एक्स्प्लोर
(Source: ECI | ABP NEWS)
Uddhav Thackeray Marathwada : कर्जमुक्ती नाही, तर सरकारला मत नाही, ठाकरेंचे शेतकऱ्यांना आवाहन
धाराशिवच्या भूममध्ये झालेल्या सभेत शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकरी मुद्द्यांवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सरकारवर जोरदार हल्ला चढवला. ‘शेतकरी हात पाय हलवतोय, तुम्ही काय हलवायचं ते आधी ठरवा,’ असा थेट टोला उद्धव ठाकरे यांनी अजित पवारांच्या वक्तव्यावर लगावला. यावेळी त्यांनी, 'दगाबाज सरकारशी दगाबाजीच करावी लागेल' असे म्हणत शेतकऱ्यांना 'कर्जमुक्ती नाही, तर मत नाही' असे बोर्ड गावागावात लावण्याचे आवाहन केले. ठाकरे यांनी हेक्टरी ५० हजार रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी केली आणि वेळेवर न आलेल्या केंद्रीय पथकाची 'केंद्राचं पथक दाखवा आणि शंभर रुपये मिळवा' अशा शब्दांत खिल्ली उडवली. तसेच, मुख्यमंत्र्यांच्या बिहार दौऱ्यावर टीका करत, पंतप्रधान मोदींचे बिहारवर जास्त प्रेम असल्याची 'अंदर की बात' मुख्यमंत्री सांगतात, मग महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना न्याय कसा मिळणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
महाराष्ट्र
CMST Bag Found : मुंबईतील CSMT बाहेर संशयास्पद बॅग; परिसरात काही काळ तणाव
Lalu Prasad Yadav Son : लालू प्रसादचे दोन्ही पुत्र पिछाडीवर, एनडीए 30 च्या उंबरठ्यावर
Sudhir Mungantiwar On Bihar Election : आजच्या निकालात एनडीएची सुनामी पाहायला मिळेल, मुनगंटीवारांना विश्वास
Congress Denies Alliance With MNS - MIM : काँग्रेसची भूमिका पक्की,मनसे,एमआयएमला सोबत न घेण्यावर ठाम
Mahapalikecha Mahasangram Ichalkaranji : प्रशासक कामावर इचलकरंजीकर नाराज; नगरसेवकांकडून अपेक्षा काय?
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























