊस जालना जिल्ह्यात पडला. नांदेड जिल्ह्यात 30 मिमी, बीड जिल्ह्यात 26 मिमी, हिंगोली जिल्ह्यात 26 मिमी परभणी आणि लातूर जिल्ह्यात प्रत्येकी 22 मिमी आणि धाराशिव जिल्ह्यात 10 मिमी पाऊस झाला. परिणामी मराठवाड्यातील 680 गावांमध्ये अतिवृष्टी झाल्याची माहिती समोर आली असून गेल्या 4 तासांत धुवाधार पाऊस बरसला आहे.
Marathwada Rain Update : मराठवाड्यात गेल्या 6 मेपासून मान्सूनपूर्व पाऊस पडत आहे. 27 ते 28 मे सकाळी 8 वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत आठही जिल्ह्यांत जोरदार पाऊस बरसला. विभागात सरासरी 23.6 मिमी पावसाची नोंद झाली. सर्वाधिक 44 मिमी पाऊस जालना जिल्ह्यात पडला. नांदेड जिल्ह्यात 30 मिमी, बीड जिल्ह्यात 26 मिमी, हिंगोली जिल्ह्यात 26 मिमी परभणी आणि लातूर जिल्ह्यात प्रत्येकी 22 मिमी आणि धाराशिव जिल्ह्यात 10 मिमी पाऊस झाला. परिणामी मराठवाड्यातील 680 गावांमध्ये अतिवृष्टी झाल्याची माहिती समोर आली असून गेल्या 4 तासांत धुवाधार पाऊस बरसला आहे.
Marathwada Rain Update : मराठवाड्यात गेल्या 6 मेपासून मान्सूनपूर्व पाऊस पडत आहे. 27 ते 28 मे सकाळी 8 वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत आठही जिल्ह्यांत जोरदार पाऊस बरसला. विभागात सरासरी 23.6 मिमी पावसाची नोंद झाली. सर्वाधिक 44 मिमी पाऊस जालना जिल्ह्यात पडला. नांदेड जिल्ह्यात 30 मिमी, बीड जिल्ह्यात 26 मिमी, हिंगोली जिल्ह्यात 26 मिमी परभणी आणि लातूर जिल्ह्यात प्रत्येकी 22 मिमी आणि धाराशिव जिल्ह्यात 10 मिमी पाऊस झाला. परिणामी मराठवाड्यातील 680 गावांमध्ये अतिवृष्टी झाल्याची माहिती समोर आली असून गेल्या 4 तासांत धुवाधार पाऊस बरसला आहे.
महत्वाच्या महापालिकांसाठी महायुतीचे नो रिक्स धोरण
महत्त्वाच्या पालिकांच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार
महायुतीच्या वरिष्ठ नेत्याची माहिती
एकत्र लढल्यास जास्त जागा जिंकण्याचा महायुतीचा अंदाज
दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव येथील ओढ्याला पूरसदृश्य परिस्थिती
गेल्या तीन-चार दिवसात दक्षिण सोलापूर तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे ओढे, नाले तुडुंब..
गुरुवारी रात्री झालेल्या अवकाळी पावसात ओढा दुथडी भरून ओसंडून वाहत असून
ओढ्यावरून पाणी वाहत असल्याने उळे आणि कासेगाव या गावचा संपर्क तुटला
- आणीबाणीच्या काळातील माजी काँग्रेस मंत्री असणार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मंचावर
- माजी काँग्रेस नेते अरविंद नेताम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 'तृतीय संघ शिक्षा वर्ग' समापनाच्या कार्यक्रमात मुख्य अतिथी
- अरविंद नेताम हे माजी काँग्रेसचे नेते, एकीकृत मध्यप्रदेश असताना ते 1971 मध्ये पहिल्यांदा संसदेत खासदार म्हणून निवडून आले
- माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात अरविंद नेताम हे 1973 ते 1977 मध्ये शिक्षण मंत्रीपदावर होते
- अरविंद नेताम हे छत्तीसगढ येथील आदिवासी नेते असून 2023 मध्ये त्यांनी 'हमार राज पार्टी' संघटना स्थापन केली
- यापूर्वी 2018 मध्ये तृतीय संघ शिक्षा वर्गाच्या समापन प्रसंगी माजी राष्ट्रपती आणि काँग्रेस नेते प्रणव मुखर्जी यांनी हजेरी लावली होती
- 12 जून पासून नागपूरच्या रेशीमबाग परिसरात आरएसएस तृतीय संघ शिक्षा वर्ग सुरू असून त्याचे समापन 5 जून रोजी होणार आहे
- आरएसएस चा तृतीय संघ शिक्षा वर्गाला आता 'कार्यकर्ता विकास वर्ग-2' नावाने ओळखले जाते
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये गेल्या चोवीस तासांत दमदार पाऊस झाला. संभाजीनगर, जालना, नांदेड, जिल्ह्यांतील तब्बल 34 महसूल मंडळांतर्गत असलेल्या सुमारे 680 गावांना अतिवृष्टीचा तडाखा बसला. या गावांमध्ये 65 मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. यातील 17 महसूल मंडळे जालना जिल्ह्यातील आहेत.मराठवाड्यात 6 मेपासून मान्सूनपूर्व पाऊस पडत आहे. २७ ते २८ मे सकाळी ८ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत आठही जिल्ह्यांत जोरदार पाऊस बरसला. विभागात सरासरी २३.६ मिमी पावसाची नोंद झाली. सर्वाधिक ४४ मिमी पाऊस जालना जिल्ह्यात पडला. नांदेड जिल्ह्यात ३० मिमी, बीड जिल्ह्यात २६ मिमी, हिंगोली जिल्ह्यात २७ मिमी परभणी आणि लातूर जिल्ह्यात प्रत्येकी २२ मिमी आणि धाराशिव जिल्ह्यात १० मिमी पाऊस झाला.
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये गेल्या चोवीस तासांत दमदार पाऊस झाला. संभाजीनगर, जालना, नांदेड, जिल्ह्यांतील तब्बल 34 महसूल मंडळांतर्गत असलेल्या सुमारे 680 गावांना अतिवृष्टीचा तडाखा बसला. या गावांमध्ये 65 मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. यातील 17 महसूल मंडळे जालना जिल्ह्यातील आहेत.मराठवाड्यात 6 मेपासून मान्सूनपूर्व पाऊस पडत आहे. २७ ते २८ मे सकाळी ८ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत आठही जिल्ह्यांत जोरदार पाऊस बरसला. विभागात सरासरी २३.६ मिमी पावसाची नोंद झाली. सर्वाधिक ४४ मिमी पाऊस जालना जिल्ह्यात पडला. नांदेड जिल्ह्यात ३० मिमी, बीड जिल्ह्यात २६ मिमी, हिंगोली जिल्ह्यात २७ मिमी परभणी आणि लातूर जिल्ह्यात प्रत्येकी २२ मिमी आणि धाराशिव जिल्ह्यात १० मिमी पाऊस झाला.
Beed News: आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेत भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी तिसऱ्या दिवशीही सुरू आहे. दक्षिण कोरियातील गुमी येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत महाराष्ट्रातील बीडच्या आष्टी तालुक्यातील मांडवा गावात जन्मलेला धावपटू अविनाश साबळेने ऐतिहासिक कामगिरी बजावली.
अविनाशने पुरुषांच्या 3000 मीटर स्टीपलचेस प्रकारात तब्बल 36 वर्षांनंतर भारताला तिसरे सुवर्णपदक मिळवून दिले. अविनाशने अंतिम फेरीत 8:20.92 सेंकदाची वेळ नोंदवताना सुवर्णपदकाला गवसणी घातली.
अविनाश या स्पर्धेत पुरुषांच्या 3000 मीटर स्टीपलचेस प्रकारात सुवर्णपदक जिंकणारा तिसरा भारतीय ठरला आहे. यापूर्वी 1975 साली हरबैल सिंग यांनी सुवर्णपदक जिंकले होते. त्यानंतर 1989 मध्ये दिना राम यांनी सुवर्णपदकाला गवसणी घातली होती.
बीड: मे महिन्यातच बीड शहराला पाणीपुरवठा करणारे बिंदुसरा धरण मध्यरात्री झालेल्या पावसाने ओव्हरफ्लो झाले आहे पहिल्यांदाच मे महिन्यात हे धरण पूर्ण क्षमतेने भरला आहे.. धरणाच्या दोन्ही सांडव्यावरून बिंदुसरा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे.. तर काही तरुण सेल्फीसाठी अनाठाई धाडस करताना दिसून येतायत... दरम्यान बिंदुसरा धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे बीड शहराचा पाणी प्रश्न मार्गी लागला..
