एक्स्प्लोर
Maharashtra Elections: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात ठाकरे गट आयोगाच्या दारात
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या मुद्द्यावरून शिवसेना (UBT) नेते अरविंद सावंत आणि अनिल देसाई आक्रमक झाले आहेत. मतदार याद्यांमधील घोळासंदर्भात तक्रार करण्यासाठी हे दोन्ही नेते केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयात पोहोचले. काल (सोमवार) देखील हे नेते आयुक्तांना भेटण्यासाठी गेले होते, मात्र भेट न झाल्याने त्यांना कार्यालयात ताटकळत थांबावे लागल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या भेटीमागे, राज्यात लवकरच होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि मतदार याद्यांमधील कथित अनियमितता हा प्रमुख मुद्दा आहे. विरोधी पक्षांनी मतदार याद्यांमध्ये अनेक बोगस नावे असल्याचा आरोप केला असून, याद्या दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेऊ नयेत अशी मागणी केली आहे.
महाराष्ट्र
Nagpur Winter Session : सरकारच्या चहापानावरती विरोधक बहिष्कार टाकणार - सूत्र
Nandurbar Sarangkheda Horse Fair : सारंगखेड्यात अश्वांचा मेळा;देशभरातून 700 पेक्षा जास्त अश्व सहभागी
Alaknanda Galaxy Vastav 250 : अलकनंदा : नव्या दिर्घिकेचा शोध; विश्वाचे रहस्य उलगडण्यास होणार मदत
Hapus Mango हापूस आंब्यावरही गुजरातचा दावा; गांंधीनगर,नवसारी विद्यापीठांचा भौगोलिक मानांकनासाठी अर्ज
Special Report TET Exam : गुणवत्तेची परीक्षा का नकारताय सर? चांदा ते बांदा सर आणि मॅडम रस्त्यावर
आणखी पाहा
Advertisement
Advertisement



















