Chhagan Bhujbal Nashik : अशोक खरात प्रकरणी जे कोणी आरोपी आहेत त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे- भुजबळ
Chhagan Bhujbal Nashik : अशोक खरात प्रकरणी जे कोणी आरोपी आहेत त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे- भुजबळ
अशोक खरा जो आहे त्याची कोठडी संपते साहेब ती युसंची आज पुन्हा कोर्टात हजर केले जाते. आज त्याचे प्रकरण जे के के के किती निघतायेत आणि प्रत्येक प्रकरणाला मग कोर्टामध्ये जाऊन पोलीस कस्टडी मिळते त्याची प्रत्येक प्रकरणाची चौकशी म्हटल्यानंतर पोलीस कस्टडी मिळणार पूर्वी त्याच्या ऑफिस बॉय ने त्याचा भांडा फोड केला होता यावेळेस कोपन काही आणखी व्हिडिओ समोर आणले त्यामध्ये बरेच ते आहे ते खरं आहे पोलिसांनी पोलिसांचं काम करू द्या आणि पोलिसांनी नेट ने काम केलं पाहिजे आणि जे जे त्याच्यामध्ये आरोपी आहेत त्या सगळ्यांना जे आहे कडक शिक्षा झाली पाहिजे कारण खरं म्हणजे जे आहे ना काही धार्मिक बाबा असतील ते चांगले काम करत असतील पण या या एका अशा काही गोष्टींमुळे जे आहे ना संपूर्ण ते सगळेच बदनाम होतात सगळेच बदनाम होतात आणि त्यामुळे हे अशा ज्या प्रवृत्तीचे लोक असतील तर त्यांच्या बद्दल जे आहेत पूर्ण चौकशी झाली पाहिजे आणि चौकशी नंतर काय त्यांना जे काही त्यांना सजा झालेली आहे ती सजा दिली पाहिजे जिल्हा हा कायद्याचा वले किल्ला म्हणून काही दिवसांपूर्वी प्रचलित झाला पोलिसांच्या अनेक अक्शन झाल्या पण नाशिक जिल्हा भोंदू बाबांचा वले किल्ला म्हणून प्रचलित होतोय निफाड मध्ये देखील एका महेश गिरीवर कारवाई झालेली आहे असं पोलिसात गुन्हा दाखल झालेला आहे मी आज ऐकले ते ते निफाड च पण कोणाचं तरी पकडलेलं आहे त्या पोलिसांनी चौकशी करू द्या डिटेल मी ही पोलिसांना विचारतो नक्की काय आहे ते ते बघूया एक दोन लोकांमुळे जे आहे आता नाशिक जे आहे पहिल्यापासून त्यांना आपण मंत्र म्हणून म्हणतो अनेक प्रकारचे जे आहेत इथे कुंभमेळा वेगवेगळ्या प्रकारचे फार त्र्यंबकेश्वर पर्यंत नाशिक वेगवेगळ्या अखाडे आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळे साधू संत सगळे हे राहतात त्याच्यामुळे सगळे काही बदनाम होतात असं मला काही वाटत नाही या असे काही नतद्रष्ट निघतात काही काही लोक या हे काही हा उठलं ते काय बाबा ते खरं खरं आता लोकांना वाटतं ईश्वराने काय मंदिर आहे मंदिर म्हटल्यानंतर जातो माणूस बया पडतो आम्हाला पण नेतात कुठं कुठं लोक साहेब तुम्ही या रस्त्याने आला तर मग चाल ला गाडी घेऊन माणूस पडला तर आम्हाला काय माहिती मग चाल ला गाडी घेऊन पडतो मग तिथे कोणतरी बाबा असो ते बाबा एक फोटो काढतो आणि तुम्ही फोटो काढता आणि त्याला काय करायचं आहे हा पण त्याचा अर्थ ते सगळेच वाईट आहे अशातला भाग नाही राजकारणामध्ये सुद्धा काही लोक असे वाईट निघतात मीडियामध्ये सुद्धा निघतात धार्मिक संस्थामध्ये निघतात मेडिकल प्रोफेशन मध्ये निघतात शैक्षणिक प्रोफेशन मध्ये निघतात प्रत्येक क्षेत्रामध्ये काही काही वाईट गोष्टी निघतात याचा अर्थ ते पूर्ण क्षेत्र बदनाम आहे असं मी मानत नाही अ शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंत कर्जमाफी देण्याचा आता विचार अ सध्या झाला आहे तयारी त आहे सरकार आणि 35 लाख शेतकऱ्यांना याचा फायदा होतोय तर या संदर्भात काय माहिती चांगली गोष्ट आहे ना सतत आपण जे आहे