Sanjay Raut Mumbai : FIR दाखल करण्याची मागणी सुनेत्रा पवार आणि त्यांच्या मुलांनी केली पाहिजे - राऊत
Sanjay Raut Mumbai : FIR दाखल करण्याची मागणी सुनेत्रा पवार आणि त्यांच्या मुलांनी केली पाहिजे - राऊत
Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)
रोहित पवार जी मागणी करतायत अजित पवारांच्या अपघाता संदर्भात महाराष्ट्रात एफआयआर दाखल करा ही रोहित पवारांची मागणी आहे तीच मागणी हर्षवर्धन सकपाळ आणि आकाश मोरे करतायत ना बरोबर आहे ना आणि स्वतः मुख्यमंत्री म्हणतात की अजित पवार यांच्या अपघाता संदर्भातलं सत्य खणून काढू हा अगदी खोल पर्यंत जाऊन तपास करू खोल पर्यंत जाऊन तपास करण्यासाठी तुम्हाला आधी एफआयआर नोंदवावा लागेल तुम्ही एफआयआर नोंदवायला तयार नाही तुम्ही संबंधित विमान कंपनीवरती गुन्हा दाखल करायला तयार नाही आणि तुम्ही कसा काय खोलवर जाऊन तपास करणार खरं म्हणजे ही मागणी सुमित्रा पवारांनी करायला पाहिजे अजित पवारांच्या दोन्ही चिरंजीवांनी करायला पाहिजे ती मागणी रोहित पवार करतायत आणि आम्ही सगळे करत आहोत आणि काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे करतायत आकाश मोरे किंवा काँग्रेसची जी मागणी आहे त्या मागणीचा विचार झाला तर महाराष्ट्रावर उपकार होतील एवढंच मी सांगेन म्हणजे जो काय संशय आहे भारतीय जनता पक्षाच्या संदर्भात आणि अपघात कर नाही त्याला डर कशाला तुम्हाला त्याच्यामध्ये खरोखर तपास करायचा आहे ना मग गुन्हा दाखल करा एफआयआर दाखल करा ना कशाकरता त्यापासून लांब पडताय बाकी सगळ्यांवर तुम्ही या तुमच्या विरोधकांवर धडाधड गुन्हे दाखल करत असता खरे खोटे गुन्हे दाखल करता पण तुमचा एक जवळचा सहकारी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री म्हणतात त्याप्रमाणे जीवाभावाचा सहकारी आणि मित्र गमावला असं म्हणतात ना मग त्या जीवाभावाच्या सहकारी आणि मित्राच्या संशयस्पद मृत्यू संदर्भात तुम्ही गुन्हा का दाखल करत नाही मोठा भाऊ आहे म्हणतोय उमेदवारी मागे घ्या काँग्रेसमध्ये दोन गट पडल्याचं बोललं जातंय दुफळी असल्याचं बोललं जातंय मोठा मोठा भाऊ जर असेल तर लहान भावाच्या मृत्यूची चौकशी अधिक व्यवस्थित व्हायला पाहिजे ना लहान भावा भावाचा मृत्यू संशयस्पद रित्या झाला असं जर आम्ही मानतो तर मोठ्या भावाची जबाबदारी जास्त आहे की मोठ्या भावाचा हात आहे नाही पण रावसाहेब त्यातलं त्यातली गोष्ट अशी आहे की जे रोहित पवार अजित पवारांच्या अपघाती मृत्यूच्या चौकशीची मागणी करतायत देशभर त्यांनी नेत्यांच्या भेटीगाठी घेतलेल्या तेच रोहित पवार आज हर्षवर्धन सकपाळकडे जाऊन उमेदवारी मागे घ्या काँग्रेस ही विनंती करतायत ते आशावादी आहेत याकडे कसं बघताय नाही नाही आधी रोहित पवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्या संदर्भात सगळ्यांचं एकमत होईल त्याच्याविषयी काय मला शंका वाटत नाही पण जी मागणी आहे मूळ मागणी एफआयआर दाखल करा ती ते का सोडतायत ही योग्य संधी आहे एफआयआर दाखल करून घेण्याची आणि भारतीय जनता पक्षाला चा मुखवटा फाडण्याची उतरवण्याची निवडणूक एक निमित्त आहे सुमित्रा ताई पवार या प्रचंड मताने निवडून येतील हे सांगायला कोणा ज्योतिष्याची किंवा आकडेतज्ञांची गरज नाहीये मुख्य मुद्दा इतकाच आहे की अजित पवारांच्या संशयस्पद अपघाताचं काय झालं एफआयआरचं काय झालं रावसाहेब उमेदवारी मागे घेण्याबाबत काँग्रेसमध्ये काही दोन मतप्रवाह दोन गट असल्याचं मला माहित नाही बघा मला माहित नाही काँग्रेस