महाराष्ट्रातील ‘या’ पाच शहरांचा समावेश
- कल्याण
- नाशिक
- नागपूर
- ठाणे
- औरंगाबाद
देशातील ‘या’ 27 शहरांचा समावेश :
अमृतसर
कल्याण
उज्जैन
तिरुपती
नागपूर
मंगलुरु
वेल्लुरे
ठाणे
ग्वालियर
आगरा
नाशिक
राउरकेला
कानपूर
मदुरै
तुंकुर
कोटा
नमची
जालंधर
शीमोग
सेलम
अजमेर
वाराणसी
कोहिमा
कबरधारवाद
औरंगाबाद
वडोदरा
मोदी सरकारने 2019-2020 पर्यंत जवळपास 100 शहरांचा कायापालट करण्याचं निश्चित केलं आहे. त्यादृष्टीने स्मार्ट सिटीची संकल्पना पुढे आली.