तर पहिल्यांदा शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना दिली नंतर महात्मा फुले कर्जमुक्ती योजना दिली आता अहिल्याबाई महाराज अहिल्याबाईंच्या नावाने आपण देतो आहोत हे खरंच आहे ना की एक तर जे आहेत अ जे आपण पिकवतो आहोत त्यांना ते एक्सपोर्ट होत नाहीयेत त्याला अनेक गोष्टी आहेत त्याच्यामुळे भाव कोसळत आहेत आणि शेतकऱ्यांना हे जगवायलाच पाहिजे ना शेतकरी जगला तर जग जगणार आहे त्याच्यामुळे त्यांना मदत करायलाच पाहिजे हे सरकारचं काम आहे अनेक उद्योगधंद्यांना सुद्धा मदत करतात ना बँका सरकार वगैरे अडचणीत आल्या तर मग ते ओटीएस वगैरे अमुक तमुक करून ते एक प्रकारे मदतच जाते त्यांना तसंच शेतकऱ्यांना अडचणीच्या काळामध्ये मदत करायलाच पाहिजे कारण पाणी आणि अन्न आणि हवा या तीन गोष्टी ज्या आहेत माणसाला जीवनावश्यक आहेत त्या साठवण्याचं काम तुम्ही आम्ही सगळ्यांनी करायला पाहिजे महानगरपालिकेच्या आधी मध्ये चार ते पाच अल्कोहोल बालमाता आढळून आल्याची माहिती समोर आलेली आहे खूप धक्कादायक माहिती हे आहे काही ठिकाणी जे आहे राज्यामध्ये हे प्रकार होतायेत आणि ते अ माहिती झाल्यानंतर ताबडतोब सामाजिक कार्यकर्ते आणि पोलीस सुद्धा त्याच्यावर कारवाई करतात आणि राज्यातले जे सुद्धा दुर्दैवाने अजूनही अशा प्रकारच्या काही गोष्टी घडत असतात गुरुवर्य रामदास स्वामींना त्यांनी आपलं हे सोपवून दिलं त्यावर बराच वाद देखील उठला आणि सरासून टिका होते असं आहे की या सगळ्या नरेंद्र स्वामी वगैरे जे आहेत त्यांना आपण मोठे केले पण आता त्यांना हे काय करतील देवाचं बोलणं आहे इतिहासामध्ये डोकवायचं काय कारण नाही त्यांना माहिती आहे का शिवाजी महाराजांचा इतिहास माहित नाही काही नाही काय शिवाजी महाराजांची आणि रामदास स्वामींची मीटिंग झाली का याच्यावरच लोकांचा जे आक्षेप आहे त्यांची त्यांची कधी भेट झालेली आहे हे काही माहित नसताना जे आहे या हिंदवी राज्य उणको दिया हिंदवी राज्य उणको परत दिया अरे काय काय काय हे खेळ होता काय काय आणि खरोखरच अशा लोकांचा जो आहे ना निषेध करतो मी सुद्धा निषेध करतो तुकाराम महाराजांबद्दल ही माझं म्हणणं आहे ते जे छत्रपती शिवाजी महाराज असतील छत्रपती संभाजी महाराज असतील शाहू महाराज असतील फुले च शाहू महात्मा फुले सावित्रीबाई फुले बाबासाहेब आंबेडकरांना ही सगळी मंडळी फार मोठी आहेत आणि यांच्याबद्दल जोपर्यंत पूर्ण इतिहास माहिती नाही तोपर्यंत अपूर्ण आपलं काहीतरी नवीनच इतिहास निर्माण करायचा लोक नाही सहन करणार या वेळेस आणि मग त्या त्या संदर्भामध्ये अ मला वाटतं मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्याबद्दल भाष्य केलेलं आहे एक वाद सुरू झाला आहे अ मराठी भाषा एकच चार कर्ण शक्तीची करण्यात आलेली आहे परंतु यावर मुख्यमंत्र्यांनी असं स्टेटमेंट दिलं की ज्यांना मराठी भाषा येत नाही त्यांना आम्ही शिकवू परंतु आता यावरून वाद घालू नये बरोबर आहे ना आता थोडं प्रचंड प्रमाणावर जे आहे हा वर्ग आहे की ज्यांना म्हणजे जो महाराष्ट्रातला नाही हे काही रिक्षा चालवणारे रिक्षा चालवणारे किंवा इतर ठिकाणी आणि दुर्दैवाने ते अजूनही बरोबर ते मराठी शिकले काही शिकले काही नाही शिकले मग त्यावरून त्यांनी सांगितलं की ठीक आहे काय या लोकांना आता मराठी शिकवावं लागेल अ काय ते काय रक्त काहीतरी एक योजना आणतीलच ते खरं म्हणजे द दोन