एक्स्प्लोर
Advertisement
Afghanistan Crisis : 150 भारतीय तालिबान्यांच्या ताब्यात; भारत काय भूमिका घेणार? विश्लेषकांशी बातचीत
काबूल विमानतळावर १५० भारतीयांना तालिबान्यांनी ताब्यात घेतल्याची बातमी आली आणि सर्वांच्याच पायाखालची वाळू सरकली. मात्र आता एक दिलासादायक वृत्त हाती येतंय.. काबूल विमातळावरचे सर्व भारतीय सुरक्षित असल्याचं समजतंय. दरम्यान तालिबान्यांच्या तावडीतून भारतीयांना लवकरात लवकर मायदेशी परत आणण्याचं आव्हान सरकारसमोर उभं ठाकलंय.. कारण तालिबानवर विश्वास ठेवणं ही घोडचूक ठरु शकते असा सल्ला सुरक्षा तज्ज्ञांकडून देण्यात येतोय.. आता तालाबिन्यांच्या ताब्यातील भारतीय कधी सुखरुप परतणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय.
मुंबईतून निवृत्त लेफ्टनंट जनरल संजय कुलकर्णी आपल्यासोबत जोडले गेलेत... तसंच लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे औरंगाबादमधून आपल्यासोबत आहेत..
विश्व
Israel : इस्त्रायलच्या हल्ल्यात आतापर्यंत 558 जणांचा मृत्यू, लेबनॉनमध्ये संघर्ष चिघळण्याची भीती
Russia ukraine War : रशियाचा युक्रेनवर मोठा क्षेपणास्त्र हल्ला; 41 नागरिकांचा जीव गेला; 180 जखमी
Bangladesh PM : नोबेल पुरस्कार विजेते मोहम्मद युनूस बांगलादेशचे अंतरिम पंतप्रधान
Pangong Lake Ladakh: भारताचा भूभाग असलेल्या प्रदेशात चीनने बांधला पूल
Hamas Chief Ismail Hania : हमासचा प्रमुख नेता इस्माइल हानियाचा खात्मा, इस्त्रायल सैन्याकडून माहिती
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
नाशिक
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement