Samdhan Sarvankar on BJP BMC Election : भाजप नव्हे, त्यांच्या टोळीने माझा पराभव केला : समाधान सरवणकर

Continues below advertisement

Samdhan Sarvankar on BJP BMC Election : भाजप नव्हे, त्यांच्या टोळीने माझा पराभव केला : समाधान सरवणकर

Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये अनेक दिग्गज नेत्यांचे पराभव झाले यामध्ये शिवसेनेच्या समाधान सरवणकर यांचा देखील पराभव झाला सध्या आपल्यासोबत समाधान सरवणकर आहेत नेमके काय कारण तुम्हाला जाणवली या पराभवा मागे पहिल्या तर गोष्ट मला असं वाटतं की पराभवापेक्षा मला माझ्या मतदारसंघाने खूप चांगल्या प्रकारे साथ दिली आज समोर जी युती शिवसेना उभाटा आणि मनसेची जी युती होती त्यानंतर देखील माझ्या इथे मराठी पट्टा असून देखील आज मोठा मताधिक्य माझ्या पाठीशी उभा राहिला आणि फक्त 500 मतांनी या परिसरामध्ये माझा पराजय झाला आज माझ्या इथे स्वतः उद्धव साहेब आज प्रत्येक इलेक्शनच्या दिवशी प्रत्येक बूथ वरती फिरत होते गाडी घेऊन त्यानंतर तो त्याच्या एक दिवस आधी दोन्ही युवराज जे आहेत त्यांच्या सभा झाल्या पाच पाच आमदार प्रत्येक ठिकाणी माझ्या इथे फिरत होते एवढं सगळं पावरफुल फोर्स त्यांचे असून देखील आज मतदार न घाबरता माझ्या पाठीशी उभे राहिले आणि 500 मतांनी पराजय झाला ठीक आहे अ निवडणूक आहे होतं येणाऱ्या काळात अजून जोमाने आम्ही काम करू आणि पुढच्या वेळेला विजय करू आपला पराभव झाला यामध्ये कुठेतरी आपण मित्र पक्षाने कुठेतरी आपलं काम केलं नाही असं देखील आपलं म्हणणं आहे म्हणजे आरोपच आहेत तर काय सांगाल कोण हे अ लोकं होती ज्यांच्यामुळे आपला पराभव झाला मी मित्र पक्ष पूर्ण बोलणार नाही भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी खरंच खूप चांगल्या प्रकारे काम केलं पण एक जी काही इथे वसुली टोळी आहे ती टोळी प्रत्येक लोकसभेपासून आपण या विधानसभेमध्ये बघितलं असेल की ती एक समोरच्या पक्षाला मॅनेज होण्याचं काम करते आज लोकसभेला त्याच प्रकारे मॅनेज झाले विधानसभेला मॅनेज झाले कॉर्पोरेशनला देखील त्याच प्रकारे मॅनेज झाले आणि कॉर्पोरेशनला फक्त आमचं नुकसान न करता स्वतःच्या पक्षाचं देखील नुकसान स्वतःचे उमेदवार देखील पाडण्याचं काम या लोकांनी केलेलं त्यात अ तिकडे देखील विरोधात काम केलं या लोकांनी आणि वारंवार प्रत्येक निवडणुकीत फक्त एकच हेतू पैसे कमवणं किंवा महायुतीचं कसं नुकसान या परिसरामध्ये होईल हे अ गोष्टी वारंवार घडत आहेत आणि मला या निवडणुकीत मला असं वाटलेलं की या गोष्टी घडणार नाहीत आमच्या सोबत ती जी टोळी आहे ती काम करत असेल पण एक दोन दिवसा आधी निवडणुकीच्या दोन दिवसा आधी मला भाजपच्या काही पदाधिकारी आले अ त्यांनी मला काही चॅट दाखवले की साहेब आमच्या WhatsApp ग्रुप वरती असे असे चॅट फिरतायत काही आरएसएसचे पदाधिकारी आले ते दर दोन दिवसाला ते आमच्या वॉर्ड मध्ये ते यायचे काय चालू आहे या गोष्टी आम्हाला सांगायचे कुठे आम्ही कमी आहोत कुठे प्रचार वाढवायला पाहिजे या सर्व गोष्टी आम्हाला त्यांनी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं त्या चॅट वर काय होतं त्या चॅट वर अशा प्रकारे होतं की सामने से पैसा आया इनको गिराना है अपने को अशा प्रकारे अरे और काम पे लग जाओ अशा प्रकारे ते काही चॅट होते माझ्याकडे तर फार कमी चॅट आहेत पण त्यांचे जे पदाधिकारी होते त्यांच्याकडे पूर्ण वॉइस रेकॉर्डिंग आहे चॅट आहेत त्यांनी त्या गोष्टी मला दिल्या आणि मला एक दोन चॅट माझ्याकडे पाठवल्या बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या त्यांनी त्यांच्या वरिष्ठंकडे पाठवल्यात वरिष्ठंकडे त्यांनी रिपोर्ट दिलाय मला एक चांगली बाब आहे की त्यांच्याकडे ज्या काही गोष्टी