एक्स्प्लोर
Advertisement
Mumbai Water : मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली, 15 जूनपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा : ABP Majha
मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. २०२४च्या पावसाळ्यापर्यंत मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली आहे. कारण मुंबईला पाणीपुरवठा करणारे सातही तलाव काठोकाठ भरले आहेत. या तलावांमध्ये सध्या १२ लाख सात हजार दशलक्ष लीटर इतका पाणीसाठा आहे. हा साठा १५ जून २०२४पर्यंत पुरेल, असं बीएमसी अधिकाऱ्यांनी सांगितलं. जून महिना कोरडा गेल्यानं काही दिवस पाण्याची चिंता निर्माण झाली होती. २७ जूनपासून १० टक्के पाणीकपातही लागू करण्यात आली होती. मात्र जुलैमध्ये चांगला पाऊस झाल्यानं तलाव तुडुंब भरले, आणि परिणामी ९ ऑगस्टपासून पाणीकपात मागे घेण्यात आली.
मुंबई
MIDC Manhole Death Special Report : धोधो पावसात मॅनहोलने घेतला बळी, जबाबदार कोण?
Mumbai Rain Update | मुंबईत मुसळधार पावसाची हजेरी, मध्ये रेल्वे ठप्प ABP Majha
मुंबईत जोरदार, अंधेरीजवळील वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर वाहतूक कोंडी ABP Majha
Mumbai Rain School Holiday : मुंबईतील शाळांना सुट्टी जाहीर, दीपक केसरकरांची माहिती
VIDEO : अक्षयच्या एन्काऊंटरवरून उच्च न्यायालयाकडून प्रश्नांची 'फायरिंग'
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
शेत-शिवार
पुणे
नाशिक
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement