एक्स्प्लोर
Raigad Land Mafia: आमच्या गावात जमीन विकायला बंदी, कोकणातील गावचा आदर्श निर्णय
कोकणातील जमिनींच्या खरेदी-विक्रीच्या वाढत्या व्यवसायाला आणि त्यातून होणाऱ्या स्थलांतराला रोखण्यासाठी म्हसळा तालुक्यातील ठाकरोली गावाने एक आदर्श पाऊल उचलले आहे. 'जमिनी वाचवा आणि स्थलांतर थांबवा' ही संकल्पना घेऊन गावकऱ्यांनी गावात जमीन विकण्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. या व्यवसायात दलाल श्रीमंत होत असून मूळ भूमिपुत्र शेतकरी मात्र उपाशी राहत असल्याची भावना बळावल्याने हा निर्णय घेण्यात आला. गावपण टिकवण्यासाठी उचललेल्या या कौतुकास्पद निर्णयानुसार, गावकऱ्यांनी गावाबाहेर 'या गावात जमीन विकण्यास बंदी आहे' असे फलक लावले आहेत. या अनोख्या भूमिकेमुळे ठाकरोली गावाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
महाराष्ट्र
Sanjay Shirsat On Mahayuti And Ravindra Chavan:...तर स्वतंत्र लढू; शिवसेना शिंदे गटाचा भाजपाला इशारा
Amruta Fadnavis : Uddhav Thackeray सोडून जातील अमृतांनी फडणवीसांजवळ व्यक्त केली होती शंका
Uddhav Thackeray Shivsena : गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपचा बुरखा फाटलेला, उद्धव ठाकरेंची टीका
Omraje Nimbalkar अतिवृष्टीच्या मदतीबाबत सरकारनं प्रस्ताव तातडीने पाठवावा,निंबाळकर 'माझा'वर EXCLUSIVE
Khasbag Kusti Maidan Kolhapur:50 लि. दूध,10पोती लिंबू,10 पोती हळद,10 डबे तेल,खासबाग मैदानाचा खुराक
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
भारत
भारत
Advertisement
Advertisement

नरेंद्र बंडबे
Opinion





















