विराट कोहलीच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक झळकावण्याचा विक्रम आहे.
विराट कोहलीनं कसोटी सामन्यांमध्ये भारताचं नेतृत्व करताना 68 सामने खेळले आणि 40 सामन्यांमध्ये संघाला विजय मिळवून दिला, तर 17 सामन्यांमध्ये संघाला पराभवाचा सामना करावा लागला.
विराट कोहलीनं कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामन्यांमध्ये भारतीय संघाचं नेतृत्व केलं आहे.
इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेत विजय मिळवणारा विराट कोहली हा एकमेव कसोटी कर्णधार आहे.
SENA - दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया विराट हा SENA देशांमध्ये सर्वाधिक कसोटी जिंकणारा आशियाचा नंबर एक कर्णधार आहे.
भारतीय कर्णधार म्हणून कोहलीनं कसोटीत सर्वाधिक धावा केल्या आहेत.