मुंबई : महिला संचलित उद्योगांचं प्रमाण 20 टक्क्यांवर जाणार

Continues below advertisement
महिला उद्योजकांसाठी फडणवीस सरकारनं महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यात 2 हजार कोटींची गुंतवणूक करण्याची घोषणा सरकारनं केली आहे. नव्या धोरणाची मंत्रिमंडळ बैठकीत घोषणा करण्यात आली. विशेष म्हणजे अशाप्रकारच्या धोरणाची पहिल्यांदाच देशात अंमलबजावणी होते आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram