एक्स्प्लोर
Advertisement
अहमदनगर : जिल्ह्यात भाजपचा प्रवेश झालाच कसा? शरद पवारांचा सवाल
लाट बावट्याचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या अहमदनगर जिल्ह्यात भाजपचा प्रवेश झालाच कसा असा सवाल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपस्थित केलाय. राहुरी तालुक्यातील सात्रळ येथे कॉम्रेड पी.बी. कडू यांच्या स्मृतीदिनानिमीत्त आयोजित कार्यक्रमात पवार बोलत होते. आगामी काळात नक्कीच परिवर्तन होईल असा विश्वासही शरद पवारांनी बोलून दाखवला. तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या कारभारावरही जोरदार टीका केली. दरम्यान, यावेळी ज्येष्ठ आमदार गणपतराव देशमुख यांचा समाजक्रांती पुरस्काराने गौरव करण्यात आला.
महाराष्ट्र
Sanjay Shirsat Mumbai : राऊतांवर दलाल नंबर 1 पिक्चर यायला हवा, शिरसाटांचा टोला
Devendra Fadanvis Shirdi Speech : साईनगरीत लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम; देवेंद्र फडणवीस यांचं भाषण
Prashant Bamb Sambhajinagar : अजितदादांचे आमदारानं विरोधात शड्डू ठोकला, प्रशांत बंब काय म्हणाले?
Yogesh Kadam Ratnagiri : माझ्यासमोर कोणतंच आव्हान नाही, मी विधानसभेला निवडून येणार
दुपारी २ च्या हेडलाईन्स- ABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 2PM 27 September 2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
शेत-शिवार
रत्नागिरी
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion