बीड : परळीत वैद्यनाथ साखर कारखान्यातील दुर्घटनेत मृतांचा आकडा 4 वर
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
09 Dec 2017 10:42 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यात गरम उसाची टाकी फुटल्यानं 11 कामगार गंभीर जखमी झाले आहेत. यापैकी चौघांचा मृत्यू झाला असून, सहा कामगारांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. महिला आणि बालकल्याण विकासमंत्री पंकजा मुंडेंचा हा कारखाना आहे.