एक्स्प्लोर
Uddhav Thackeray On Farmersd Issue : सगळी आकडेवारी आहे, विचार करत बसू नका, कर्जमाफी करा
शेतकऱ्यांच्या कर्जमुक्ती, जमीन पुनर्वसन आणि सरकारी मदतीच्या मुद्द्यांवर Uddhav Thackeray यांनी सरकारला थेट सवाल केला आहे. 'शेतकऱ्याला कर्जमुक्त करावंच लागेल', असं ठामपणे सांगत त्यांनी सरकारकडून जाहीर केलेल्या पॅकेजमधून शेतकऱ्यांना प्रत्यक्षात काय मिळालं, याचा हिशोब मागितला. मराठवाड्यातील संवाद दौऱ्याची घोषणा करताना, त्यांनी शेतकऱ्यांच्या थेट भेटीचा आणि त्यांच्या अडचणी जाणून घेण्याचा निर्धार व्यक्त केला. दुसरीकडे, मतदार यादी आणि 'Saksham App' संदर्भात निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेवर शंका उपस्थित करत, 'सक्षम App आणि Election Commission चा Server वेगळा?' असा प्रश्न उपस्थित केला. मतदार ओळख केंद्र सुरू करण्याची घोषणा करत, निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेवर भर दिला आहे. या दोन्ही मुद्द्यांवर त्यांनी सरकार आणि निवडणूक आयोगाला जाब विचारला आहे.
महाराष्ट्र
Indurikar Maharaj Viral Video : मुलीच्या साखरपुड्यापेक्षा लग्न जोरदार करणार, इंदोरीकरांचा नवीन व्हिडीओ
Mumbai Gundawali Metro : गुंदावली मेट्रो स्टेशनवर आढळली बेवारस संशयास्पद बॅग; सुरक्षा यंत्रणा सतर्क
Devendra Fadnavis on Sharad Pawar : जो जीता वही सिकंदर, पराभव स्वीकारा! फडणवीसांचे पवारांना प्रत्युत्तर; मुंबईचा महापौर महायुतीचाच होणार
Ahilyanagar Leopard : आता गळ्यात पट्टे घालून फिरावं का? बिबट्याच्या हल्ल्यात वाढ, गावकऱ्यांचा संताप
Faridabad Big Breaking : फरीदाबादमधून जप्त केलेल्या स्फोटकांचा नौगाममध्ये स्फोट, 9 जणांचा मृत्यू
आणखी पाहा
Advertisement
Advertisement






















