- मुसळधार पावसामुळे भिंत कोसळून मुंबई-पुण्यात मृत्यूचं तांडव, मालाडमध्ये 21 जणांचा बळी पुण्यात कात्रजमध्ये सहा मजुरांचा मृत्यू कल्याणमध्येही तिघांचा मृत्यू, तर मुंबईत सबवेमध्ये स्कॉर्पिओ अडकल्याने दोघांचा मृत्यू
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 02 जुलै 2019 | मंगळवार
एबीपी माझा वेब टीम | 02 Jul 2019 06:42 PM (IST)
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 02 जुलै 2019 | मंगळवार