पक्षामध्ये काय आहे त्याच्याविषयी मत व्यक्त करणं मी योग्य नाही नाही पण रावसाहेब एक विषय असा होता की एक विषय असा होता की पार्थ पवार आज आपली नवी राजकीय वाटचाल सुरू करता आहेत ते संसदेत खासदारकीची शपथ घेत आहेत तुम्ही जेष्ठ नेते आहात तुम्ही इतका वर्ष संसद बघितलेली आहे काय तुम्ही त्यांना सल्ला द्याल कारण अलीकडच्या काळात शुभेच्छांपेक्षा त्यांच्यावर टीका जास्त होतेय आणि घरातून टीका जास्त होतेय तुमच्यासोबत राज्यसभेत असताना कोणी तरुण कार्यकर्ता संसदीय कार्यप्रणालीमध्ये सहभागी होणार असेल नव्यानं तर त्यांना शुभेच्छा द्यायला पाहिजे त्यांच्या घरामध्ये एक आदर्श उदाहरण आहे 60 वर्षापेक्षा जास्त काळ संसदीय कार्यात सहभागी असलेले शरदराव पवार हे त्यांचे आजोबा आहेत सुप्रियाताई सुळे त्यांच्या आत्या आहेत स्वतः त्यांचे वडील अजितदादा पवार ज्यांनी संसदीय कामकाजामध्ये अनेक वर्ष प्रभावीपणे काम केलं त्या मार्गावरून जर त्यांनी जाण्याचा प्रयत्न केला तर ते नक्कीच एक चांगले संसदीय कार्यपटू होतील नाही पण विधान करताना जपून करावी असं वाटतं कारण अलीकडच्या काळात त्यांची विधानं ही वादाचा विषय बनतात आणि त्यांच्यावर टीका होतेय माननीय शरद पवार जे म्हणतात की प्रगल्भता असायला पाहिजे आपण तरुण आहात आपण आपल्या आजोबांकडून या संदर्भातले काही धडे घ्यायला पाहिजे नक्कीच घ्यायला पाहिजे आणि आपल्या वडिलांनी जे काम करून ठेवलेलं आहे या क्षेत्रात संसदीय कार्यामध्ये त्याचा इतिहास चाळला पाहिजे रावसाहेब अजितदादांच्या बाबत आदर आणि सहानुभूती बाबत राष्ट्रवादीकडून विनवणी केली जाते अन्य पक्षांना मात्र त्यांच्या पक्षांकडूनच बॅनरवरनं अजितदादांचा फोटो गायब होण्याची प्रकार ते ते त्यांच्या विषयात आहे हिंदी में बोलिए नाही नाही रावसाहेब एक प्रकरण व्हायरल झालंय बहुराष्ट्रीय कंपन्या मध्ये हिंदू तरुणांवर अत्याचार करून धर्मांतराचं प्रकरण उघड केलं येतंय नाशिकमध्ये खराद बाबा काय मुसलमान होता का खराद बाबा परवा दुसरा येंदे नावाचा कोणीतरी 100 महिलांवरती अत्याचार करणारा हा एरंडे एरंडे हे काय मुस्लिम होते मौलवी होते का पादरी होते कोण होते अशा प्रकारचं अघोरी नीच कृत्य करणाऱ्यांना जात धर्म नसतो खराद बाबा हिंदू आहे किंवा एरंडे नावाचे कोणी बाबा महाराज 100 महिलांवरती लैंगिक शोषणाचे त्यांच्यावर आरोप आहे हा त्यांची नाव हिंदू आहेत म्हणून तुम्ही त्यांच्या बाबतीत हिंदुत्ववादी संघटना या नर्मयती भूमिका घेणार आणि इतर धर्माचे कोणी सापडल्यावरती रस्त्यावर येणार हे चालणार नाही भाजपचं सरकार असताना भाजपचे नेते म्हणतात कॉर्पोरेट लव्ह जिहाद आहे नाही नाही लव्ह जिहाद हा शब्द जो आहे हा सगळ्यांना लागू पडतो अशा प्रकारचं महिलांचं शोषण करणाऱ्यांना हा लागू पडतो एका बाजूला तुम्ही नरेंद्र मोदी 16 17 18 एप्रिलला संसदेमध्ये महिला आरक्षण विधेयक आणतायत हा महिलांना त्यांचे न्याय हक्क वगैरे जबाबदार्या देण्या संदर्भात भाषणबाजी करतायत पण त्यांना हे सांगायला पाहिजे कोणीतरी ठणकावून की अशाप्रकारे महिलांना त्यांचे हक्क देणारा महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे शरद पवार साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी महिला आरक्षणाचं पहिलं पाऊल टाकलं होतं या देशामध्ये महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे मला वाटतं चंद्रायण द्वार त्या खात्याच्या सचिव होत्या आणि त्यांनी हा ड्राफ्ट तयार केला होता याचं श्रेय जे महाराष्ट्राला जातं त्या महाराष्ट्रामध्ये आज अशाप्रकारे जागोजाग भारतीय जनता पक्षाच्या राजवटीमध्ये जागोजाग असे बुवा महाराज वगैरे उद्याला येत आहेत आणि हे सगळे भाजपचे प्रचारक आहेत हे सगळे भाजपचे प्रचारक आहेत आणि यांच्या सगळ्यांचा भाजपशी संबंध आहे आणि भाजप नेत्यांचा या सगळ्यांशी संबंध आहे याच्यावर बोला जरा गृहमंत्र्यांनी मी सांगेन हा रशीद खराद प्रकरणामध्ये शर्मिला ठाकरेनी महिलांचे कान टोचलेत ते म्हणतात की खराद सोबत असलेल्या महिला काय बेशुद्ध वाटत नाहीत महिलांना कळायला पाहिजे आपण काय करतोय मी अ त्यांच्या मताशी सहमत आहे सगळ्यांनी महिलांनी सुद्धा आपली सुरक्षा जाणीव समोरचा माणूस काय कोणत्या वृत्तीनं काम करतोय हे महाराष्ट्रातल्या महिलांना तरी कळायला पाहिजे सुशिक्षित महिला आहेत त्याच्यामुळे एक महिला म्हणून शर्मिला ठाकरे यांनी जी भूमिका घेतलेली आहे त्याचा विचार महाराष्ट्रातल्या समस्त महिलांनी करायला हरकत नाही त्या काय चुकीचं म्हणाल्या सगळ्यांच्या मनामध्ये शंका आहे की इतक्या मोठ्या संख्येनं सुशिक्षित महिला शासकीय अधिकारी असलेल्या महिला हा कशा त्या जाळ्यात मध्ये फसल्या गेल्या ओढल्या गेल्या एखाद-दुसरी अशिक्षित महिला त्यात ओढली गेली हे आपण समजू शकतो पण सुशिक्षित महिलांना हे भान असायला पाहिजे आणि त्या संदर्भात जर कोणी काही भूमिका मांडायची असेल तर त्याचा विचार केला पाहिजे बेळगाव प्रश्नी तुम्हाला समन्स आलेला आहे पुन्हा एकदा 23 तारखेला तुम्ही हजर राहणार आहात का काय पुढची प्रोसिजर असेल बघा बेळगावमध्ये आम्ही अनेकदा आंदोलनं केलेली आहेत आणि त्या संदर्भातले खटले चालू असतात खरं म्हणजे महाराष्ट्र सरकारमध्ये सीमा प्रश्ना संदर्भातलं एक विशेष विभाग आहे आपल्याला माहित असेल कधीकाळी एकनाथ शिंदे त्या खात्याचे मंत्री होते किंवा आजही असतील पण एकही मंत्री त्या संदर्भात कधी बेळगावात जाऊन तिकडल्या मराठी माणसांची काय अवस्था आहे पाहिलं आहे का तर अजिबात नाही आमच्यावर खटले चालतो आम्ही जातो आमच्या सरकारने त्यांना कळवायला पाहिजे की अशा प्रकारचे जे खटले आहेत महाराष्ट्रातल्या जनतेवर ते तुम्ही मागे घेतले पाहिजे आम्ही काय आमच्यासाठी गेलो नाही किंवा तिथे जाऊन आंदोलनं केली नाहीत आम्ही तिथे गेलेलो आहोत ते तिकडल्या मराठी माणसाच्या वर जो अन्याय होतोय जो अत्याचार होतोय त्याच्यावर आवाज उठवण्यासाठी आम्ही तिथे वारंवार गेलो आणि त्या संदर्भातले खटले आहेत तुम्ही आता निवडणूक आयोगाच्या बाबत आपण एक ट्विट केलेलं आहे त्याची काय चर्चा झालेली आहे निवडणूक आयोगाच्या बाबत आपण एक ट्विट केलेलं आहे काल दुपारी त्याची खूप चर्चा होतेय मग निवडणूक आयोग ज्या पद्धतीने वागताय पश्चिम बंगालमध्ये किंवा अन्य राज्यांमध्ये त्याच्यामुळे लोकशाहीवरती हा हल्ला आहे सगळ्यात मोठी लोकशाहीची ही विटंबना निवडणूक आयोग करताय काल सुद्धा तृणमूल काँग्रेसचं एक शिष्टमंडळ त्यांना भेटायला गेल्यावरती मुख्य निवडणूक आयोग ज्ञानेश्वर कुमार हे अत्यंत उद्दटपणे त्यांच्याशी वागले गेट लॉस बरं का चालते व्हा गेट आउट अशा प्रकारची भाषा चार खासदार असलेल्या शिष्टमंडळांना तुम्ही वापरता याचा अर्थ असा आहे की तुम्ही भारतीय जनता पक्षामध्ये विलीन झालेले आहात तुमच्या कार्यालयावरती भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकवा खरोखर फडकवा आणि भारतीय जनता पक्ष जो जाहीरनामा नेहमी प्रसिद्ध करतं
महत्त्वाच्या बातम्या





