हे सगळे जे आहेत गाड्या ट्रक ट्रक ड्रायव्हर अमुक तमुक पीडब्ल्यूडी मिनिस्टर तेव्हा पण सांगतोय ते यांचे पण एक एक दोन दोन दिवसाचे अ हे जे काही कोर्स घेतले पाहिजे की डाव्या बाजूने कोणी चालायचं उजव्या बाजूने कोणी चालायचं डिव्हिडरच्या बाजूने कोणी चालायचं हे अनेक जे आहेत नियम जे आहेत ते नियम पाळतच नाही कोणी तसंच या बाबतीत सुद्धा जे आहे आवश्यक तेवढं तरी मराठी जे आहे त्यांनी ते शिकलं पाहिजे आणि एक काय की आपले मराठी लोक ज्या वेळेला गुजरातमध्ये जातात गुजराती बोलतात तमिळनाडूमध्ये जातात तमिळनाडू बोलतात तसं इथे सुद्धा जे आहे कामापुरतं तरी या लोकांनी जे आहे मराठी बोललंच पाहिजे आणि त्यासाठी तर सीएम सांगतात ते अगदी बरोबर आहे वाद करून काही मुद्दा काय मिटणार नाही ठीक आहे ना त्यांना दिवसाचा एखाद तासाचा क्लास वगैरे लावून वगैरे वेगवेगळ्या संस्था निर्माण करून ते करतील आपल्याला त्यांनी काल मध्यरात्री वर्षा निवासस्थानावर भेट घेतली असं ट्विट प्रबुद्ध भारत एक मीडिया संस्था आहे उद्धव ठाकरे यांनी भेट घेतली असं ट्विट त्या प्रबुद्ध भारत मीडिया संस्थेने केलं त्याच्यावर राजकीय परवा खरवडून काढली आता यावर अ मुख्यमंत्र्यांनी असं उत्तर दिलं की अशा खोट्या बातम्या पसरवणाऱ्या हॅण्डल्सवर अ त्याच्यावर आम्ही कारवाई करू नाही लपून छपून भेटायचं कारण काय मुख्यमंत्र्याला कोणीही विरोधी पक्ष नेता असेल पवार साहेब पण भेटायचे अरे पब्लिक अनेक वेळेला लोकांचं काम असतं आणि हे जे आहे सार्वजनिक क्षेत्रातले हे नेते आहेत पक्षाचे नेते आहेत काही पॉलिसी असेल काही काम असेल काही अडचण असेल मुख्यमंत्र्यांनाच भेटणार आणि कुणाला भेटणार मग त्याच्यामध्ये लपून छपून भेटायचं काय कारण ओपनली भेटतील पण ते अशा रीतीने काय बातम्या पसरवण्याचं काय कारण नाही याच्यामध्ये लाट्या बहिणींची पडताळणी झाली होती अ 12 लाख अ जे अ महिला 12,915 महिला 12,915 महिला लाभार्थी अपात्र ठरल्या अ जवळजवळ 6,457 महिलांकडून 11 कोटींची रक्कम अ शासनाने वसूल केली आहे मग या कारण एक म्हणजे ज्या लाभार्थी नव्हती त्यांनी सुद्धा लाभ उचलले एक पुरुषांच्या नावाने लाभ उचलले गेले असं आहे ना की सरकार फार चांगल्या मनानं लोकांना गरिबांना मदत व्हावी म्हणून एखादी ज्या वेळेला योजना पुढे आणते त्यावेळेला अशा काही लोक जे आहेत त्यांनी अ त्या योजनेचा बोऱ्या वाजवावा कामाने जर थोडं स्पष्ट सांगितलेलं होतं की एका घरामध्ये दोनच महिलांना मिळेल त्यांच्यामध्ये चार चाकी गाडी नको अमुक नको पोरा तमुक नको त्यांचं उत्पन्न आहे त्यांचं घर अशा अनेक अटी टाकलेल्या होत्या तरी सुद्धा काही काही घरात चार चार महिलांनी पैसे उचलले काही नेत्यांनी पुरुषांनी ते काही गडबडी आणखीन काय केल्या मग स्वाभाविक आहे हे जे काही चुकीचं आहे हे आपोआप पुढे येतं कोण ना कोणतरी सांगतं त्याची चौकशी होते टीसीएस प्रकरण फार गाजलं होतं धर्मांतर प्रकरण त्यातले मुख्य आरोपी नीता खान फरार आहेत परंतु ती सध्या आरोपींच्या संपर्कात असल्याची माहिती पॉलिटिक्स मधून समोर आली माझं असं म्हणणं आहे की पोलीस आपलं काम करतायेत काही लोक अरेस्ट झालेले आहेत या डेटा काय डेटा माहिती नाही जे टीसीएस कंपनीची म्हणत आहेत ती चौकशी सुरू आहे आणि जर चौकशी पोलिसांच्या हातात गेली की ते शेवटपर्यंत ते जाणार तुमचं आमचं काम आणि मीडियाचं काम एवढंच आहे