Shashikant Shinde : सरकारचे भांडवलधार्जिणे निर्णय घेल्याने महागाई वाढतेय- शशिकांत शिंदे

Continues below advertisement

Shashikant Shinde : सरकारचे भांडवलधार्जिणे निर्णय घेल्याने महागाई वाढतेय- शशिकांत शिंदे

Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)

महागाई विरोधामध्ये आज राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गट हा रस्त्यावरती उतरणार आहे आपल्या बरोबर या ठिकाणी अध्यक्ष शशिकांत जी शिंदे सर आज तुम्ही इथे आंदोलन करता नवी मुंबई मध्ये आज नवी मुंबई म्हणजे मुंबईच्या वेशीवर आम्ही आलेलो आहे गेल्या काही महिन्यापासून आम्ही शेतकऱ्यांच्या उत्पादन झालेल्या कांद्याला भाव मिळावा महागाई वगैरे याच्या संदर्भात आम्ही असतील रोहिल पवार असतील सतीश हाळसकर असतील सपाळ असतील दानवे असतील आम्ही सगळेजण महाराष्ट्रामध्ये विरोधी म्हणून आम्ही या सरकारच्या विरोधात त्या भूमिकेत विरोध करतोय आज नवी मुंबईच्या वेशीवर महागाई आज जर बघितलं असेल मी आज नेहमी सांगतो की देशाचे प्रमुख ज्या वेळेला निर्णय घेण्यासाठी कुठेतरी चुकतात किंवा कमी पडतात त्यावेळेला ही परिस्थिती निर्माण होते असं आमचं मत आहे आज जर बघितलं असेल तर आंतरराष्ट्रीय स्तरावरचे आपले जाम बिघडलेले संबंध आंतरराष्ट्रीय स्तरावर घेण्यात आलेले मोनोपॉली किंवा पॉलिसी डिसिशन याच्यामध्ये झालेली अडचण या मुळे थोडासा फटका पडतोय असं माझं म्हणणं आहे की अमेरिकेच्या सांगण्यावरून आम्ही तेल खरेदी करायचा अमेरिकेच्या सांगण्यावरून आपण निर्णय घ्यायचे ही भूमिका घेतली तर मला वाटतं भारत स्वतंत्र झाला का ही शंका येते दुसरी गोष्ट अशी आहे की आज जर बघितलं असेल तर डिझेल पेट्रोल या संदर्भामध्ये याचा तुटवडा आहे महागाई प्रचंड वाढलेली आहे दुसऱ्या वर रुपयांचा मूल्यांकन घसरत चाललेला आहे बाजारपेठेमध्ये असलेले महागाईचा भडका उठलेला आहे त्याचबरोबर योग्य पद्धतीने या असलेल्या मला भाव मिळत नाही या देशामध्ये अक्खा देश अडकलेला आहे त्यातलीच परत टिकरण राज्य सरकार ते म्हणून कोणीच पट सांगत नाही त्यामुळे लोकांमध्ये संभ्रमावस्था आहे आणि मग काळा बाजार होतोय अशा प्रकारचे एक तर अवस्था अशी झालेली आहे त्यामुळे मला वाटतं की या विरोधातला आवाज आम्ही महाराष्ट्राच्या आज नवी मुंबईच्या वेशीवर करतोय मी एवढंच सांगेल की पुढे या बाबतीमध्ये जर सरकारने मार्ग निघू शकतो जर सरकारने स्वतःचे कर तिजोरी तले कमी केले आणि जर लोकांना सहकार्य करण्याची भूमिका घेतली तर अजूनही डिझेल पेट्रोलचे भाव कमी होऊ शकतात तोच आवाज उठवण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहे मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये 100% नाही झालं तर आम्ही मंत्रालयावर धडक देणार सर एकीकडे महागाई वाढते दुसरीकडे शेतकऱ्यांना भाव मिळत नाहीये 100% आज जर तुम्ही बघितलं मी परत सांगतो ज्या वेळेला निर्णय घेताना भांडवलशाही निर्णय घेतात उद्योगपती धार्जीने निर्णय घेतात 144 कोटी लोकांना जनतेला काय पाहिजे कपडा पाणी वीज आणि अन्नधान्य याच्यामध्ये मोनोपॉली करण्याचा निर्णय होतो त्यावेळेला सामान्य जनता वर पडली जाते बाजारपेठ काच करण्याच्या संदर्भातून सरकार जनतेसाठी असायला पाहिजे पण सरकार उद्योगपती सेवा होतो त्या पद्धतीचे पॉलिसी निर्माण होतात तर ही संकट निर्माण होतात मला वाटतं की हे बदल करण्यासाठीच आम्ही आवाज उठवतोय नक्कीच आपण पाहतोय की सरकार भांडवलशाही निर्णय घेत असल्यामुळेच महागाई गगनाला भिडल्याचा आरोप शशिकांत शिंदे यांनी केलेला आहे

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola