पुणे : बीडमधील उत्तरपत्रिका जळीतकांडामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ देणार नाही : बोर्ड अध्यक्षा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
05 Mar 2018 09:51 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
बीडच्या केजमध्ये १२ वीच्या उत्तरपत्रिका आगीत जळून खाक झाल्या होत्या. मात्र या प्रकरणी बोर्डाच्या नियमावलीप्रमाणं विद्यार्थ्यांचे कोणतंही शैक्षणिक नुकसान होऊ दिलं जाणार नाही, असं बोर्डाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी म्हटलं आहे.
तसंच आग ही जाणीवपुर्वक लावली गेली का, याचीही चौकशी केली जाईल असं आश्वासन त्यांनी दिलंय.
तसंच आग ही जाणीवपुर्वक लावली गेली का, याचीही चौकशी केली जाईल असं आश्वासन त्यांनी दिलंय.