LIVE BLOG :पूरग्रस्त भागाच्या पुनर्वसनासाठी राज्य सरकार केंद्र सरकारला आणखी 3000 कोटींचा प्रस्ताव पाठवणार

दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा

एबीपी माझा वेब टीमLast Updated: 03 Sep 2019 11:10 PM

पार्श्वभूमी

 मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये रात्रभर मुसळधार, सायन, हिंदमाता भागात पाणी साचलं, ठाणे, कल्याण, डोंबिवलीतही संततधारा सुरुच, मध्य रेल्वे उशिरानं भाजपच्या वाटेवर असलेल्या उदयनराजेंची मनधरणी करण्यात अमोल कोल्हे अपयशी, मावळा छत्रपतींचं मन...More

पूरग्रस्त भागाच्या पुनर्वसनासाठी राज्य सरकार केंद्र सरकारला आणखी 3000 कोटींचा प्रस्ताव पाठवणार,
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीत निर्णय,

पहिल्या प्रस्तावात 6,813 कोटींची मागणी प्राथमिक अंदाजाच्या आधारावर करण्यात आली होती, आता पंचनामे आणि केंद्रीय पथकाच्या पूरग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्यानंतर अतिरिक्त 3000 हजार कोटींची मागणी