Palghar Rain | परतीच्या पावसाने भातशेतीचं नुकसान, वीज कोसळून तीन बैल दगावले | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
12 Oct 2019 01:47 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
पालघरमध्ये परतीच्या पावसानं भातशेतीचं मोठं नुकसान केलं आहे. तर वीज कोसळून तीन बैलांचा मृत्यू झाला आहे. डहाणूतील मोडगाव, उधवा, रायपूर, कुर्झे, आष्टे या भागांमध्ये पावसाने भातशेती उद्ध्वस्त केली आहे. मोडगावातील शेतकरी लक्ष्मण भूरभुरे यांच्या घरावर झाड कोसळून मोठं नुकसान झालं आहे. सध्या भाताच्या कापणीची प्रक्रिया सुरु आहे.