✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

उरीमधील दहशतवादी हल्ल्यासंदर्भातील 10 महत्त्वाचे मुद्दे

एबीपी माझा वेब टीम   |  18 Sep 2016 12:34 PM (IST)
1

सकाळी 5.30च्या दरम्यान दहशतवादी सैन्य दलाच्या मुख्यालयात घुसले.

2

हेलिपॅड परिसरातून दहशतवादी मुख्यलयाच्या परिसरात दाखल झाले.

3

श्रीनगरपासून 100 किमी अंतरावर असलेल्या उरीमध्ये पुन्हा एकाद दहशतवाद्यांनी आत्मघातकी हल्ला केला. हा हल्ला भारतीय सैन्य दलाच्या 12 ब्रिगेटच्या मुख्यालयावर झाला.

4

पठाणकोट हल्ल्याची आठवण करून देणारा हल्ला

5

गेल्या 2 महिन्यांपासू काश्मीर खोरं सतत धुमसतंय

6

हल्ल्यानंतर राजनाथ सिंह यांनी रशिया आणि अमेरिका दौरा रद्द केला.

7

8

चारही दहशतवादी पाकिस्तानी

9

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या घरी तातडीची बैठक

10

चार दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सैन्य दलाला यश

11

लष्कर-ए-तोयबाने हल्ला केल्याची शक्यता

12

बुरहान वानी प्रकरणानंतर येथील परिस्थिती शांत होत नाही आहे. लष्कराने जी बंधनं घातलेली ती शिथिल करण्यास सुरुवात केली होती, मात्र या हल्ल्यानंतर पुन्हा बंधन येऊ शकतील.

  • मुख्यपृष्ठ
  • भारत
  • उरीमधील दहशतवादी हल्ल्यासंदर्भातील 10 महत्त्वाचे मुद्दे
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.