एक्स्प्लोर
Maharashtra Politics: 'शेलारांनी फडणवीसांना नकळत पप्पू ठरवलं', Uddhav Thackeray यांचा टोला
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पत्रकार परिषद घेऊन महायुती सरकार, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि निवडणूक आयोगावर (Election Commission) जोरदार निशाणा साधला आहे. 'विरोधक घोटाळे करतात, म्हणजे तुम्ही सरकार चालवायला नालायक आहात,' असा थेट आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. आशिष शेलार यांनी नकळतपणे देवेंद्र फडणवीस यांना 'पप्पू' ठरवल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करत, हा भाजपमधील अंतर्गत वादाचा परिणाम असल्याचे ठाकरे म्हणाले. एवढेच नाही, तर मतदार यादीतील घोळाला (Voter List Scam) 'निवडणूक आयोगाची भुताटकी' संबोधत, एकाच घरात ४०-५० नावे नोंदवली गेल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. ५ तारखेपासून सुरू होणाऱ्या मराठवाडा दौऱ्यात (Marathwada Tour) शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी दिवाळीपूर्वी दिलेले आश्वासन पूर्ण झाले की नाही, हे तपासणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्र
Alaknanda Galaxy Vastav 250 : अलकनंदा : नव्या दिर्घिकेचा शोध; विश्वाचे रहस्य उलगडण्यास होणार मदत
Hapus Mango हापूस आंब्यावरही गुजरातचा दावा; गांंधीनगर,नवसारी विद्यापीठांचा भौगोलिक मानांकनासाठी अर्ज
Special Report TET Exam : गुणवत्तेची परीक्षा का नकारताय सर? चांदा ते बांदा सर आणि मॅडम रस्त्यावर
Special Report Indigo Airline : इंडिगो जमिनीवर, प्रवासी गॅसवर, एअरपोर्टवर प्रवाशांची अलोट गर्दी
Special Report Ajit Pawar Dance : जय की बारात, सेलिब्रेशन जोरात, बहारीनमध्ये विवाहसोहळा
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्रिकेट
क्राईम
छत्रपती संभाजी नगर
Advertisement
Advertisement



















