राज्यात गेल्या 15 ते 20 दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे.



संपूर्ण ऑगस्ट महिना राज्यात पावसाची ओढ



सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात चांगला पाऊस होण्याची शक्यता, हवामान भागाचा अंदाज



मुंबईत उघडीप घेतलेला पावसानं पुन्हा सुरुवात केली आहे



विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस



शेतकरी पावसाची वाट बघत आहे.



पाऊस जर नाही पडला तर खरीपाची पीकं वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली



राज्यात सरासरी पेक्षा कमी पाऊस झाला आहे



पुढील 10 दिवस शेतकऱ्यांनी पाण्याचे नियोजन करावे हवामान विभागाचे आवाहन