Satara News : सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील ढेबेवाडी भागात असलेले वांगनदीवरील महींद धरण सलग आठ दिवस झालेल्या पावसामुळे मे महिन्यातच ओव्हर फ्लो झाले आहे. धरण तुडूंब भरले असून धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहत आहे. पावसाळ्याच्या पहिल्याच टप्प्यात धरण भरल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. महिंद धरणाचा ८५ दशलक्ष घनफुट क्षमतेचे पाणलोट क्षेत्र असुन ३५.९८ चौरस किलोमीटर लांब आहे. या धरणाचे ३६२ हेक्टरचे लाभक्षेत्र आहे.
Pune News: राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्या मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 5 कोटींच्या कर्जासाठी बनावट स्टॅम्प पेपर वापरला असून स्टॅम्प पेपरचे बनावटीकरण करुन बनावट दस्त बनवून हा दस्त खरा असल्याचं भासवून फसवणूक करण्यात आली आहे. महिलांवर बलात्कार करणाऱ्या आरोपी शंतनु कुकडे याच्याकडून 50 लाख रुपये घेण्यात आले आहेत.
समर्थ पोलीस ठाण्यात याप्रकरणी शंतनु कुकडे, करण मानकर यासह एका व्यक्तीवर जणांवर गुन्हा दाखल
शंतनु कुकडे याच्याकडून घेतलेल्या 5 कोटी रुपयांच्या कर्जाबाबत ज्या स्टॅम्प पेपरवर व्यवहार करण्यात आला तो बनावट असल्याचे तपासात उघड
मिळालेल्या माहितीनुसार, समर्थ पोलिसांत रेड हाऊस फाऊंडेशनचा शंतनु कुकडे याच्यावर अल्पवयीन मुलीच्या अत्याचारप्रकरणी पहिला गुन्हा नोंद झाला होता. त्यानंतर सामूहिक बलात्काराचा दुसरा गुन्हा नोंदला गेला. या दोन्ही गुन्ह्यांचा तपास सुरू असताना कुकडे व रोनक जैन याच्या बँक खात्यावरून लाखोंचा आर्थिक व्यवहार झाल्याचे समोर आले
याप्रकरणी चौकशी सुरू केली असता दिपक मानकर, करण दिपक मानकर आणि सुखेन शहा यांच्या बँक खात्यावर लाखो रुपयांचा व्यवहार झाला होता
पोलिसांनी करण व सुखेन शहा याच्याकडे आर्थिक व्यवहाराबाबत चौकशी केली. तेव्हा करण मानकर याने त्यांच्या जबाबात सांगितले की, डोणजे याठिकाणी दुग्ध व्यवसाय सुरू करण्यासाठी शंतनु हा करण याला ५ कोटी रुपये कर्ज स्वरूपात देणार होता. हे कर्ज पुढील ४० वर्षांसाठी होते. त्यासंदंर्भाने ५०० रुपयांच्या स्टँप पेपरवर करारनामा झाला
पोलिसांनी तपासादरम्यान हे दस्त बनावट तयार केल्याचे समोर आले असून, जो दस्त क्रमांक करण यांनी पोलिसांना दिला, तो दस्त क्रमांक एका वेगळ्याच व्यक्तीने नियमानुसार खरेदी केला असल्याचे समोर आले. यामुळे आता हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे
Nagpur Crime: नागपूर-भोपाल राष्ट्रीय महामार्गावर एका कार मधून 60 लाखांची रोख रक्खम जप्त करण्यात आली.
या कार मध्ये चार प्रवाशी होते ते मधुधुंद अवस्थेत असून रायपूरला जात असल्याचे सांगितले जात आहे
त्यातील एक प्रवाशी हा एक प्रवचनकार व एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात होता.
ही रक्खम कोणाची होती व कशासाठी नेली जात होती याचा शोध पोलीस घेत आहे.
Kolhapur Breaking: कोणालाही करा, मात्र गोकुळचा अध्यक्ष महायुतीचाच झाला पाहिजे'
मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने गोकुळच्या अध्यक्ष निवडीला नवं वळण
मुंबईत बैठक झाल्यानंतर काल कोल्हापूर जिल्ह्यात अडीच तास खलबते
मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री प्रकाश आबिटकर, आमदार सतेज पाटील, आमदार विनय कोरे यांच्यात बैठक
गोकुळच्या अध्यक्षपदाची निवड आज दुपारी होणार
अध्यक्षपदाचे नाव बंद पाकिटातून दिले जाईल- हसन मुश्रीफ
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र
- Maharashtra Breaking LIVE: देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर...