एक्स्प्लोर
Farmer Loan: राज्याकडून केंद्राला कर्जमाफीचा प्रस्वाव गेला नाही,उद्धव ठाकरेंचा दावा
शेतकरी कर्जमुक्ती (Farmer Loan Waiver), पीक विमा (Crop Insurance) आणि अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईवरून शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर (Shinde-Fadnavis Government) जोरदार टीका केली आहे. ‘बँकांचा फायदा होईल म्हणून आम्ही कर्जमाफी करत नाही आहोत, असं मुख्यमंत्री म्हणतात, मग जूनमध्ये कर्जमाफी केली तर बँकांचा फायदा होणार नाही का?,’ असा थेट सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे. आपल्या काळात कोणताही अभ्यास न करता, हिवाळी अधिवेशनात नागपूरमध्ये आपण शेतकऱ्याला दोन लाखांपर्यंत पीक कर्जमुक्त केलं होतं, याची आठवण त्यांनी करून दिली. तीच महात्मा फुले कर्जमुक्ती योजना, ज्याची संपूर्ण माहिती आणि यंत्रणा तयार आहे, तीच योजना आता का राबवत नाही, असे ते म्हणाले. ठाणे-पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्यापोटी अवघे दोन रुपये मिळाल्याची बातमी खरी ठरली असून, ही शेतकऱ्यांची थट्टा असल्याची टीकाही त्यांनी केली.
महाराष्ट्र
Mumbai Gundawali Metro : गुंदावली मेट्रो स्टेशनवर आढळली बेवारस संशयास्पद बॅग; सुरक्षा यंत्रणा सतर्क
Devendra Fadnavis on Sharad Pawar : जो जीता वही सिकंदर, पराभव स्वीकारा! फडणवीसांचे पवारांना प्रत्युत्तर; मुंबईचा महापौर महायुतीचाच होणार
Ahilyanagar Leopard : आता गळ्यात पट्टे घालून फिरावं का? बिबट्याच्या हल्ल्यात वाढ, गावकऱ्यांचा संताप
Faridabad Big Breaking : फरीदाबादमधून जप्त केलेल्या स्फोटकांचा नौगाममध्ये स्फोट, 9 जणांचा मृत्यू
Devendra Fadnavis on Sharad Pawar : पराभवाचं विरोधकांनी आत्मचिंतन करावं, फडणवीसांची पवारांवर टीका
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
व्यापार-उद्योग
नागपूर
क्राईम
Advertisement
Advertisement






