घडतात समोरच्यांना वाटत असेल की त्या कोणाला कळणार नाहीत पण त्यांच्याकडे वारंवार प्रत्येक गोष्ट ती लिखित स्वरूपात आहेत पूर्वीत प्रूफ ती गोष्टी अ त्यांच्याकडे आहेत आणि या सर्व गोष्टी त्यांनी त्यांच्या वरिष्ठंकडे इलेक्शनच्या एक दिवस आधीच या सर्व गोष्टी पाठवल्यात आणि मला असं वाटतं की येणाऱ्या काही या काही गोष्टी ज्या महापौर आणि या सगळ्या गोष्टी ज्यावेळेला संपतील या सर्व गोष्टी ज्या आणि सर्व फ्री ज्यावेळेला होतील त्यावेळेला या गोष्टींवरती नक्कीच 100% विचार केला जाईल आपण सांगताय की लोकसभेपासूनच ही टोळी कामाला लागली होती म्हणजे राहुल शेवाळे असतील विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस स्वतःच आपले वडील सदा सरवणकर असतील आणि आता तुम्ही असाल किंवा तुमची बहीण असेल ही टोळी म्हणजे तेव्हापासून सक्रिय म्हणजे या सगळ्यांचा पराभव याच टोळीमुळे झालाय या टोळीची एवढी कुवत नाही की कोणाचा पराभव करू शकते पण विषय असा झालाय की त्यांची जी काही WhatsApp ग्रुप आहेत त्याच्यात कुठेतरी एक मेसेज टाकल्यानंतर हा पक्षाचा आदेश आहे का अशा प्रकारे खालच्या पदाधिकाऱ्यांना वाटतं ते बिचारे मेहनत करत असतात कधी कोणाकडून त्यांच्याकडे काही कोणी अपेक्षा नसते भाजपचे जे काही पदाधिकारी मी बघितलं कोणाकडे एक रुपयाची अपेक्षा नसते पण वरून काहीतरी एक मेसेज पडला त्या देशप्रेमापोटी ती सर्व मंडळी कामं करत असतात पण हे मेसेज पडल्यानंतर त्यांना असं वाटतं हा पक्षाचा आदेश आहे का हा पक्षाचा आदेश नसतो पक्षाचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी एक चांगला अ कॉर्डिनेशननी या विधानसभेत काम करत होते आणि चांगल्या प्रकारे ही निवडणूक चालू होती पण मध्येच कुठेतरी या गोष्टी न घडवू किंवा महायुतीचे इकडे सहा उमेदवार विजयी न हो किंवा आपला आकडा कुठेतरी वाढू नये आता मला असं वाटतं की आज हे सहा नगरसेवक जर मुंबई महानगरपालिकेचे जर निवडून आले तर अजून पाच नगरसेवक जर निवडून आले असते तरच आपला आकडा 100% वाढला असता आज आपल्याला अजून कोणाचीच गरज पडली नसती अजून उभाटाचा जे काही नंबर आहेत नंबर गेम मध्ये अजून ते खाली गेले असते पण कुठेतरी हा विचार न करता फक्त कुठेतरी महायुतीची नुकसान करण्यासाठी ही टोळी कार्यरत आहे याच्यात भाजप पक्षाचा काहीही काडीमात्र संबंध नाही पण या टोळीचा 100% कारण की हे लोकसभेपासून ही स्टाईल काम करायची त्यांची चालू आहे आपण एक असं देखील आरोप केला की ज्या आता भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेविका झाल्या शितल गंभीर यांना देखील पाडायचा प्रयत्न ही टोळी करत होती 100% त्यांच्या पाठी गेल्या अडीच वर्षापासून ही टोळी चालूच होती मला असं वाटतं की यावेळेला देखील मला जेव्हा कळलं त्यावेळेला मी WhatsApp वरती मी मेसेज टाकीन मी आमच्या पदाधिकाऱ्याला सांगितलं की काहीही झालं तरी आपण शितल गंभीरच्या पाठी उभे रहा काही चुकीच्या गोष्टी इकडे घडतायत काहीही झालं तरी आपला महायुतीचा नगरसेवक या परिसरातून निवडून येणं गरजेचं आहे त्यासाठी मी लगेच माझ्या WhatsApp ग्रुप वरती आमच्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं त्या शितल गंभीरच्या ह्याच्यात काहीही चूक नव्हती पण त्यांना देखील कसा प्रकारे पाठी खेचू शकतो त्यासाठी हे सर्व कार्य त्यांचं चालू होतं म्हणजे हे कोणासाठी काम करतात आणि अद्यापही मला असं वाटतं लोकसभेला त्यांच्यावरती त्यावेळेला जर कारवाई झाली असती तर या गोष्टी पुढे घडल्या नसत्या आज मुंबई अध्यक्षांच्या नावाने एकहेरी उल्लेख केला जातो इथे आज अशी शेलार यांच्या नावाने देखील एकहेरी अशा प्रकारे उल्लेख केला जातो की जसे का

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola