Ayodhya Verdict Live Update : वादग्रस्त जागा रामलल्लाची, मुस्लिमांना पर्यायी जागा मिळणार : सुप्रीम कोर्ट

Ayodhya Ram Mandir Case: अयोध्या प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा निकाल कुणाची जीत अथवा हार नाही, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. कोर्टाच्या निर्णयानंतर आपल्यातील सौहार्द कायम राखण्याचे आवाहन देखील त्यांनी केले आहे. मोदींनी ट्वीट करत शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. सोबतच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सरसंघचालक मोहन भागवत यांनी देखील शांती राखण्याचे आवाहन केले आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 09 Nov 2019 02:21 PM

पार्श्वभूमी

नवी दिल्ली : अवघ्या देशाचं लक्ष लागलेल्या अयोध्या प्रकरणाचा निकाल आज लागणार आहे. सकाळी साडेदहा वाजता या निकालाचं वाचन सुरु होणार आहे. निकालाच्या पार्श्वभूमीवर देशभरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे....More